diff --git "a/data_multi/mr/2019-43_mr_all_0262.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-43_mr_all_0262.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-43_mr_all_0262.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,568 @@ +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2019-10-22T07:02:48Z", "digest": "sha1:LOHHHERK3BBCG4ZWQCAPZZ43GL5T2WLZ", "length": 3052, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "असंख्य विक्रम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\nयामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nभारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय\nजमीन मिळूनही पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत\n15 जानेवारी 2020 पासून सोशल मीडियावर होणार नवीन नियम लागू\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nTag - असंख्य विक्रम\nएक कोहली, २२ विश्वविक्रम \nकोलंबो – आज येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ८२ धावांची खणखणीत खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने एकमेव टी२० सामन्यातही श्रीलंकेवर...\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\nयामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nभारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-10-22T06:13:59Z", "digest": "sha1:LMO477WUASBEQF33DGODNXMKBXO7MCQD", "length": 2967, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेन्सिल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nनीटची परीक्षा वर्षातून एकदाच\nटीम महाराष्ट्र देशा : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीटची परीक्षा, वर्षातून एकदाच घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास या संस्थेने आज...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-10-22T06:16:48Z", "digest": "sha1:G6ZDDZVVH32BHSNJ5GSGL2CT2NG4WZDP", "length": 3008, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वजन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nवजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय\nवजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/sindhudurg-news/article/mumbai-goa-highway-closed-traffic-jam-jagbudi-river-khed-water-danger-level-chiplun-ratnagiri-heavy-rain/254935", "date_download": "2019-10-22T06:49:06Z", "digest": "sha1:J33UPIK5URJXVPKBXJDXCGKUL6Z5I2YH", "length": 14752, "nlines": 126, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद Mumbai Goa highway closed traffic jam Jagbudi river khed Water danger level chiplun ratnagiri heavy rain", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nकोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद\nपूजा व���चारे | -\nKokan Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे. पुलाजवळ सुरक्षारक्षक तैनात केलेत.\nकोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद |  फोटो सौजन्य: Twitter\nमुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद\nजगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली\nकोकणात पावसाचा जोर कायम\nरत्नागिरीः कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई- गोवा महामार्गावरचा जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसंच पुलाजवळ सुरक्षारक्षक आणि पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.\nरत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी आणि चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.\nचिपळूण तालुक्यातली वाशिष्ठी आणि शिव नदीलाही पूर आला आहे. गुरूवारी संध्याकाळी पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यानंतर नद्यांचं पाण्यामुळे शहरातल्या बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हे भाग पाण्याखाली गेले. बहादूरशेख नाक इथला पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद केली आणि ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. तसंच पर्यायी मार्गाचा वापर करण्यास जरी सांगण्यात आलं असले तरी त्या मार्गावरील बाजार पुलावरही पाणी आल्यानं खेडकडून महामार्गावरून चिपळूण शहराकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे.\nतळ कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भाग जलमय झाला आहे. जोरदार पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पूरस्थिती सारखी अवस्था निर्माण झाली आहे. अनेक रस्त्यावर वाहतूकीचा वेग देखील मंदावला आहे. याआधी जगबुडी नदीवर नवीन पुलाचा जोड रस्ता खचला. त्या जोड रस्त्याला मोठंमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आधीच त्रस्त झाले होते.\n[PHOTOS]मुंबईत आज पावसाचा हाहाकार, पुन्हा तुंबली मुंबई\nमुसळधार पावसामुळे मुंबई एअरपोर्टवरील अनेक उड्डाणे रद्द\nरत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली, खेड, देवरूख, साखरपा, लांजा, राजापूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अंतर्गत वाहतूक सुद्धा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी विजेची समस्या देखील उद्भवत आहे. दुसरीकडे बळीराजा आनंदी असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.\nदरम्यान पावसानं विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पावसानं जोर धरला होता. गोरेगाव, परळ, लालबाग, मीरा रोड या ठिकाणी सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या.पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साचले होतं. कांजुरमार्ग, विक्रोळी स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी\n‘तानाजी’ सिनेमाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nधनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली\nVidhansabha Election: पाहा राज्यभरात किती टक्के मतदान\n[VIDEO]: 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं': धनंजय मुंडे\nमणीबेलीत एकाच व्यक्तीने केले मतदान\nExit Poll : कोण जिंकणार कोण होणार पराभूत\nकोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद Description: Kokan Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे. पुलाजवळ सुरक्षारक्षक तैनात केलेत. पूजा विचारे\n'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया\nVidhansabha Election: हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; पाहा राज्यभरात किती टक्के मतदान\n[VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं'\n'या' गावातील एकाच मतदाराने केले मतदान, का झालं असं जाणून घ्या...\nटाइम्स नाऊ मराठी एक्झिट पोल : कोण जिंकणार क���ण होणार पराभूत\nधनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा धिक्कार, त्यांनी किमान नात्याची जाण ठेवायला हवी होती: मुख्यमंत्री\nटाइम्स नाऊ मराठीचा एक्झिट पोल, पाहा कोणाची येणार सत्ता\nMaharashtra Election 2019: ते 200 च्या पार जाणार नाही, मनोहर जोशींचा महायुतीला घरचा आहेर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sinemagnetic.com/mr/magnetic-pickup.html", "date_download": "2019-10-22T06:01:07Z", "digest": "sha1:XHBPJZGNSQQYUDVLJRJNZLC4KF2LE5G5", "length": 8174, "nlines": 226, "source_domain": "www.sinemagnetic.com", "title": "चुंबकीय संकलन - चीन निँगबॉ न करता", "raw_content": "\nमोटार / जनक चुंबक\nसेन्सर / स्विच चुंबक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसेन्सर / स्विच चुंबक\nचुंबकीय संकलन चुंबकीय संकलन साधन - Neodymium चुंबकीय विधानसभा न करता चुंबकीय कंपनी लिमिटेड चुंबकीय संकलन स्पर्शा भिंतींच्या बाजूने लावता येतो, दुर्बिणीसंबंधीचा चुंबकीय संकलन साधन पुरवठा. धातू भाग पितळ ट्यूब, अॅल्युमिनियम हँडल, स्टेनलेस स्टील इ चुंबकीय साहित्य मजबूत neodymium लोहचुंबक आहे केले जाऊ शकते. एलईडी काही गडद भागात फेरस भाग पकडू शकता, काही लवचिक आहेत. आपण विशेष चुंबकीय संकलन साधन मागणी असेल, तर आम्ही सानुकूलित करू शकता, आम्हाला आपल्या रचना पाठवून करतो.\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nचुंबकीय संकलनसाधन - Neodymium चुंबकीय विधानसभा\nन चुंबकीय कंपनी लिमिटेड चुंबकीय संकलन स्पर्शा भिंतींच्या बाजूने लावता येतो, दुर्बिणीसंबंधीचा चुंबकीय संकलन साधन पुरवठा. धातू भाग पितळ ट्यूब, अॅल्युमिनियम हँडल, स्टेनलेस स्टील इ चुंबकीय साहित्य मजबूत neodymium लोहचुंबक आहे केले जाऊ शकते. एलईडी काही गडद भागात फेरस भाग पकडू शकता, काही लवचिक आहेत.\nआपण विशेष चुंबकीय संकलन साधन मागणी असेल, तर आम्ही सानुकूलित करू शकता, आम्हाला आपल्या रचना पाठवून करतो.\nपुढे: जलरोधक चुंबकीय बटण\nचुंबकीय पिक अप साधन\nनिँगबॉ न करता चुंबकीय कंपनी, लिमिटेड.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=13154", "date_download": "2019-10-22T06:15:26Z", "digest": "sha1:WFBHTAW6SDWYAVGT6QRC6WDDWUZRVSCB", "length": 14371, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष\nवृत्तसंस्था / मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषण केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळतील.\nभाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवेंकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रीपद सोपवण्यात आलं. त्यामुळे शेलार यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद देण्यात आलं.\nरावसाहेब दानवे यांचा २०१४ मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.\nदरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता \nमांडवाला लागलेल्या आगीत बालकाचा होरपळून मृत्यू, वडील गंभीर जखमी\nवनरक्षक अंजली धात्रक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन\nमाथाडी बोर्डाचा सचिव २ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nबागडी ट्रॅव्हल्स ���धून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nधोरणात्मक नियोजनासाठी 'सीएम-फेलोज' ची निरीक्षणे महत्त्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n१०८ रुग्णवाहिकेला घरघर, खासगी वाहनाने करावे लागते रुग्णांना रेफर\nराज्यातील पहिल्या रोबोटिक सर्जरी विभागासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाला १६ कोटी रुपयांचा निधी\nप्राणहिता अभयारण्याच्या सीमेलगत पाण्याअभावी रानगव्याचा मृत्यू\nदारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nवरोरा उपजिल्हा रूग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आ. गजबे यांनी उपस्थित केला औचित्याचा मुद्दा\nचार वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीस अटक\nएमीसॅटसह इतर देशांच्या २८ नॅनोउपग्रहांचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nकोरची तालुक्यातील निकृष्ट बंधारा प्रकरण : उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर गुन्हे दाखल\nदहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\n२० हजारांची लाच स्वीकारली, कोपेला ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात\nराष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा समन्स, ६ जूनला चौकशी\nदत्तक घेतलेल्या मुलीनेच घडवून आणले ज्येष्ठ माता - पित्याचे हत्याकांड, नागपुरातील हत्याकांडाचा पर्दाफाश\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात, दोन ठार\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nअहेरी न्यायालयाच्या आदेशानंतर वरवरा राव व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची येरवडा कारागृहात रवानगी\nगोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला अधिकारी संघटनेचा पाठींबा\nचांद्रयान -२ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \nविरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती : शरद पवार\nबचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची जिल्ह्यात सुरुवात करा : ना. सुधीर मुनगंटीवार\nएटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर उद्या मतदान\nआजच करा या गोष्टी, अन्यथा सहन करावा लागेल त्रास\n'व्हिआयपी गाढव' संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात\nसेव्ह मेरिट सेव्ह नेशन तर्फे आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयासमोर घंटानाद\nशिक्षण आशय परिषदेत विविध विषयांची सविस्तर मांडणी\nत्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन , ९५ हेक्टर क्षेत्रावर होणार वृक्ष लागवड\nभामरागड मधील पूर ओसरला, पर्लकोटाच्या पुलावरून वाहतूक सुरु\nजिल्हा परिषद बांधकाम विभागाचा लाचखोर उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळयात\nअंशकालीन स्त्री परीचर संघटनेचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन\nराज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर काळी - पिवळीच्या अपघातात १ ठार, १२ प्रवासी जखमी\nयूपीएससीमध्ये आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nदारू तस्करीप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अटक\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nआता ऑनलाइन खरेदी करता येणार पोस्टल ऑर्डर\nरानडुक्कराच्या हल्ल्यात ४ जण जखमी, एक गंभीर\nचांद्रयान-२ मधील ऑर्बिटर सात वर्ष कार्यरत राहिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8374", "date_download": "2019-10-22T06:50:49Z", "digest": "sha1:R2AW2MFJA2LCHJJG52HL7WMHPIY6OU7E", "length": 15148, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांचे पाय धुण्यापेक्षा सेवेत कायम समायोजन करा – शाहरुख मुलाणी\n-म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे साकडे\nविशेष प्रतिनिधी / मुंबई : देशात तसेच राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार स्वच्छतादूत म्हणून देशाची स्वच्छता करत आहेत. त्यांना आधी सेवेत कायम समायोजन करावे, अशी लेखी मागणी ई-मेल द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी केली आहे.\nमहासंघाचे मंत्रालयीन सचिव मुलाणी म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनांतर्गत “ स्वच्छ भारत अभियान ” सुरु केले आणि दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वत्र लोक हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आहेत. इतर देशाप्रमाणे आपल्या देशात स्वच्छता व्हावी हि सर्वांची भावना आहे. संत गाडगेबाबा यांनी सुद्धा स्वच्छतेचा संदेश दिला. कंत्राटी सफाई कामगारांना यांना नोकरी ची कोणतीही प्रकारचे हमी नाही. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय सुविधा नाहीत. तरी सुद्धा कंत्राटी सफाई कामगार गटर, नाले आदी घाणीत उतरून स्वच्छता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. घरातील कचरा डम्पिंग ग्राऊंड पर्यंत घेऊन जाण्यात याच कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचे पाय धुवून सम्मान व सत्कार केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतू, देशात तसेच प्रामुख्याने राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत त्यात विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आदीं मध्ये सर्वत्र स्वच्छतादूत म्हणून कंत्राटी सफाई कामगार देशाची स्वच्छता करत आहेत. फक्त सफाई कामगारांचे पाय धुवून चालणार नाही तर कंत्राटी सफाई कामगार यांना आहे त्या ठिकाणी सेवेत कायम समायोजन केल्यास खरा सम्मान आणि सत्कार होईल असे मुलाणी म्हणाले.\nयावेळी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकुंद जाधवर, सरचिटणीस शहाजी नलवडे, कार्याध्यक्ष सचिव जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, प्रवक्ते भगवान भगत आदी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांकडून सपा नेत्याची धारदार शस्त्राने हत्या\nजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\n'त्या' दिशाभूल करणाऱ्या फलकाकडे विदर्भ न्यूज एक्सप्रेस च्या वृत्ताने वेधले लक्ष\nआजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा , मोझरी येथून प्रारंभ\n तेलंगणात २१ विद्यार्थ्यांची आत्महत्या\nमध्य प्रदेशातून वर्धेकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ट्रक मधील ४० जनावरांचा गुदमरून मृत्यू\n२८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा पेच\nईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाठविलेली मिठाई पाकिस्तानने नाकारली\nउद्या विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर पावसाचे सावट\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nजिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षणची लाहेरी गावाला भेट, जाणल्या समस्या\nनरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे देशहितासाठी आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी\nपराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींची राजीनामा देण्याची तयारी\nबाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल\nश्रीनगरची जबाबदारी सांभाळतात या दोन महिला अधिकारी\nचिदंबरम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने नाकारला : ईडी करू शकते चौकशीसाठी अटक\nआरमोरीतील रामसागर तलाव घाणीच्या विळख्यात\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nउद्यापासून ४८ केंद्रावरून १४ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा\nचंद्रपुर मारवाडी समाजाने केला सुशील कुमार शिंदे यांच्या गैरजबाबदार वक्तव्याचा निषेध\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nनिष्पाप चौकशीद्वारे दोषींवर कडक कारवाई साठी प्रयत्न करणार\nगोरेवाडा परिसरातील प्राणी संवर्धन केंद्रात बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट चौसिंग्याला केले ठार\nकाश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद\n१ नोव्हेंबर पासुन बँकेच्या वेळेत बदल ; पैशांचे व्यवहार दुपारी ३ वाजेपर्यंतच\n२०२१ मध्ये देशात होणारी १६ वी जनगणना डिजिटल होणार\nकोरची तालुक्यातील मसेली येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू\nआरमोरी च्या कुंभारपुऱ्यात साकारणार काचमहालाची प्रतिकृती\nविवाहबाह्य संबंधातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची प्रेयसीच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\n१ ऑक्टोबरपासून पर्यटकांना करता येणार ताडोबा ची सफर\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\nईव्हीएम हटाव च्या माग��ीसाठी भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दाखविली हिरवी झेंडी\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात १ वाजेपर्यंत ४३.४३ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ : विखे पाटील\nइन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्यास मुदतवाढ\nआरमोरीत जोरदार पावसामुळे नंदनवन कॉलनी झाली जलमय\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या निष्काळजीपणामुळे चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा राहणार ४ दिवस विस्कळीत\nगडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , एका उमेदवाराची माघार\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nनक्षल्यांसोबत फिरून आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका\nअहेरी विधानसभा क्षेत्र वगळता पाचही विधानसभा क्षेत्रात अशोक नेते यांची आघाडी\nचांभार्डा ग्रामपंचायतीचा कारभार पाच दिवसांपासून बंद, नागरीकांना त्रास\nसायबर गुन्ह्यांच्या पोलिसिंगसाठी महाराष्ट्र देशात अव्वल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअखेर हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sharad-pawar-visit-state-today-23238", "date_download": "2019-10-22T07:08:11Z", "digest": "sha1:KVLVKCE3MRGURY7QZZJ7PHDDG2WZKUOI", "length": 14375, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Sharad Pawar to visit the state from today | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षाला लागलेली गळती लक्षात घेऊन निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी पवार आज १७ सप्टेंबरपास���न राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरवात सोलापूर येथून होईल.\nमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षाला लागलेली गळती लक्षात घेऊन निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी पवार आज १७ सप्टेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरवात सोलापूर येथून होईल.\nविधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना आमदारांसह आता खासदारही पक्ष सोडू लागले आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते एकामागोमाग एक बाहेर पडत असल्याने कार्यकर्ते कमालीचे खचले आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी तसेच पक्ष संघटनेत प्राण फुंकण्यासाठी पवारांनी दौरा आखला आहे.\nया दौऱ्यात पवार हे जिल्हा, तालुक्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज करणार आहेत. १७ ते २२ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात पवार हे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नगर आणि सातारा या जिल्ह्यांचा दौरा करताना कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत.\nमुंबई mumbai लोकसभा शरद पवार sharad pawar सोलापूर पूर floods निवडणूक प्राण उस्मानाबाद usmanabad बीड beed लातूर latur तूर नांदेड nanded औरंगाबाद aurangabad नगर\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोर��, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्‍यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3/videos/", "date_download": "2019-10-22T07:12:13Z", "digest": "sha1:55UW67AWZWY2VVI4ZB7CV2EBFZXCEFMF", "length": 17997, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अपहरण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम ��ांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तया��ी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nपाकमध्ये शीख धर्मगुरूच्या मुलीचं अपहरण, मुस्लिम तरुणासोबत निकाह\nमुंबई, 31 ऑगस्ट : पाकिस्तानात शीख धर्मगुरुच्या मुलीचं अपहरण करून जबरदस्तीनं तिचं धर्मांतर करण्यात आलं. तसंच मुस्लिम तरुणाशी तिचा निकाह करण्यात आला. या घटनेमुळे पाकिस्तानातल्या शीख समुदायात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. भारतातही त्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या आधीही सिंध आणि पख्तूनवा प्रांतातून हिंदू आणि शीख तरूणींचं अपहरण करून जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं.\nVIDEO : चिमुरडीचं करणार होता अपहरण, नवी मुंबईकरांनी धु-धु धुतला\nअत्याचार करण्यासाठी नराधम करत होता चिमुरडीचं अपहरण, पाहा हा VIDEO\nVIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद\nVIDEO: मुंगसानं केलं 8 फूट लांब सापाचं अपहरण तुम्हीच पाहा पुढे काय झालं\n5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर\nथुंकी चाटायला लावून दोघांना अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल\nतुमची मुलं सुरक्षित आहेत एक वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा CCTV VIDEO समोर\nथरारक, महिलेच्या अपहरणाचा LIVE VIDEO\nआई आणि मुलीचा हा VIDEO पाहून तुम्ही अक्षरश: रडाल\nसीबीआय ऑफिसरनंतर आता पोलिसांनाच अटक, VIDEO झाला व्हायरल\nCCTV : तरुणीचं थरारक किडनॅपिंग, दोनवेळा गाडीतून पळाली पण पुन्हा पकडलं\nVIDEO : माकडाने केलं मांजराच्या पिल्लाचं अपहरण\nअभी तक \u0003खेलने के लिए\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5/", "date_download": "2019-10-22T06:21:30Z", "digest": "sha1:PCESRFHUWUAQZPSFXCXSBOV7VLHM7LS2", "length": 15493, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्पेश जाधव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nकल्याणमध्ये खड्ड्यामुळे आणखी एक बळी\nरस्त्यानं जात असताना त्याची बाईक खड्ड्यात पडली. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकखाली तो गेला आणि जीव गमवावा लागला.\nठाण्यातील तरुणाला ग्रीसमध्ये अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sunita-rajwar/news/", "date_download": "2019-10-22T06:06:03Z", "digest": "sha1:PD34M7FNS2M764Q2OX3LDZNV2HQA7NGG", "length": 15836, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sunita Rajwar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर ल��कांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nनवाजुद्दीनची 'बेवफा गर्लफ्रेंड' का चिडली\nअनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी सुनीता माझं पहिलं प्रेम असल्याचं नवाजने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे. नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, गरिबीमुळे सुनीताने त्याच्याशी ब्रेकअप केला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%AB:%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-10-22T06:36:07Z", "digest": "sha1:UEQ2XLWIXULBB5KWO724KL53QNDUAWDC", "length": 8067, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+०५:०० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+०५:०० ~ ७५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०��३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश ७५ अंश पू\nयूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ\nयूटीसी+०३:०० MSK: मॉस्को प्रमाणवेळ\nयूटीसी+०४:०० MSK+1: समारा प्रमाणवेळ\nयूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ\nयूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ\nयूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ\nयूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ\nयूटीसी+०५:०० ही यूटीसी पासून ५ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ मध्य आशियातील कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान तसेच पाकिस्तान व मालदीव ह्या देशांमध्ये पाळली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=6142", "date_download": "2019-10-22T07:16:19Z", "digest": "sha1:EVHM52EDMUN6WQYUAN7HCKCNIWGWN5QS", "length": 14046, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपुलखल गावशिवारातील शेतात बिबट मृतावस्थेत आढळला\nप्रतिनिधी / गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील पुलखल गावशिवारातील शेतात एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सदर बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.\nघटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके , वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके, सर्पमित्र अजय कुकडकर, वनरक्षक कवडो, राठोड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ४ ते ५ दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्यामुळे मृतदेह खराब होण्याच्या मार्गावर होता. हा बिबट ३ ते ४ वर्षे वयाचा असून अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. शिवाय विद्युत शॉकमुळे मृत्यू झाल्याच्या खुणाही आढळल्या नाही. त्यामुळे शवपरिक्षणाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके यांनी सांगितले. ज्या ठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळला त्या परिसरात एक पोल्ट्री फार्म आहे. विशेष म्हणजे बिबट्याच्या पोटात कोंबडीचा अंशही आढळला. त्यामुळे सदर बिबट्याने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या खल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिबट्याच्या मृतदेहाचे नमुने हैैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यृचे कारण कळू शकेल. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nकालीदास महोत्सवाला रसीकांच्या पसंतीची पावती, अनुराधा पाल यांच्या वाद्यवृंदाने आणि आरती अंकलीकर यांच्या गायनाने श्रोत्यांना केले\nआज राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\nअमरावतीचा कबीर माखिजा विदर्भातून टॉपर : पहा कोणत्या जिल्ह्यात कोण मारली बाजी\nश्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन\nजम्मू-काश्मीरमध्ये , पोलीस कार्यालयाच्या समोर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला : १० नागरिक जखमी\nभाजप सरकारने ओबीसी समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करावी\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची २१ जुलै रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक\nअल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीस पाच वर्ष सश्रम कारावास\nसिंदेवाही तालुक्यातील गिरगाव येथील शेतकऱ्याच्या मुलाने केंद्रीय शस्त्र पोलीस फोर्स मध्ये ���सिस्टंड कमांडन्ट पदावर मारली मजल\nपालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट\nचांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nगडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल : ना. देवेंद्र फडणवीस\nखात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस ३ वर्षांचा कारावास\nसोहले गावानजीक दिसले अस्वल, बिबट , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nकागदावरील संस्था डिनोटीफाय करण्याचे काम सुरु : देवेंद्र फडणवीस\nयेत्या दोन - तीन दिवसात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nनक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडत गडचिरोली पोलिस दलाने निवडणूक प्रक्रिया केली यशस्वी\nझी मराठी तर्फे भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे यांचा सत्कार\nगडचिरोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची संख्या वाढल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार दोन बॅलेट युनिट\nडॉ. बंग दांपत्य ‘गार्डियन्स ऑफ ह्युमनिटी’ पुरस्काराने माऊंट अबू येथे सन्मानित\n‘सीईटी’बाबत तक्रार दाखल करता येणार\nयुवक व अल्पवयीन मुलगी आले रेल्वेसमोर, मुलगी ठार, युवक गंभीर जखमी\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nसोशल मिडीया अकाउंट 'आधारकार्ड' सोबत जोडण्याची मागणी ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\nपाच वर्षात विविध निर्णय, गावाचा प्रथम नागरीक झाला अधिक सक्षम\n१८ ते २० सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज\nट्रॅक्टर चोरी प्रकरणात गोवून पोलीस निरीक्षकांनी दिली जीवे मारण्याची धमकी : रविंद्र बारसागडे यांचा पत्रकार परिषदेतून आरोप\n१ ऑगस्टला तालुकास्तरावर वीजबिलाची होळी तर ९ ऑगस्टला ऊर्जा मंत्र्यांच्या घरावर विदर्भ मार्च\nस्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस\nनदीपात्रात आंघोळ करीत असताना मूकबधिर बालकाचा बुडून मृत्यू\nआचारसंहिता कालावधीत राज्यात ४३ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nकाँग्रेसच्या किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा\nगर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतलेल्या महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू\nएस���ी बसचे तिकीटही मिळणार ‘पेटीएम’ वर\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nएकाच दिवसात ८५ लक्षापेक्षा अधिक रुपयांचा दारूसाठा जप्त : चंद्रपुर पोलिसांची कारवाई\nकाँग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे यांनी बांधले शिवबंधन\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा एकजुटीने यशस्वी करा : डाॅ. सचिन ओम्बासे\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nभामरागड येथील पुरग्रस्तांशी आ. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी साधला संवाद\nपोलिसांकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, एका एकरात घेतले ३५ पोते धानाचे उत्पादन\n१२ सराईत गुन्हेगार, अवैध दारूतस्करांवर तडीपारीची कारवाई\nपर्यावरण संरक्षणाकरीता सामुहिक प्रयत्नाची गरज\nमहाभूलेख संकेतस्थळावरून मोबाइल नंबरची नोंदणी हटविली\nराज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांचे ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे\nराधाकृष्ण विखे पाटीलही भाजपच्या वाटेवर \nपर्लकोटा नदीच्या पुलावर पुन्हा चढले पाणी, मार्ग बंद\nगोमनी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याहस्ते अनावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-several-places-state-maharashtra-23312", "date_download": "2019-10-22T06:59:16Z", "digest": "sha1:5PIWOAZ2HLQB5UQAYU6HVGJWO5G7JAW5", "length": 22487, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, rain in several places in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 20 सप्टेंबर 2019\nपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर खानदेशातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, जळगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, धुळ्यातील सिंदखेडा, साक्री, धुळे येथे हलका पाऊस पडला.\nपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर खानदेशातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, जळगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, धुळ्यातील सिंदखेडा, साक्री, धुळे येथे हलका पाऊस पडला. औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, ढोरकीन, जालन्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसर विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली.\nगेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगांची दाटी होत आहे. यामुळे सकाळपासून काही भागात पावसास सुरवात होत आहे. दुपारी काही प्रमाणात विश्रांती घेत असला तरी, अधूनमधून पुन्हा पावसास सुरवात होत आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकणातील हर्णे येथे ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गुरुवारी (ता. १९) दिवसभर कोकणातील बहुतांशी भागात सरी कोसळत होत्या. घाटमाथ्यावरही पावसाचा चांगलाच जोर होता. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे.\nमध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्याच्या पूर्व भागात अधूनमधून सरी बरसत होत्या. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातही हवामान अंशतः ढगाळ असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत होत्या. विदर्भातील पूर्व पट्ट्यातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही अधूनमधून सरी कोसळत होत्या. पश्चिम पट्ट्यातील बुलडाणा, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांत हवामान ढगाळ असून, अधूनमधून ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.\nकोकणातील मुंबई, पोलादपूर, तला, रोहा येथे जोरदार पाऊस पडला आहे. तर रत्नागिरी, संगमेश्वर देवरूख, उल्हासनगर, मुरूड, कर्जत, कुडाळ, कल्याण, शहापूर, चिपळून सुधागड पाली येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खानदेशातील चाळीसगाव येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस पडला. तर श्रीगोंदा, शिरूर, इंदापूर, कडेगाव, कोपरगाव, चांदवड, फलटण, खटाव, सिन्नर येथेही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातील कन्नड येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पाऊस पडला. तर बीड, माजलगाव, भोकरदन, चाकूर, देगलूर, गंगाखेड, विदर्भातील अरमोरी, गडचिरोली, नागभीड, धानोरा येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nकर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि गुजरातच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागर, आंध्र प्रदेश या भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात कमी अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nगुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)\nकोकण ः मुंबई ६९.४, वाडा २८, अलिबाग २३.४, कर्जत ४३.४, खालापूर २३, महाड २०, माथेरान ३७.७, म्हसळा ३२. मुरूड ४२, पनवेल ४२, पेण २०, पोलादपूर ७०, रोहा ६०, श्रीवर्धन ४२, सुधागड पाली ५४, तला ६५, चिपळून ४९, हर्णे ९०.८, खेड २३, मंडनगड २२, रत्नागिरी ५८.१, संगमेश्वर देवरूख ४८, वाकवली २०.२, देवगड ३८, कुडाळ ४०, मुलदे ३०.९, अंबरनाथ ३८.१, भिवंडी २५, कल्याण ४१.४, मुरबाड ४५, शहापूर ४६, ठाणे ४३, उल्हासनगर ४५,\nमध्य महाराष्ट्र ः कोपरगाव ४३, अकोले ३७, कर्जत २५, श्रीगोंदा ५८, साक्री ३९, शिरपूर २०, चाळीसगाव ६७, चोपडा ४२, धरणगाव ३६, गगनबावडा ३९, तळोदा ३३, चांदवड ४१, मालेगाव २१, मुल्हेर २५.७, निफाड २३.७, सटाना २२, सिन्नर ५१, येवला ३१, दौंड ३१, इंदापूर ५१, पुणे २५.९, पुरंदर ३७, शिरूर ५५, आटपाडी ३६, कडेगाव ५०, विटा ३०, दहीवडी ३५, खटाव ४७.४, कोरेगाव ३१, पाटण २५, फलटण ४७, माढा २२.४, सोलापूर ५८.५,\nमराठवाडा ः कन्नड ५६, सोयगाव २१, बीड ३०, गेवराई २०, माजलगाव ३५, भोकरदन ३७, घनसांगवी २०, चाकूर ३९, देगलूर ३२, उमरगा २५, कळंब २०, गंगाखेड ४०,\nविदर्भ ः अकोट २१.६, तेल्हारा २७.६, चिखलदा २९.७, चिखली २९.७, चिमूर २१.३, कोरपना २०.६, नागभीर ३६.३, धानोरा ३९.७, अरमोरी ४१.६, इटापल्ली २७.४, गडचिरोली ३७.५, कुरखेडा २१.५, आष्टी २९.१,\nपुणे कोकण रायगड पालघर सिंधुदुर्ग ठाणे पाऊस महाराष्ट्र नगर सोलापूर कोल्हापूर खानदेश जळगाव खेड धुळे सिल्लोड विदर्भ नागपूर चंद्रपूर गडचिरोली सांगली नंदुरबार हवामान वाशीम मुंबई देवरूख उल्हासनगर कुडाळ कल्याण सुधागड चाळीसगाव शिरूर इंदापूर सिन्नर बीड कर्नाटक अरबी समुद्र समुद्र आंध्र प्रदेश अलिबाग महाड माथेरान पनवेल भिवंडी मालेगाव निफाड पुरंदर अकोट चिमूर\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nदुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathimedia.com/?p=10274", "date_download": "2019-10-22T06:48:40Z", "digest": "sha1:T4IHTWZHSBO2O64HZXCXXAVUWFZ577KI", "length": 9335, "nlines": 79, "source_domain": "marathimedia.com", "title": "‘त्या’ एका घटनेने मोना सिंगला दिला प्रचंड मनस्ताप, डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री – Marathi Media", "raw_content": "\n‘त्या’ एका घटनेने मोना सिंगला दिला प्रचंड मनस्ताप, डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री\nम्हणायला ती मॉडेल. पण सन 2003मध्ये ‘जस्सी जैसा कोई नही’ या मालिकेत ती झळकली आणि एका रात्रीत स्टार झाली. ही टीव्ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर तिचे नाव आहे, मोना सिंग.\n8 ऑक्टोबर 1981 रोजी पुण्यात जन्मलेल्या मोनाने अनेक रिअ‍ॅलिटी शो केलेत. अनेक मालिकाही केल्यात. पण ‘जस्सी जैसा कोई नही’ या मालिकेतील तिच्या सिंपल लूकवर प्रेक्षक असे काही फिदा झालेत की, मोना टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री बनली.\nतिची ही लोकप्रियता आजही कायम आहे. यानंतर थ्री इडियट्स, उटपटांग, झेड प्लस अशा काही चित्रपटांतही ती दिसली.हीच मोना 2013 मध्ये डिप्रेशनची बळी ठरली होती. कारण होते एक अश्लिल एमएसएस. होय, त्याचवेळी एक अश्लिल एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत विवस्त्र अवस्थेतील महिला अभिनेत्री मोना सिंग असल्याचा दावा केला गेला होता.\nकाही क्षणांतच हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.अर्थात, मोना सिंगने या व्हिडिओला बनावट असल्याचा प्रतिदावा करत गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती.\nमॉर्फिंगच्या माध्यमातून दुस-या कुणाच्या बॉडीवर माझा चेहरा लावून खळबळ माजवण्याचा आणि मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ती म्हणाली होती. ���ा एमएमएस प्रकरणाने मोनाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. इतका की, ती काही काळ डिप्रेशनमध्ये गेली होती.\nमोना अद्यापही अविवाहित आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून ती लग्न करणार अशी चर्चा आहे. तिचा तिचा परफेक्ट पार्टनर मिळाल्याचे मानले जात आहे.याआधी करण ओबोरॉय आणि बॉलीवुड अभिनेता विद्युत जामवाल यांच्याबरोबर मोनाचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण मोनाने कायम या चर्चांवर मौन बाळगणे पसंत केले.\n← बिग बॉसच्या या अभिनेत्रीला व्हायचे होते पत्रकार, बोल्ड फोटोंमुळे सतत असते चर्चेत\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१९ →\nमलायका सोबत असलेल्या नात्याबद्दल अर्जुनने केला खुलासा \n‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा मी हस्तमैथुन करतो हे वडिलांना माहीत झाले\nमंदिरा बेदीचे बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nमराठीतल्या या अभिनेत्रीची भुरळ पडली बॉलिवूडलाही, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो\n‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी\nकतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते\nगोलमाल फेम मुरली शर्माने केले आहे या मराठी अभिनेत्रीशी लग्न, दिसायला आहे खूपच सुंदर\nअभिनेत्री स्मिता गोंदकरने केले बिकिनी फोटो शूट,फोटो झाले Viral\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये घडणार वाईट घटना; संपूर्ण रायगड हादरून जाणार \nभारत- बांगलादेश ह्यांच्यात झालेल्या सामन्यात दिसला ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा चेहरा\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत राधिका सुभेदार काढणार गुरुनाथची धिंड\n‘तुला पाहते रे’च्या शूटिंग चा प्रवास अखेर संपला अश्या प्रकारे झाला शेवट\nचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केलेल्या त्या चुकीमुळे प्रथमेश परबसोबत घडलं अस काही…\nलगिर झालं जी ने घेतला रसिकांचा निरोप\nबघा जयडीचे काही स्टायलिश फोटो \n‘लागिरं झालं जी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप \n‘तुला पाहते रे’मध्ये येणार टर्निंग पॉईंट, राजनंदिनीचं रहस्य येणार सर्वांसमोर \nतुला पाहते रे मध्ये ईशा सरंजामे करणार विक्रांतचा सरंजामे चा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/dry-eye-syndrome-in-marathi/", "date_download": "2019-10-22T06:45:40Z", "digest": "sha1:FKOWQYJLIDXNV5OUUUDETNMFW27V4MI4", "length": 10311, "nlines": 95, "source_domain": "healthmarathi.com", "title": "डोळे कोरडे होणे उपाय, डोळे कोरडे पडणे उपाय, डोळे कोरडे होतात घरगुती उपाय", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Diseases and Conditions डोळे कोरडे होण्याची कारणे व डोळे कोरडे होणे यावर उपाय\nडोळे कोरडे होण्याची कारणे व डोळे कोरडे होणे यावर उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nडोळे कोरडे होणे :\nडोळे कोरडे पडण्याचा त्रास अनेकांना होत असतो. या त्रासाला वैद्यकीय भाषेत dry eye syndrome असे म्हणतात. यामध्ये आपल्या डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. अश्रू हे प्रामुख्याने तेल, पाणी आणि म्युकस यापासून बनलेले असते.\nडोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे निघून जाण्यास मदत होते. तसेच अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात व डोळ्यांतील ओलावाही टिकवून ठेवतात. मात्र डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन डोळे कोरडे पडल्यास डोळ्याच्या अनेक तक्रारीही निर्माण होतात.\nडोळे कोरडे होण्याची कारणे :\n• अधिक काळ स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा टीव्ही यांचा वापर केल्यामुळे,\n• अधिक काळ डोळ्यांची उघडझाप न करण्याने,\n• वाढते वय आणि हार्मोनमधील बदलांमुळे,\n• कोरडी हवा किंवा प्रखर उन्हात फिरल्यामुळे,\n• अधिक काळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे,\n• थायरॉईड प्रॉब्लेम, व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेहासारखे आजार असल्यामुळे डोळे कोरडे पडणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.\n• तसेच काही औषधे जसे, antihistamines, सर्दीवरील औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, antidepressants या औषधांच्या परिणामामुळेही डोळे कोरडे पडण्याची समस्या होत असते.\nडोळे कोरडे पडणे उपाय :\nडोळ्यांची उघडझाप करत राहावी. डोळ्यांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी वरचेवर थोड्याथोड्या वेळाने डोळ्यांची उघडझाप करत राहावी.\nदिवसातून 3 ते 4 वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाईल तसेच पाण्यामुळे डोळ्यात ओलावा निर्माण होईल.\nदिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात पुरेसे पाणी राहील त्यामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.\nअधिकवेळ स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर वापरणे, टीव्ही पाहणे टाळावे. जागरण करणे टाळावे. तसेच डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सही अधिक काळ वापरणे टाळावे. उन्हात फिरताना गॉगल्स कि��वा छत्रीचा वापर करावा.\nडॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी..\nडोळे कोरडे होणे यावर डोळ्यात घालण्यासाठी अनेक चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत. यासाठी आय स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून त्यांनी दिलेले ड्रॉप्सचा वापर करावा.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleडोळ्यांची जळजळ, डोळ्यात खाज सुटणे व त्यावर उपाय\nNext articleरांजणवाडी म्हणजे काय – रांजणवाडी कारणे व उपाय मराठी माहिती\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2019-10-22T06:42:11Z", "digest": "sha1:P57BKDATAIXOKFIKPYENG7GNXN4DG66W", "length": 14932, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विलासगड - विकिपीडिया", "raw_content": "\nठिकाण सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nविलासगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nविलासगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा एक दुर्लक्षित किल्ला.आज तो विलासगड पेक्षा मल्लिकर्जुन देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो\nगडावर जाण्यासाठी कातळात खोदून तयार केलेल्या पायऱ्यांची वाट आहे,या वाटेने ३० मिनीटे चालल्यावर आपण मल्लिकर्जुन मंदिरापाशी येवून पोहोचतो हे मंदीर कातळाच्या पोटातील गुहेत असून त्याच्या समोर यादवकालिन बांधणीचा छोटासा मंडप आहे या मंडपातून मूळ गुहा मंदिराच्या आत पोहोचायच्,गुहेच्या आत भीमाशंकर,उमाशंकर,सोरटीसोमनाथ,कार्तिक्स्वामी य���ंची वेगवेगळी गुहा दालने आहेत मल्लिकर्जुनाचे मुख्य स्थान येथील उजव्या बाजूच्या गुहा दालनात असून तेथे एक शिवलिन्ग आहे या शिवलिन्ग समोरील गुहेत वाकड्या तोन्डाचा नन्दी आहे,पार्वती देवीने थोबाडीत मारल्याने नन्दीचे तोन्ड वाकडे झाल्याचे येथील पुजारी सान्गतात.\nहा मन्दीर परिसर पाहुन येथुनच वर चढणाऱ्या पायवाटेने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालू लागायच ,१० मिनिटान्ची चढाई केल्यानन्तर आपण गड्माथ्यावर येवून पोहोचतो . गडमाथ्यावर आदिलशाही काळातील काझाकबीर चान्द्साहेब दर्गा आहे दर्ग्याला लागूनच विठ्ठ्ल रखुमाइचे व दर्ग्यासमोर श्रीक्रुष्णाचे मन्दीर आहे.\nहा दर्गा परिसर पाहून येथे शेजारीच उभ्या असणाऱ्या आदिलशाही बान्धणीच्या दगडी वास्तूत पोहोचायच गडाचे गडपण शाबूत करणारी ही एकमेव वास्तू आहे,येथून समोरच एक तलाव आहे ,हा तलाव पहून गडाच्या टोकावर गेल्यावर समोर आपणास एक सपाट पठार दिसते या ठिकाणास घोडेतळ म्हणतात.पठार पाहून आल्या वाटेने मल्लिकर्जुन मन्दिरात पोहोचयच. विलासगडाची सम्पूर्ण गडफेरी करण्यास २ तास पुरतात या गडफेरीत आपल्याला कोठेही तटबन्दी व बुरुज आढळत नाहीत\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१२ रोजी १३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bibeta-attacks-elderly-couple-sindhudurg-23394?tid=3", "date_download": "2019-10-22T07:06:21Z", "digest": "sha1:C7Q4CUNCB65JSUMOT5I7YW5DWNNVUOSP", "length": 13556, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Bibeta attacks elderly couple in Sindhudurg | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी स��स्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nसिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nरविवार, 22 सप्टेंबर 2019\nसिंधुदुर्ग ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या कुर्ली (ता. वैभववाडी) येथील वृद्ध पवार दाम्पत्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.\nसिंधुदुर्ग ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या कुर्ली (ता. वैभववाडी) येथील वृद्ध पवार दाम्पत्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, कुर्ली येथे मोहन पवार हे कुटुंबीय शुक्रवारी (ता. २०) रात्री जेवण आटोपून झोपी गेले. मध्यरात्री त्यांचा पाळीव कुत्रा भुंकू लागला. त्यामुळे सौ. पवार यांनी कुत्रा का भुंकतो म्हणून पाहिले असता पडवीत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने पकडले होते. सौ. पवार यांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. पत्नीला सोडविण्यासाठी श्री. पवार गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हालविण्यात आले.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलि���...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्‍यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/all/page-2/", "date_download": "2019-10-22T07:15:22Z", "digest": "sha1:ATJM3HUNJVNCMEEPDSV5PSWBSWUFC3MT", "length": 17972, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणपती बाप्पा- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO : मैदानावर सहकारी बनला शत्रू, आफ्रिकेच्या डावाचा असा झाला शेवट\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : मैदानावर सहकारी बनला शत्रू, आफ्रिकेच्या डावाचा असा झाला शेवट\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया ���षधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\n... तर राष्ट्रवादी दिसणारच नाही, अमित शहांचा पवारांवर घणाघात\n'मी पुन्हा येणार आहे, महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आहे', असा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विशेष म्हणजे अमित शाह उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमित शाहांनी त्यांच्या भाषणात याला दुजोराही दिला आहे.\n राजा चिंतामणीचं पहिलं दर्शन, पाहा VIDEO\n राजा चिंतामणीचं पहिलं दर्शन, पाहा VIDEO\nOMG VIDEO : श्री गणेश नव्हे तर हा आहे ट्री गणेश विसर्जनानंतरही बाप्पा असा राहतो तुमच्या घरी\nOMG VIDEO : श्री गणेश नव्हे तर हा आहे ट्री गणेश \nलाईफस्टाईल May 31, 2019\nLife In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...\nSpecial Report: या दर्ग्यात होतात हिंदू धर्माच्या आरत्या\nVIDEO : 'बाप्पाला नेऊ नका', चिमुरडा ढसाढसा रडला\nमीही अंधश्रद्धाळू,सिद्धीविनायक मंदिरातूनच पोस्टिंगबाबत फोन केले-नांगरे पाटील\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nVIDEO : गणपती बाप्पाला चक्क पुस्तकांचा प्रसाद\nEco-Friendly Ganesha 2018: सचिन तेंडुलकरने चाहत्यांकडे केली एक खास विनंती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : मैदानावर सहकारी बनला शत्रू, आफ्रिकेच्या डावाचा असा झाला शेवट\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nVIDEO : मैदानावर सहकारी बनला शत्रू, आफ्रिकेच्या डावाचा असा झाला शेवट\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-212799.html", "date_download": "2019-10-22T05:52:09Z", "digest": "sha1:NXAXM2CN3PPQGFDDTHKOX2TG3WE7HCGR", "length": 21772, "nlines": 216, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सखोल चौकशी करण्याची गरज' | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nIndian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\n'सखोल चौकशी करण्याची गरज'\n'सखोल चौकशी करण्याची गरज'\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nमहाराष्ट्र 1 hour ago\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमहाराष्ट्र 2 hours ago\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nEXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान\nMIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की\nVIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...\nमुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO\nVIDEO : 93 वर्षांच्या वृद्धाने का मागितली स्मृती इराणींकडे आशीर्वाद\nVIDEO : किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाल्या...\nशाहरूख खान गौरीसह पोहोचला मतदान केंद्रावर, पाहा हा VIDEO\nघोड्यावर ���सून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO\nमतदान करण्यासाठी मुख्यमंत्री गेले सायकलवर, पाहा VIDEO\nमहाराष्ट्र 22 hours ago\nभिवंडीत गोडाऊनमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO\nमहाराष्ट्र 23 hours ago\nमतदानाआधी काका-पुतण्याने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO\nमहाराष्ट्र 23 hours ago\nमतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nVIDEO : मतदानाआधी पंकजा मुंडेंनी सहकुटुंब घेतलं वैद्यनाथाचं दर्शन\n धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO\nVIDEO : पुण्यात वीजपुरवठा बंद, मेणबत्तीच्या उजेडात मतदान करण्याची वेळ\nडिजिटल की पारंपरिक मतदान सोपं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणतात...\nVIDEO : खासदार सुप्रिया सुळे यांची मतदानानंतर पहिली प्रतिक्रिया\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मतदारांना केलं 'हे' आवाहन, पाहा VIDEO\nकॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स, काय म्हणाले उदयनराजे\nलोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO\nमतदानानंतर काय म्हणाले अजित पवार\nVIDEO : मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया\nपाकिस्तानची पुन्हा ठेचली नांगी,जवानांनी दहशतवाद्यांचे 4 तळ केले जमीनदोस्त\nभारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\n'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nया सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का\nमतदानाचा हक्क बजावल्यावर पवार कुटुंबीय आले एकत्र, पाहा PHOTO\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T05:44:50Z", "digest": "sha1:JNLROYM7WADURSAFXVIC6XC74RBRZ4AV", "length": 5911, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिखलपान - विकिपीडिया", "raw_content": "\nचिखलपान (इंग्लिश:Mud puddling) ही कीटकांची, विशेषतः फुलपाखरांची चिखल,कुजलेले पदार्थ,प्राण्यांचा घाम यातून ते आवश्यक क्षार, खनिजे, सोडीयम,अमिनो आम्ले इ.शोषून घेण्याची क्रिया होय. या कीटकांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये परागकण व मधातून मिळत नाहीत म्हणून ते याप्रकारे पोषणमूल्ये मिळवतात.\nसहसा हे कीटक थोडा चिखल असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र बसलेली दिसतात.\nउन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना जंगलात थोडे पाणी शिल्लक असलेल्या ओढ्यातील चिखलात चिखलपान करताना आढळतात. एका ठिकाणी जमलेली अशी रंगीबेरंगी फुलपाखरे अतिशय विलोभनीय दिसतात. अनेकविध जातींची फुलपाखरे अशा ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आलेली असतात. फुलपाखरे सतत उडत असल्यामुळे त्यांची एरव्ही छायाचित्रे घेणे कठीण असते पण चिखलपान करणारी फुलपाखरे छायाचित्रकारांसाठी सुद्धा एका पर्वणीच असते.\nफुलपाखरे एकत्र येऊन चिखलपान करताना\nफुलपाखरांच्या अनेक प्रजाती ओढ्यातील चिखलात चिखलपान करताना\nस्वोर्ड टेल जातीचे फुलपाखरू चिखलपान केल्यावर अतिरिक्त पाणी बाहेर टाकताना\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१८ रोजी २०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/car-accident-near-sevan-loves-pune-217295", "date_download": "2019-10-22T06:15:28Z", "digest": "sha1:DYOESD3U72JZJ4FYW7QH6MTSDRFBWPHU", "length": 13471, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाहुणा-पाहुण्यात मिटले अन्‌ पोलिसही सुटले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nपाहुणा-पाहुण्यात मिटले अन्‌ पोलिसही सुटले\nशनिवार, 21 सप्टेंबर 2019\nआपल्या ओळखीच्या व्यक्तीची आणि आपली केव्हा तरी अपघाताने भेट होते, असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात अनेकदा येतात. इथे मात्र याउलट घडले. भल्या पहाटे दोन कारच्या अपघातानंतर पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर एकमेकांशी चर्चा करताना दोघे कारचालक एकमेकांचे नातेवाईक निघाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.\nपुणे : आपल्या ओळखीच्या व्यक्तीची आणि आपली केव्हा तरी अपघाताने भेट होते, असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात अनेकदा येतात. इथे मात्र याउलट घडले. भल्या पहाटे दोन कारच्या अपघातानंतर पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर एकमेकांशी चर्चा करताना दोघे कारचालक एकमेकांचे नातेवाईक निघाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.\nएखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणे ही घटना शुक्रवारी घडली. पहाटे अडीचच्या सुमारास सेव्हन लव्हज चौकात दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्ये दोन्ही कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी कारचालकांना लोहियानगर पोलिस चौकीत नेले. एकमेकांविरुद्ध तक्रार देताना आडनाव सारखेच असल्याचे दोघा कारचालकांच्या निदर्शनास आले. एकमेकांशी बोलल्यावर दोघे नातेवाईक असल्याचा उलगडा झाला.\nआता नातेवाईकच निघाल्याने तक्रार दाखल करण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यानुसार, दोघांनीही आपली कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे पोलिसांना लिहून दिले आणि दोघेही निघून गेले. दरम्यान, भल्या पहाटे अपघाताचे प्रकरण आल्यामुळे आपली डोकेदुखी वाढणार, हे पोलिसांना कळले होते; परंतु दोन्ही कारचालक एकमेकांचे नातेवाईक निघाल्याने आणि त्यांनी तक्रार न दिल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमतदान न केल्याची कारणे सांगणा-यांनो हे घ्या..दोन्ही हात नसूनही शेतकऱ्याचे मतदान\nनाशिक : बाजीराव मोजाड नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हात नसतानाही (ता.२१) आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानिमित्ताने मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी...\nमतदान करुन परतणा-यांचा अपघात; १ बालक ठार तर १४ जण जखमी\nवणी : पिंपळगाव रस्त्यावर सोनजांब फाट्यानजीक (ता.२१) मतदान करुन परतणाऱ्या शेतमजुराची पिकअप गाडी पलटी होऊन १ बालक ठार तर १४ जण जखमी झाले आहे....\nबस-ट्रक अपघातात तिघे ठार\nलोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बऊरजवळ सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले...\nपुणे : महावितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू\nबिबवेवाडी : शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील शांतिनगर सोसायटीसमोरील विजेच्या खांबावर दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमोल सांबारे (...\nVidhan Sabha 2019 : नक्षलग्रस्त गडचिरोली आज ‘या’ कारणाने आहे चर्चेत\nगडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वात मागास, नक्षलग्रस्त असे शापांचे टिळे चिकटलेला गडचिरोली जिल्हा सर्व क्षेत्रात मागे असला, तरी सरकारचे लक्ष आणि...\nब्रह्मपुरी (चंद्रपूर) : येथील लाखानी कुटुंबीयांनी बांधकामासाठी खड्डा खोदला. पावसाचे पाणी खड्ड्यात साचले. त्यामुळे परिसरातील नागरिकांत रोगराईची भीती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Arupee&f%5B1%5D=changed%3Apast_year&search_api_views_fulltext=rupee", "date_download": "2019-10-22T06:58:24Z", "digest": "sha1:HUVWW5CGQSQLLJEPMP775P5ODBSCOPSW", "length": 4782, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nबातमी मागची बातमी (1) Apply बातमी मागची बातमी filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nमाहिती%20अधिकार (1) Apply माहिती%20अधिकार filter\nआता २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद\nआरबीआयने आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३,५४२.९९१ मिलियन नोटांची छपाई केली होती. तर, २०१७-१८ मध्ये छपाईत कपात झाली...\nपाकिस्तानकडून दोन हजारांच्या बनावट नोटांची निर्मिती भारतीय सुरक्षायंत्रणेसमोर नवं आव्हान\nजम्मू-काश्मीरमधून कल��� 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात कट कारस्थान रचू लागलाय. एकीकडे दहशतवाद्यांमार्फत हल्ला करायचा आणि...\nदोन हजारांच्या नोटेची छपाई घटली\nअखेर रिझर्व्ह बँकेने देखील या नोटेची छपाई ऑर्डर कमी केली आहे. परिणामी शिलकीत असलेल्या नोटांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kokan/all/page-4/", "date_download": "2019-10-22T06:00:09Z", "digest": "sha1:SU73GQY6B6JKPJWDOA527PXBG2JJIGZQ", "length": 17570, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kokan- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nIndian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nकोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता; चक्रीवादळानं बदलली दिशा\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\nकोकणातल्या कंत्राटदारांना आपल्या पद्धतीनं जाब विचारा- राज ठाकरे\n'येवा कोकण आपलो असा'\nVIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला\nपाऊस पुन्हा परतणार का काय म्हणालं हवामान खातं\nनाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय\nLIVE ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत जोरदार पाऊस\nराज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी, कोकण विभाग अग्रेसर\nमुंबईसह उपनगरात विजेच्या कडकडाटासह पावसाचं जोरदार आगमन\nयेत्या ४८ तासात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुम्हाला कोकणातलं हे 'हवामान खातं' माहीत आहे का\nमहाराष्ट्र May 30, 2018\nराज्याचा १२वी निकाल ८८.४१ टक्के, कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी\nअभी ���क \u0003खेलने के लिए\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-10-22T06:13:16Z", "digest": "sha1:RDAG5QGHPHKBIBD4QEGH6JMQ2MB4C2PK", "length": 3321, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजवर्धनसिंह राठोड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nTag - राजवर्धनसिंह राठोड\nडाकसेवकांच्या एकजूटीपुढे सरकार झुकले, सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांना मंत्रिमंडळाची मंजुरी\nनवी दिल्ली : भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढा यशस्वी झाला आहे. जवळपास तीन लाख कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर होते...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/wearing-bangles/", "date_download": "2019-10-22T06:29:51Z", "digest": "sha1:LE3G22IMG6NX46VE2IR2UNKVQMQFTWUL", "length": 3030, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "wearing-bangles Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n15 जानेवारी 2020 पासून सोशल मीडियावर होणार नवीन नियम लागू\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून ���ुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nपरपुरुषांच्या हातून बांगड्या भराल तर खबरदार …\nटीम महाराष्ट्र देशा- मुस्लीम महिलांच्या बाबतीत अनेक अन्यायकारक फतवे काढण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या दारूल उलूम देवबंदने आणखी एक वादग्रस्त फतवा काढला आहे...\n15 जानेवारी 2020 पासून सोशल मीडियावर होणार नवीन नियम लागू\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12465", "date_download": "2019-10-22T06:48:30Z", "digest": "sha1:XY47QYGZA6PYKQQVHEHIEXIMS4JGT7RL", "length": 12646, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार\nवृत्तसंस्था / श्रीनगर : जम्मू काश्मीर च्या किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.\nकिश्तवाड येथील पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार या अपघातात ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याचं एएनआयने म्हटलं आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nवडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू\nपीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती\nमुरमाडीत साजरा झाला ग्रामपंचायतीचा वाढदिवस , ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार\nनीती आयोगाने जाहीर केले 'स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया@ ७५', भारताला महासत्ता बनविण्याचे धोरण\nनागपंचमीच्या दिवशी पळसगाव पहाडीवरील पिंडीवर अवतरला साप, बघ्यांची गर्दी\nगडचिरोली जिल्ह्यातील केवळ १२१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत\nमहाऊर्जाच्या भंडारा कार्यालयाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nमारकबोडी ते डोंगरगाव रस्त्याचे डांबरीकरण चालु करण्यात यावे\nभाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते : चंद्रकांत पाटील\nकुंभमेळ्यात इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत १० हजार तरूण-तरूणींनी घेतली नागा साधू होण्याची दीक्षा\nपुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या महिलेस जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\n२० दिवसांपासून जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, जाळपोळ, स्फोट, हत्यासत्रामुळे नागरीकांमध्ये दहशत\nसरकारचा प्रस्ताव फेटाळून अण्णांचे उपोषण सुरूच\nअपघातानंतर संतप्त जमावाने १५ हून अधिक ट्रक पेटविले, मृतकांची संख्या ८ वर\nपुढील २-३ दिवस चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nपावसामुळे भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध चा सामना खोळंबला\nराज्यात आचारसंहिता कालावधीत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त\nसाईंच्या भिक्षा झोळीत भरभरून दान\nजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nभामरागड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना ग्रामसेवक युनियनकडून २ लाखांच्या जीवनावश्यक साहित्याचे वितरण\nनक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांना विशेष सेवा पदक\nनेत्रदानात नागपूर विभागातुन भंडारा जिल्हा प्रथम\nअपात्र केलेल्या होमगार्ड सैनिकांना संघटनेत परत घ्या\nडॉ. नागुलवार यांना मारहाण प्रकरणी डॉ. हटवार व वाहनचालकास कारवास\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nलोकबिरादरी प्रकल्पात ५६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया\nचकमकीत ठार झालेला पुरूष नक्षली धानोरा तालुक्यातील तर महिला नक्षली छत्तीसगड राज्यातील रहिवासी\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : देवेंद्र फडणवीस\nपोलिस दल, लोकसहभागातून जांबिया नाल्याची दुरूस्ती, २५ ते ३० गावांना होणार फायदा\nदुष्काळाची परिस्थिती पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्याची मुभा\nघरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nपाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत, दूध २०० रुपये लिटर\nरिलायन्स कंपनीचे बाजार भांडवल घटल्याने अनिल अंबानी अब्जाधीशांच्या सूचीतून बाहेर\nकाश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साप आणि मगरींच्या मदतीने हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला कारावा�\nअपघात विम्यात सातबाराची जाचक अट\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून, वेळापत्रक जाहीर\nश्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन\nभामरागड, अहेरी , आरमोरी पं.स. ला मिळाले नवीन हातपंप दुरूस्ती पथक वाहन\nविधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी घेतली ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट\nभारतात ‘गुगल पे’ ॲपचा बेकायदा वापर , दिल्ली हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला खडसावले\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\nचित्रपट 'अधम' सामाजिक विषयाचा आशय असलेला २८ जून ला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार\nदारू तस्करीचे वाहन पोलिसांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ५ वर्ष सश्रम कारावास\nमारेगावजवळ काका - पुतण्याचा अपघात, दोघेही ठार - मृतक सीआरपीएफचा जवान\nअकोला जिल्ह्यातील कवठा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मतदाराने फोडले\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nभाजपाची एकहाती सत्ता असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात डुकरांचे बस्तान\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-marathwada/vidhan-sabha-2019-nanded-ncp-leader-sharad-pawar-statement-bjp-government", "date_download": "2019-10-22T06:19:47Z", "digest": "sha1:KBLWH3OXBANTDZYAIOXTOGUA73HW6RSM", "length": 15894, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "'सरकार कांद्याला पण घाबरतंय'; शरद पवारांचा टोला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\n'सरकार कांद्याला पण घाबरतंय'; शरद पवारांचा टोला\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत असल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा बंदी करण्यात आली आहे. यावरून पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.\nनांदेड : नाशिकमध्ये आज, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत असल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा बंदी करण्यात आली आहे. यावरून पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.\nगडकरी म्हणाले, ‘ते पुन्हा तिकीट मागतायत’\nपंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेत कांदे फेकले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार घाबरले आहे. गेल्या चार दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांना विक्री बंद करण्यास सांगितले आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीतील दडपशाही आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. पवार म्हणाले, ‘लोकशाहीतील सामान्यांना आंदोलनाचा अधिकारच तुम्ही काढून घेत आहात. हे सरकार कांद्यालापण घाबरत आहे. तुम्ही पाकिस्तानला असं करू तसं करू, अशी भाषा करता. आधी कांद्याचं तरी निस्तररा.’\nVideo : आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघाची समाप्ती होईल : मेवाणी\n‘मुख्यमंत्री ही आकडेवारी सांगा’\nपवार म्हणाले, ‘पाच वर्षे यांच्या पक्षाची दिल्लीत सत्ता. तेथे पुन्हा सत्ता आली आणि त्यांच्या यात्रेत ते सर्वाधिक टीका माझ्यावर करतात. ही फारच गमतीची गोष्ट आहे. राज्यात परिस्थितीत खूप बिकट आहे. मुख्यमंत्री राज्यात मोठी गुंतवणूक आल्याचे, कारखाने आल्याचे दावे करत आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत किती कारखाने बंद झाले याची आकडेवारी जाहीर करावी. कारखाने किती सुरू झाले हे सोडाच. किती जणांच्या हाताला काम मिळाले हे त्यांनी जाहीर करावे. अर्थातच त्यांच्याकडे ही आकडेवारी नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट, कारखानदारी उध्वस्थ झाली. यासाठी त्यांनी काय केले हे सांगावे.’\n‘राजेंचे वंशजच अनाजी पंतांना शरण गेले’\nछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं काम सरकार करते\nनव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या शिवरायांच्या किल्ल्यांवर सरकार छम छम सुरू करणार आहे\nआता माझं वय निवडणूक लढवण्याचं राहिलेलं नाही\nइथून पुढं नव्या पिढीला उभं करायचं, त्यांना संधी द्यायची\nनव्या पिढीचं नेतृत्व उभं करण्यासाठी आता काम करायचं\nमहाराष्ट्रानं मला खूप काही दिलं, मुख्यमंत्री केलं, केंद्रात मंत्री केलं\nआता माझी जबाबदारी आहे की, महाराष्ट्रात सामान्य कुटुंबातील नेतृत्व उभं करायचं\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआज सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज...\nयादीत नाव इकडे, अन्‌ केंद्र तिकडे\nनवी मुंबई : ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदारसंघांतील हजारो मतदारांची नावे नियोजित मतदान केंद्रात आली नसल्याने मतदारांचे हाल झाले. विशेष म्हणजे...\nपोलादपुरात पावसातही मतदारांची गर्दी\nपोलादपूर (बातमीदार) : दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर कायम असल्याने मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर...\n...आणि पाऊस पडलाच नाही\nअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनी धसका घेतला होता....\nपुणे - मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे. कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. खरीप पिकांना या पावसाने...\nमुंबई ः सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे 19 नोव्हेंबरला महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गृहनिर्माण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goethe-verlag.com/book2/HI/HIMR/HIMR064.HTM", "date_download": "2019-10-22T06:33:53Z", "digest": "sha1:3LFKKSKY5SS6LMRHTWQQIP7QY5ZDG4H7", "length": 3810, "nlines": 86, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए | प्रश्न पूछें १ = प्रश्न विचारणे १ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > हिन्दी > मराठी > अनुक्रमणिका\nक्या विद्यार्थी बहुत सीख रहे हैं\nविद्यार्थी खूप शिकत आहेत का\nनहीं, वे कम सीख रहे हैं\nनाही, ते कमी शिकत आहेत.\nक्या आप बार-बार अपने अध्यापक से प्रश्न पूछते हैं\nआपण पुन्हा पुन्हा आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारता का\nनहीं, मैं उनसे बार-बार नहीं पूछता / पूछती हूँ\nनाही, मी त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत नाही.\nमैं उत्तर देता / देती हूँ\nमी उत्तर देतो. / देते.\nक्या वह इस समय काम कर रहा है\nआता तो काम करत आहे का\nजी हाँ, इस समय वह काम कर रहा है\nहो, आता तो काम करत आहे.\nक्या आप आ रहे हैं\nजी हाँ, हम जल्द ही आ रहे हैं\nहो, आम्ही लवकरच येतो.\nक्या आप बर्लिन में रहते / रहती हैं\nआपण बर्लिनमध्ये राहता का\nजी हाँ, मैं बर्लिन में रहता / रहती हूँ\nहो, मी बर्लिनमध्ये राहतो. / राहते.\nContact book2 हिन्दी - मराठी प्रारम्भकों के लिए", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/blood-donation-information-marathi/", "date_download": "2019-10-22T07:07:53Z", "digest": "sha1:EW43H4JPCRB5EX33TBV666JGVTJPTCM7", "length": 11734, "nlines": 94, "source_domain": "healthmarathi.com", "title": "रक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nरक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nरक्तदानाचे महत्व, रक्तदानाचे फायदे मराठीत :\nएखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.\nनिरोगी व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. ब्लड बँक रेफ्रिजरेटरमध्ये रक्त 4 ते 5 आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षीत ठेवले जाते.\nरक्तदान कोण करु शकतो..\n• ज्यांचे वय 18 ते 65 वर्षा पर्यंत आहे अशा व्यक्ती रक्तदान करु शकतात,\n• वजन 48 किलो पेक्षा अधिक असणाऱ्��ा व्यक्ती,\n• ज्यांनी मागील तीन महिन्यापासून रक्तदान केले नाही अशा व्यक्ती,\n• क्षयरोग (TB), फिरंग, हिपाटायटिस, मलेरिया, मधुमेह आणि एड्स ह्या विकारांनी पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करु शकतात.\nतर गर्भावस्था आणि स्तनपानकाळ सुरु असणाऱ्या स्त्रियांमधील रक्तदान घेतले जात नाही. प्रसुतीनंतर सहा महिन्यानंतर स्त्रिया रक्तदान करु शकतात.\nकिती रक्त घेतले जाते..\nदररोज आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी 350 ml रक्त घेतले जाते. तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पुर्ति करत असते.\nरक्तदान कोणत्याही लाईसेन्स युक्त ब्लड बँकेमध्ये करता येते. याशिवाय सरकारी रुग्णालयांमध्येही रक्तदानाची सुविधा उपलब्द असते. याशिवाय मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था जसे रोटरी क्लब, लायंस क्लब इ. द्वारा वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.\nरक्त दिल्यानंतर केले जाणारे परिक्षण –\nरक्त घेतल्यानंतर ब्लड बँकेमध्ये देण्यापुर्वी रक्ताच्या प्रत्येक युनिटचे परिक्षण करुन ते मलेरिया, सिफलिस, हिपॅटायटीस आणि एड्स (HIV) या संसर्गजन्य रोगांपासून संक्रमित नसल्याची खात्री केली जाते. कारण सुरक्षीत रक्तचं रुग्णास मिळाले पाहिजे ह्यासाठी हे परिक्षण केले जाते.\nरक्तदानावेळी कोणता त्रास होतो का..\nनाही, रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. रक्तदान करण्यासाठी 5 ते 10 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. रक्तदान केल्यानंतर आपण आपली दररोजची कार्ये अगदी दररोज प्रमाणेच करु शकता. रक्तदाताच्या सामान्य आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम रक्तदानाने होत नाही.\nस्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तिंना रक्तदान केल्यानंतर लगेच रक्तदाता प्रमाणपत्र दिले जाते.\nयामुळे रक्तदान केल्यानंतर 12 महिन्यापर्यंत रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास ब्लड बँकेतर्फे एक युनिट रक्त दिले जाते.\nमग चला आपण रक्तदान करुया आणि अनेकांना जीवनदान देऊया.\nअवयवदान महत्त्व आणि मराठीत माहिती जाणून घ्या.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleदारूचे व्यसन आणि दुष्परिणाम मराठीत माहिती (Alcoholism)\nजल प्रदूषण निष्कर्ष, उद्दिष्ट आणि विश्लेषण मराठी माहिती\nजल प्रदूषण कारणे व उपाय मराठी माहिती\nवायू प्रदूषण – कारणे, परिणाम व उपाययोजना मराठी माहिती\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2019/09/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4/", "date_download": "2019-10-22T06:58:46Z", "digest": "sha1:GDJBR5PQBEQO6RZYKDDSWIQI7YSMUPGA", "length": 49244, "nlines": 501, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "sezgin motor yerli ve milli elektrikli otomobil motorunu uretmeye talip - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[18 / 10 / 2019] रेल्वेमार्गासाठी सॅमसनला प्राधान्य नाही, एरझीकन-ट्रॅबझन सरप नाही\t61 ट्रॅझन\n[18 / 10 / 2019] एक्सएनयूएमएक्समध्ये सर्वाधिक आर एंड डी खर्च करणार्‍या कंपन्या\tएक्सएमएक्स अंकारा\n[18 / 10 / 2019] अंकारा स्टेशनवर ब्लू टाय वेर्न\tएक्सएमएक्स अंकारा\n[18 / 10 / 2019] टीसीडीडी आयडॉन स्टेशन मॅनेजर उस्मान गिडरने आपला जीव गमावला\t09 Aydin\n[18 / 10 / 2019] कीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\t58 शिव\n[18 / 10 / 2019] अकेराय ट्राम, एक्सएनयूएमएक्स आठवड्यात सर्व वेळ न��ंदवतो\t41 कोकाली\n[18 / 10 / 2019] प्रजासत्ताक दिनी इस्तंबूलमध्ये विनामूल्य सार्वजनिक वाहतूक\t34 इस्तंबूल\n[18 / 10 / 2019] इझमिर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हायक, स्टुडंट तिकिट सूट आली\t35 Izmir\n[17 / 10 / 2019] सॅमसन शिवास रेल्वेला लवकरात लवकर सेवेत रुजू केले पाहिजे\tएक्सएमएक्स सॅमसन\n[17 / 10 / 2019] बल्गेरियातील फॉक्सवॅगन प्लांटसाठी प्रोत्साहन\t35 बल्गेरिया\nघरमीडियासेझगिन मोटर देशांतर्गत आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिक कार इंजिन उत्पादनाची आस घेतात\nसेझगिन मोटर देशांतर्गत आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिक कार इंजिन उत्पादनाची आस घेतात\nसेझगिन मोटर देशांतर्गत आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिक कार इंजिन उत्पादनाची आस घेतात\nआवडी लोड करीत आहे ...\nसेझगिन मोटर देशांतर्गत आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिक कार इंजिन उत्पादनाची आस घेतात\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nआपणास आवडेल अशाच रेल्वे बातम्या आणि इतर बातम्या\nसेझजिन मोटर, घरगुती आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिक कार इंजिनची मागणी आहे 05 / 09 / 2019 इंजिन हे उद्योगाचे इंजिन आहे. इंजिनशिवाय कोणतेही वाहन हलवू शकत नाही. इंजिनचे महत्त्व समजून घेतलेल्या आणि आपल्या देशाची सेवा करू इच्छित लोकांपैकी मुजफ्फर सेझगिन हे एक आहेत. एलाझ्यात स्थित सेझगॉन मोटोर फॅक्टरी, राष्ट्रीय सुविधा असणार्‍या मानव रहित हवाई वाहनांपासून ते ऑटोमोबाईलपर्यंत अनेक इंजिनची निर्मिती करते. तुर्की स्थानिक automakers इंजिन असल्याचे मनोरथ आणि सध्या कंपनी परदेशी कार कारखाने 30 हजार इंजिन मागणी केली आहे तरी अजेंडा हेलिकॉप्टर इंजिन, अमेरिका 5 हजार UAV इंजिन घेऊन चाचणी सुरू केले आहे. सेझगिन वॉटर इंजिन प्रॉडक्शन मार्केटिंग कंपनी एलाझिग ऑर्गनाइज्ड इंडस्ट्रियल झोनमध्ये एक्सएनयूएमएक्समध्ये स्थापित केली गेली.\nनिविदा सूचनाः नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेन सेट प्रोजेक्ट इंजिन बोगी आणि ट्रेलर बोगी व्हील सेट, इंजिन बोगी मोनोबाल व्हील, इंजिन बोगी एक्स्ल, ट्रेलर बोगी मोनोबॉक व्हील, ट्रेलर बोगी एक्स्ल ... 12 / 10 / 2017 राष्ट्रीय विद्युत रेल्वे गाडी संच प्रकल्प मोटर bogies आणि ट्रेलर आगगाडीचा लांबच लांब डबा चाक संच, मोटर आगगाडीचा लांबच लांब डबा monoblock चाके, इंजिन आगगाडीचा लांबच लांब डबा कणा ट्रेलर आगगाडीचा लांबच लांब डबा monoblock विदर्भ, ट्रेलर आगगाडीचा लांबच लांब डबा आस, आदरातिथ्य JCC न दणी मांक TÜVASAŞ सामान्य संचालनालय: 2017 / 509002 करार विषय आणि बोली संबंधित लेख महत्त्वाचे 1- माहिती प्रशासन 1.1. प्रशासन; अ) नाव: तुवासास जनरल डायरेक्टरेट बी) पत्ता: मितात्पासा महा. राष्ट्रीय सार्वभौमत्वाला cad.no:xnumx, 131 अदापजारी / Sakarya / तुर्की क) टेलिफोन नंबर: 54100 90 264 (अंतर्गत: 2751660) ड) फॅक्स क्रमांक: 3441 90 264 ड) इलेक्ट्रॉनिक मेल पत्ता: info@tuvasas.com.t संबंधित आहेत कर्मचारीः hyersoy@tuvasas.com.tr. ई) संबंधित एकके: खरेदी विभाग ...\nमंत्री अरस्लानने लोकल लोकोमोटिव्ह डिझेल इंजिन सादर केले 21 / 02 / 2017 वाहतूक, मॅरीटाइम अफेयर्स आणि कम्युनिकेशन्सचे मंत्री अहमेत अरस्लन यांनी सांगितले की हा हाय स्पीड ट्रेन एस्किशीरमधील तुलमोसा कारखानामध्ये उत्पादित केला जाईल. परिवहन, समुद्री आणि कम्युनिकेशन्स मंत्री अहमेत अरस्लन, विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी एस्कीशेर येथे आले होते, त्यांनी प्रथम त्यांच्या कार्यालयात गव्हर्नर आझमी सेलिककडे भेट दिली. नंतर, मंत्री Arslan, एस्कीसेहिर तुर्की लोकोमोटिव आणि इंजिन उद्योग Inc. मध्ये (TÜLOMSAŞ) येथे भेट देऊन उत्पादित घरगुती डिझेल इंजिन इंजिन तपासणी केली. मंत्री Arslan, तुर्की च्या पहिल्या देशी कार देखील क्रांती TÜLOMSAŞ केले की reminded, \"जग xnumx'nc युरोप उच्च-गती ट्रेन xnumx'inc ...\nतुलमास राष्ट्रीय टाकी इंजिन तयार करू शकतात 01 / 08 / 2017 एस्कीसेहिर चेम्बर ऑफ कॉमर्स (ईटीओ) चे अध्यक्ष मेटिन गुलर यांनी सांगितले की ते एस्कीशेरमधील अल्टेय बॅट टॅंकचे इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करतात. ईटीओचे अध्यक्ष मेटिन गुलर यांनी राष्ट्रीय माध्यमांच्या आधारे तयार केलेल्या अल्टेय बॅट टँकच्या स्थानिक इंजिनच्या निर्मितीचे मूल्यांक�� केले. एस्कीशेहर हे पहिले शहर आहे याची आठवण करून देताना ईटीओचे अध्यक्ष गुलर म्हणाले की एस्किशीर प्रथम घरेलू लोकॅटोमोटिव्ह उत्पादन करते आणि पहिली घरगुती कार बनवते, तसेच अल्टेय बॅनल टॅंकचे घरगुती इंजिन देखील बनवू शकते. कंत्राटदार (तुर्की लोकोमोटिव आणि इंजिन उद्योग Inc.) आणि घरगुती इंजिन आलताय मुख्य लढाई टाकी विक्रम मध्ये TEI (TAI मोटार उद्योग कॉर्पोरेशन) सहकार्य ETO अध्यक्ष Metin Guler तयार केली जाऊ शकतात, त्या साठी ...\nएरिन मोटर्सची निर्मिती घरेलू डिझेल इंजिनने सुरू केली 01 / 03 / 2019 इस्तंबूलमध्ये सहली मेटल आणि 1989 2008 घरगुती आणि राष्ट्रीय स्त्रोत म्हणून प्रवास करण्यात आला होता, ज्यायोगे \"मूळ डीझेल इंजिन डिझाइन आणि उत्पादन\" या प्रवासाच्या उद्देशाने वापरण्यात आला; इंडस्ट्रियल डिझेल इंजिने, जेनरेटर, मरीन इंजिन आणि मोटोम्प्स यांनी स्थानिक आणि राष्ट्रीय सुविधांसह निर्यात करणे सुरू केले आहे. एरिनमोटर ए. एस., जे पूर्णपणे घरगुती सुविधांसह डीझेल इंजिन तयार करते, ते परदेशी आणि स्थानिक बाजारपेठांचे महत्त्वपूर्ण विक्री करते आणि प्रथम निर्यात अल्बानिया आणि मॉरिटानिया यांना करते. एरिनमोटरच्या डिझेल इंजिनांचा वापर बर्याच वेगवेगळ्या भागात केला जातो. एरिनमोटर, सिंगल आणि चार सिलेंडर डिझेल टेक\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nरेल्वेमार्गासाठी सॅमसनला प्राधान्य नाही, एरझीकन-ट्रॅबझन सरप नाही\nटेक्नोवूडला म्यूनिच येथील आयकॉनिक पुरस्कार पुरस्कार सोहळ्यात प्रथम पुरस्कार मिळाला\nएक्सएनयूएमएक्समध्ये सर्वाधिक आर एंड डी खर्च करणार्‍या कंपन्या\nतुर्कसेल एक्सएनयूएमएक्स. साजरा केला\nअंकारा स्टेशनवर ब्लू टाय वेर्न\nटीसीडीडी आयडॉन स्टेशन मॅनेजर उस्मान गिडरने आपला जीव गमावला\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nडेरिन्स मधील तात्पुरते मार्ग बदल\nअकेराय ट्राम, एक्सएनयूएमएक्स आठवड्यात सर्व वेळ नोंदवतो\nप्रजासत्ताक दिनी इस्तंबूलमध्ये विनामूल्य सार्वजनिक वाहतूक\nइझमिर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हायक, स्टुडंट तिकिट सूट आली\nआज इतिहासात: 18 ऑक्टोबर 1898 इल विहिल्म आणि त्याची पत्नी होहेन्झॉलर्न ...\nकहरामनाराम बुक फेअर बसच्या वेळापत्रक��ंची घोषणा\nएस्कीहिर कंक्रीट रस्त्यांसह एक उदाहरण ठेवत आहे\nसॅमसन शिवास रेल्वेला लवकरात लवकर सेवेत रुजू केले पाहिजे\nअलानिया मध्ये ब्रेक इंटरचेंजची व्यवस्था\nबल्गेरियातील फॉक्सवॅगन प्लांटसाठी प्रोत्साहन\nभांडवल रहदारीसाठी दुसरा पर्यायी मार्ग\nमुला मधील रोड वर्क्स एक्सएनयूएमएक्स किमी वर पोहोचले\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nAkनक्कले यांना हाय स्पीड गुड न्यूज\nसी वर्ल्ड आणि केबल कार एक्सएनयूएमएक्स वय होईपर्यंत विनामूल्य\n«\tऑक्टोबर 2019 »\nनिविदा घोषणे: कार भाड्याने देणे सेवा\nनिविदा सूचना: बेलीकोवा जंक्शन लाइनचे बांधकाम\nनिविदा सूचना: अंकारा-इस्तंबूल लाइन एक्सएनयूएमएक्स. स्टेज लाइन कटिंगसाठी सुटे भागांचा पुरवठा\nनिविदा सूचना: बेलीकोवा जंक्शन लाइनचे बांधकाम\nनिविदा सूचना: अंकारा-इस्तंबूल लाइन एक्सएनयूएमएक्स. स्टेज लाइन कटिंगसाठी सुटे भागांचा पुरवठा\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nप्राप्तीची सूचनाः गीब्ज केसेकी लाइन सेक्शन सिग्नलिंग अँड कम्युनिकेशन सिस्टम्ससाठी स्पेअर पार्ट्सचा पुरवठा\nनिविदा सूचनाः अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा मिळेल\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचनाः टीसीडीडी आफ्योंकराइसर कामगार आवास केंद्र अन्न उत्पादन व वितरण सेवा\nबायन्डर, टायर, şडमीş स्टेशन रोड्स फेरी वर्क्स टेंडर निकाल\nMirझमीर हार्बर क्वे आणि बॅकफिल फिलिंग्ज\nहयदरपाझ अंकारा लाईन किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ढलान व्यवस्था निविदा निकाला दरम्यान\nगाझरे स्टेशन स्टेशन कम्युटर व हाय स्पीड ट्रेन डेपो कन्स्ट्रक्शन\nइरमक झोंगुलदक मार्गावर रेल्वे अंडरपास पुलाचे बांधकाम\nसेझजिन मोटर, घरगुती आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिक कार इंजिनची मागणी आहे\nनिविदा सूचनाः नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेन सेट प्रोजेक्ट इंजिन बोगी आणि ट्रेलर बोगी व्हील सेट, इंजिन बोगी मोनोबाल व्हील, इंजिन बोगी एक्स्ल, ट्रेलर बोगी मोनोबॉक व्हील, ट्रेलर बोगी एक्स्ल ...\nमंत्री अरस्लानने लोकल लोकोमोटिव्ह डिझेल इंजिन सादर केले\nतुलमास राष्ट्रीय टाकी इंजिन तयार करू शकतात\nएरिन मोटर्सची निर्मिती घरेलू डिझेल इंजिनने सुरू केली\nनिविदा घोषणे: नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेन सेट प्रोजेक्ट (तुवासास) साठी बोगी आणि ट्रेलर बोजी व्हील सेटची खरेदी\nखरेदी नोटिस: नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेन सेट प्रोजेक्ट इंजिन बॉगी आणि ट्रेलर बोगी व्हील किटची खरेदी (तुवासास)\nघरगुती कार इलेक्ट्रीक 500 मायलेज तयार करेल\nस्थानिक आणि राष्ट्रीय मोटर विकास प्रकल्पात योगदान\nस्थानिक ट्राम नंतर स्थानिक कारसाठी प्रस्ताव\nआज इतिहासात: 18 ऑक्टोबर 1898 इल विहिल्म आणि त्याची पत्नी होहेन्झॉलर्न ...\nआज इतिहासात: ओटोमन सैन्यात 17 ऑक्टोबर 1874 ...\nआज इतिहासात: 16 ऑक्टोबर 1830 ऑटोमन साम्राज्यातील पहिले रेल्वे ...\nआज इतिहासात: 15 ऑक्टोबर 1939 इलिका-बोनिटो रेल्वे रहदारी तारीह\nआज इतिहासात: 14 ऑक्टोबर 1941 Uzunköprü सिव्हिलिंग्रॅडसह ...\nबल्गेरियातील फॉक्सवॅगन प्लांटसाठी प्रोत्साहन\nBursa क्लासिक कार स्पर्धेत तुर्की राहतात उत्साह\nपोर्शच्या पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार फॅमिलीचे नवीनतम सदस्यः टेकन एक्सएनयूएमएक्स एस\nऑफरोड खळबळ अ‍ॅडपाझरला हलवते\nफोक्सवॅगन फॅक्टरी तुर्की निर्णय Postpones\nमेट्रो इस्तंबूल स्टाफने हरवलेल्या अपंग प्रवाश्याला तिच्या कुटुंबात पुन्हा एकत्र केले\n3. अंकारा एटो कॉन्ग्रेसियममध्ये आंतरराष्ट्रीय मेट्रोरेल फोरम उघडला\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nएसेनबोगा विमानतळ मेट्रो मार्ग, स्थानके आणि जाहिरात व्हिडिओ\nEsenler बस स्थानकात इमारत इमारत\nएलिफंट हिटिंग इन द ट्रेन\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nइस्तंबूल मेट्रोसाठी एक्सएनयूएमएक्स मिलियन युरो कर्ज सापडले\nवॉरसॉसाठी एक्सयूएनएक्स वाहन तयार करण्यासाठी हुंडई रोटेम\nओस्मानिया डुझीसीने डुडल माउंटन केबल कार प्रोजेक्ट (विशेष अहवाल) साठी करार केला.\nसीमेन्स आणि stलस्टॉम कंपन्या सैन्यात सामील झाली (विशेष बातमी)\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम (विशेष अहवाल) साठी 120 युनिट मेट्रो वाहन खरेदी निविदा पुरस्कार\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nअनाडोलु डीएमयू नॅशनल ट्रेन ने यूक मध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू केली\nइटलीमधील मिलानमध्ये एक्सपो फेरोव्हेरिया एक्सएनयूएमएक्स फेअर भरला\n'��ॉर्डनमध्ये डॉक्युमेंट्स सर्व्ह एक्झिबिशनसह ऐतिहासिक हिजाज रेल्वे\nकॅम्लिक ट्रेन संग्रहालयात रेलमार्ग मुलांचे गट जमले\n3. Mirझमिर गल्फ फेस्टिव्हल सेलिंग रेसपासून सुरू होते\nमेर्सीन मेट्रोसाठी कंपन्यांसह पूर्व-वाटाघाटी\nहाय स्पीड ट्रेन तास\nबुर्सा टीएक्सएनयूएमएक्स ट्राम स्टेशन, नकाशा आणि जाहिरात व्हिडिओ\nमेटर्स ते मेर्सिन कधी मार्सिन मेट्रो लाईन्स कुठे जाईल\nमर्सीन मेट्रो प्रकल्प आणि मर्सीन मेट्रो नकाशा\nकोनिया रेल्वे सिस्टम आणि वाहतूक नकाशा\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nकायमस्वरूपी कामगार बनवण्यासाठी BUULAŞ 5\nईईटीटीच्या निविदा नसलेल्या वाहन खरेदीच्या दाव्यांना प्रतिसाद\nअंकारा पॉवर प्लांट टीसीडीडीची संख्या बदलत आहे\nहिवाळ्याच्या परिस्थितीसाठी इगो बसेस योग्य आहेत\nजनजागृती करण्यासाठी आयईटीटी आपली जागा अद्ययावत करीत आहे\nGömeç Dursunlu ब्रिज सेवेत ठेवले\nकंट्री कंट्री आयकॉन प्रोजेक्ट\nएक्सएनयूएमएक्स हाइक टू बॉसफोरस ब्रिज आणि हायवे टोल\nमेलेट ब्रिजला पर्यायी म्हणून बांधलेल्या पुलावर काम सुरु आहे\nएक्सएनयूएमएक्स कॅनाककले ब्रिज प्रदेशास मुद्रांकित करतात\nUS नंतर तुर्की मध्ये नोंदणी करण्यासाठी लागोपाठ तीन वेळा ट्रॅक अर्ज\nप्रवाशांची लाइन क्रमांक बाहेर विमानतळ नवव्या महिन्यात तुर्की लोकसंख्या उत्तीर्ण\nइस्तंबूल विमानतळ वाचनालय उघडले\nइस्तंबूल विमानतळावर एक्सएनयूएमएक्सहून अधिक हजार लोक वाचकांसह भेटतील\nडीएचएमİ एक्सएनयूएमएक्स मासिक आकडेवारी जाहीर करते\nइस्तंबूल विमानतळावर अमेरिकेबाहेर पहिल्यांदा ट्रिपल रनवे ऑपरेशन साकार होईल\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशनचे नकाशा\nगिब्झ डारका सबवे मंत्रालयात वर्ग करण्यात आला, परंतु ...\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nअंकारा मेट्रो नकाशा आणि अंकरा रेल्वे प्रणाली\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nलेख राष्ट्रीय स्वयंसेव�� संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/elgar-parishad-probe-arrest-supreme-court-five-accused-activists-house-arrest-till-september-17-1749086/", "date_download": "2019-10-22T06:28:49Z", "digest": "sha1:IZXUGYOXXEYSALQXGPWQU5B2Y7YKTSPK", "length": 10914, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "elgar parishad probe arrest supreme court Five accused activists house arrest till September 17 | त्या पाच जणांच्या स्थानबद्धतेमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत वाढ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nElgar Parishad Probe: ‘त्या’ पाच जणांच्या स्थानबद्धतेमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत वाढ\nElgar Parishad Probe: ‘त्या’ पाच जणांच्या स्थानबद्धतेमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत वाढ\nपुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nनक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांना १७ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्धतेत ठेवण्यात यावे, असा आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिला.\nपुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, व��्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. या पाचही आरोपींचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली.\nबुधवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने पाचही आरोपींच्या स्थानबद्धतेमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/@12300", "date_download": "2019-10-22T06:26:01Z", "digest": "sha1:T44YRT47RLD5RHC6HIGPCEIMTTQNTPCB", "length": 9021, "nlines": 118, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| कोल्हापुरात ७९ उमेदवारांची माघार ; १० मतदार संघात १०६ उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nकोल्हापुरात ७९ उमेदवारांची माघार ; १० मतद���र संघात १०६ उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई\nमहान्यूज लाईव्ह कोल्हापूर : विधानसभा मतदार संघात अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 79 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 106 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. चंदगडमधून 20 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार, राधानगरी मधून 10 जणांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार, कागल मधून 5 जणांनी माघार घेतल्याने 6 उमेदवार, कोल्हापूर(दक्षिण) मधून 4 जणांनी माघार घेतल्याने 8 उमेदवार, करवीर मधून एकाने माघार घेतल्याने 8 उमेदवार, कोल्हापूर(उत्तर) मधून 4 जणांनी माघार घेतल्याने 8 उमेदवार, शाहुवाडी मधून 3 जणांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार, हातकणंगले (अ.जा.) मधून 13 जणांनी माघार घेतल्याने 16 उमेदवार, इचलकरंजी मधून 3 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार आणि शिरोळ मधून 16 जणांनी माघार घेतल्याने 9 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.\nकोल्हापुरात ७९ उमेदवारांची माघार ; १० मतदार संघात १०६ उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ; पण कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी सेफ....\nचंदगड विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात\nसभा सुरु असताना पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्या\nतर शिवसेनेनं मला का मुख्यमंत्री केलं : नारायण राणे\nरोहितनं तिसऱ्यांदा झळकावल शतक\nअन पुन्हा शरद पवारांना वरुणराजाचा अभिषेक\nअमित शहांची सभा रद्द.\nमतदानादिवशी भरपगारी सुट्टी दिली नाही तर मालकाविरुद्ध तक्रार करू शकता.\nपावसातील सभेनंतर शरद पवारांनी साजरा केला शशिकांत शिंदेंचा वाढदिवस .\nकर्जतमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांच्यात रंगणार कलगी तुरा .\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादा�� के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/i-shot-dabholkar-with-the-help-of-sachin-andure/54695", "date_download": "2019-10-22T06:47:48Z", "digest": "sha1:X6YD7TT3DDYWH4SJQNZRGYRNVXK7EGVT", "length": 6390, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला ! | HW Marathi", "raw_content": "\nक्राइम देश / विदेश महाराष्ट्र\nमी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला \nमुंबई | “मी सचिन अंदुरे यांच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला”, अशी कबुली डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशियित आरोपी शरद कळसकर याने दिल्याचा खुलासा सीबीआयकडून करण्यात आला आहे. शरद कळसकर याने त्याच्या न्याय वैद्यकीय चाचणीत ही कबुली दिल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.\nकळसकरच्या कबुली दिल्यानंतर सीबीआय यासंदर्भात न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. हत्या प्रकरणी सीबीआने कळसकरचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली होती. ‘गेल्या वर्षी जून महिन्यात अ‍ॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,’ असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत ‘सीबीआय’ला सांगितले.\nइतिहासातील घटनांचा दाखला देत मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nNarendra Dabholkar Murder Case | सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोळकरांवर गोळीबार केला \nखाद्यपदार्थ किती टिकणार, ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक\nअखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला\nनापासांची चालढकल अखेर रद्द\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंज��र\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T06:39:53Z", "digest": "sha1:RLXQV4U4A2GI7KGHENFN3LNH2ZXKVITV", "length": 5383, "nlines": 76, "source_domain": "hwmarathi.in", "title": "संपत्ती | HW Marathi", "raw_content": "\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nFeatured राहुल गांधींकडे १५ कोटींची संपत्ती, ७२ लाख रुपयांचे कर्ज, प्रतिज्ञापत्रातील माहिती\nनवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (४ एप्रिल) केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरतांना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राहुल...\nCongressfeaturedLok Sabha ElectionsPriyanka GandhiRahul GandhiSonia GandhiWayanadwealthकाँग्रेसप्रियांका गांधीराहुल गांधीलोकसभा निवडणूकवायनाडसंपत्तीसोनिया गांधी\nगेल्या ५ वर्षात सुप्रिया सुळेंसह शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत वाढ\nनवी दिल्ली | २०१४ मध्ये निवडणुकीत निवडून संसदेत गेलेल्या १५३ खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार...\nLok Sabha electionShatrughan SinhaSupriya Sulewealthलोकसभा निवडणूकशत्रुघ्न सिन्हासंपत्तीसुप्रिया सुळे\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T07:01:34Z", "digest": "sha1:BIBVDB6BW2YKKUCNHIH3UIYQLEOHJMDQ", "length": 4039, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हशन तिलकरत्ने - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ (विश्वविजेते)\n१ रणतुंगा (क) • २ अट्टापट्टु • ३ चंदना • ४ डि सिल्व्हा • ५ धर्मसेना • ६ गुरूसिन्हा • ७ कालुवितरणा (य) • ८ जयसुर्या • ९ महानामा • १० मुरलीधरन • ११ पुष्पकुमार • १२ तिलकरत्ने • १३ वास • १४ विक्रमसिंगे • प्रशिक्षक: व्हॉटमोर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://seva24.in/cidco-recruitment/", "date_download": "2019-10-22T06:26:31Z", "digest": "sha1:5D2BUXTTZNVS5ZLJGFLLNDF4OLMZ4K7V", "length": 6980, "nlines": 129, "source_domain": "seva24.in", "title": "CIDCO Recruitment 2018 - Apply Now -seva24.in", "raw_content": "\n“सिडको” यांच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.\n“सिडको” यांच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.\n[CIDCO] शहर औद्योगिक विकास महामंडळ ली महाराष्ट्र [सिडको] यांच्या आस्थापने वरील विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.16/11/2018 पर्यंत आहे.\nपदनाम व पदसंख्या एकूण :- 85 जागा.\nअक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता\n1 सहाय्यक विधि अधिकारी:- 04 जागा\nकोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व विधी पदवी उत्तीर्ण व 05 वर्षे अनुभव.\n2 सहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य):- 03 जागा\nB.E./M.E. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य व 04 वर्षे अनुभव\n3 अधीक्षक अभियंता (दूरसंवाद):- 01 जागा\nB.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स) व 07 वर्षे अनुभव.\n4 अधीक्षक अभियंता (स्थापत्य):- 76 जागा\nB.E./M.E. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य व 01 वर्ष अनुभव.\n5 संगणकीय प्रणालीकार:- 01 जागा\nB.Sc कॉम्पुटर सायन्स/ IT पदवी /MCA व SAP ग्लोबल प्रमाणपत्र व 02 वर्षे अनुभव.\nवयोमर्यादा :- दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]\nपरीक्षा फी :- खुला प्रवर्ग:-रु.1000/- व मागासवर्गीय प्रवर्ग :-500/-\nनोकरीचे ठिकाण:- नवी मुंबई.\n“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची पदभरती.\nIBPS मार्फत विविध पदांच्या 1599 जागांची मेगा भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती…\n[मुदतवाढ]आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध 8000 पदांची मेगा भरती.\n[MPSC]”पशुधन विकास अधिकारी” पदाच्या 435 जागांची भरती.\n[ISRO]भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये विविध पदांची भरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती जाहिरात.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-department-says-cotton-has-no-threat-american-fall-army-worm", "date_download": "2019-10-22T07:08:24Z", "digest": "sha1:SMWMRX47NMKDG5TUYN56SD2KS3KKMONI", "length": 16270, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Agriculture department says, cotton has no threat of American fall army worm, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी विभाग\nलष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी विभाग\nरविवार, 22 सप्टेंबर 2019\nपुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) धोका नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. “राज्यात यंदा ४३ लाख ८१ हजार हेक्टरच्या आसपास कपाशीची लागवड झालेली आहे.\nगेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सध��या तरी कपाशीवर नगण्य कीड आहे. ही कीड देखील लष्करी अळी वर्गातील नाही. कपाशीला लष्करी अळीपासून धोका नाही. ही कीड केवळ मका आणि मका वर्गीय पिकांना लक्ष करते,” असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) धोका नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. “राज्यात यंदा ४३ लाख ८१ हजार हेक्टरच्या आसपास कपाशीची लागवड झालेली आहे.\nगेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सध्या तरी कपाशीवर नगण्य कीड आहे. ही कीड देखील लष्करी अळी वर्गातील नाही. कपाशीला लष्करी अळीपासून धोका नाही. ही कीड केवळ मका आणि मका वर्गीय पिकांना लक्ष करते,” असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nकपाशीच्या ३९ हजार हेक्टरवर विविध प्रकारची कीड सध्या आढळून आलेली आहे. मात्र, किडीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रावर उपचारदेखील करण्यात आलेले आहेत. सध्या ६१ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी तर १०० गावांमध्ये तुडतुडे मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. मात्र, लष्करी अळीचा कपाशी पिकावर मोठा उद्रेक असल्याचे आढळलेले नाही.\n“लष्करी अळी कोणत्याही पिकावर दिसू शकते. १८० पिके या किडीची खाद्य आहेत. मात्र, तिचे मुख्य खाद्य मका आहे. मका नसल्यास बाजरी, ज्वारीत लष्करी अळी जाते. काही भागात कोणतेच खाद्य नसल्यास क्वचित कपाशीवर लष्करी अळी दिसू शकते. मात्र, त्यावर मोठा प्रादुर्भाव होणे किंवा शेकडो एकर कपाशीवर ही कीड पसरणे, या बाबी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये,’’ असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nगुलाबी बोंड अळी हीच कपाशीसाठी यंदा धोकादायक वाटत होती. मात्र, नैसर्गिक स्थितीमुळे गुलाबी बोंड अळीचे देखील चांगले नियंत्रण झाले आहे. राज्यात २० ते २५ हजार कपाशी उत्पादक गावे आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ५०-६० गावांमध्ये ईटीएल लेव्हलच्यावर (आर्थिक नुकसान पातळी) गुलाबी बोंड अळी आढळली आहे.\nकपाशीवर यंदा कीड रोखण्यासाठी अडीच हजारांपेक्षा जास्त शेतीशाळा घेण्यात आल्या. सव्वा दोन लाख कामगंध सापळे, साडे सहा लाख ल्युअर्स वाटप आणि साडेसोळा हजार लिटर्स कीटकनाशके वाटल्यामुळे कीडनियंत्रण चांगले झाले आहे, असाही दावा कृषी विभागाने केला आहे.\nपुणे कापूस कृषी विभाग बोंड अळी ज्वारी शेती\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तश���च पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nदुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-producers-companies-ready-procurement-msp-maharashtra-23209", "date_download": "2019-10-22T07:03:17Z", "digest": "sha1:VKXR4KYIJAXXA7KXIVUBB4AG4LMOCGI7", "length": 17793, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, farmers producers companies ready for procurement on MSP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची तयारी पूर्ण : महाएफपीसी\nशेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची तयारी पूर्ण : महाएफपीसी\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nपुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांना संस्थात्मक संरचनेमध्ये सामावून घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे उत्पादन क्षेत्रात गाव पातळीवर क्लस्टर स्तरावर कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. याचा फायदा प्रामुख्याने लहान व छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली.\nपुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांना संस्थात्मक संरचनेमध्ये सामावून घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे उत्पादन क्षेत्रात गाव पातळीवर क्लस्टर स्तरावर कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. याचा फायदा प्रामुख्याने लहान व छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली.\nकेंद्र व राज्य सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हमीभाव योजना अंमलबजावणीत कंपन्यांच्या सहभागामुळे आमूलाग्र बदल होत असून, थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याबरोबरच बाजार स्थिर र���हण्यास मदत होणार आहे. हमीभाव खरेदीत सुसूत्रता येण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना विक्री केलेल्या मालाचे चुकारे वेळेत मिळण्यासाठी राज्य शासन स्तरावर विशेष निर्णय घेण्यात आले असून, प्रधान सचिव (पणन) श्री. अनुपकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हमीभाव योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन सुरू आहे. राज्यस्तरीय हमीभाव खरेदी नोंदणीचा शुभारंभ रविवारी (ता. १५) गोदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी (हिंगोली) येथे शेतकरी मेळाव्याने होत आहे.\nबाजारात खरीप हंगामात कापणी झालेल्या मूग व उडदाची आवक सुरू झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा बाजारभाव कमी मिळू नयेत यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सभासद शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आवश्यक असणारी तयारी केली असल्याची माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली.\nराज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नियोजन बैठका घेऊन पीक परिस्थिती, उत्पादकता यांचा आढावा घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्यास सक्षम असणाऱ्या संस्थांचीदेखील पडताळणी करण्यात आली आहे. पात्रता निकषांमध्ये धान्य, स्वच्छता प्रतवारी सुविधा, व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ, सभासद संख्या, गोदामांची व्यवस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रामधील ९४ शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून १७ जिल्ह्यांमधील ७२ तालुक्यांमध्ये केंद्रे सुरू होणार आहेत.\nहमीभाव खरेदीच्या खरीप व रब्बी हंगामात १ लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट्य महाएफपीसी मार्फत ठेवण्यात आले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या या सभासद शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी कंपनीचे सभासद होऊन हमीभाव खरेदीत सहभाग नोंदविण्यासाठी शिवार स्तरावर शेतकरी मेळावे, घोंगडी बैठका आयोजित करून पीकनिहाय हमीभाव, शेतमालाचा एफएक्यू दर्जा याबाबत जनजागृती सुरू केली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.\nपुणे हमीभाव महाराष्ट्र सरकार कंपनी खरीप मूग विदर्भ रब्बी हंगाम\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nदुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71922", "date_download": "2019-10-22T06:33:39Z", "digest": "sha1:WPYZ4MAOV6HPK2NSNYTWVYZZLJ5CRRJI", "length": 4262, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घडते असेही काही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घडते असेही काही\nकधी, कुठे, कसे, घडते असेही काही...\nमाझे माझे म्हणता म्हणता\nभरली ओंजळ, झाली रीती\nनेशील सगळे वाहून तरी\nनेशील कशी हातावरली नक्षी\nन ओळखीचे शब्द, न कुठला गंध\nतरीही, ओळखीचे वाटे भवताल\nन हुंगताही, नवीन माती\nबांधु पाही आपले बंध\nलिहिली होती काही नाती\nआभाळ उतरे दोन्ही उरी\nकधी, कुठे, कसे घडते असेही काही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aakhilesh%2520yadav&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5", "date_download": "2019-10-22T06:32:17Z", "digest": "sha1:S5YJI6NQQ2BJQ3E5V2D6DVXWHLAV3S3J", "length": 6054, "nlines": 121, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove अखिलेश%20यादव filter अखिलेश%20यादव\nउत्तर%20प्रदेश (2) Apply उत्तर%20प्रदेश filter\nमुलायमसिंह%20यादव (2) Apply मुलायमसिंह%20यादव filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nजवाहरलाल%20नेहरू (1) Apply जवाहरलाल%20नेहरू filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nप्रकाश%20आंबेडकर (1) Apply प्रकाश%20आंबेडकर filter\nमहादेव%20जानकर (1) Apply महादेव%20जानकर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमायावती (1) Apply मायावती filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nयोगी%20आदित्यनाथ (1) Apply योगी%20आदित्यनाथ filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nमहाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच ठरविणार मोदींचे भवितव्य\nपंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार की नाही, याचा निर्णय मुख्यत्वे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील...\nउदयनराजेंना भेटण्यासाठी उत्तर प्रदेशचे राजाभैय्या साताऱ्यात\nVideo of उदयनराजेंना भेटण्यासाठी उत्तर प्रदेशचे राजाभैय्या साताऱ्यात\nउत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते राजाभैय्यांनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट\nउत्तर प्रदेशातील राजद नेते रघुराज प्रतापसिंह यांनी खासदार उदयनराजेंची सदिच्छा भेट घेतलीय. रघुराज प्रतापसिंह उर्फ राजाभैय्या यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/@12301", "date_download": "2019-10-22T06:26:21Z", "digest": "sha1:N3SG3MFKNQAZLYNRNRJNXAE7NBP5G5AZ", "length": 8309, "nlines": 118, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| चंदगड विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nचंदगड विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात\nमहान्यूज लाईव्ह कोल्हापूर : 271-चंदगड- रमेश दत्तू रेडेकर (अपक्ष-कप आणि बशी), शिवाजी शट्टूप्पा पाटील (अपक्ष-पाण्याची टाकी), कुपेकर संग्रामसिंह ऊर्फ संग्रामसिंह भाग्येशराव देसाई (शिवसेना-धनुष्यबाण) , सुभाष वैजू देसाई (अपक्ष-ऊस शेतकरी) , श्रीकांत अर्जुन कांबळे (बसपा-हत्ती), अप्पासाहेब बाबुराव भोसले (अपक्ष-सुप), अनिरुध्द केदारी रेडेकर (अपक्ष-टेबल), संतोष कृष्णा पाटील (अपक्ष-शिट्टी), प्रकाश रामचंद्र रेडेकर (अपक्ष-हेलिकॉप्टर), नामदेव बसवंत सुतार (अपक्ष-स्टूल), राजेश नरसिंगराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-घड्याळ), विनायक विरगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), अशोक काशिनाथ चराटी (जन सुराज्य शक्ती-नाराळाची बाग), महेश नरसिंगराव पाटील (कॅमेरा)\nचंदगड विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nकोल्हापुरात ७९ उमेदवारांची माघार ; १० मतदार संघात १०६ उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई\nअमित शहा घेणार कोल्हापुरात जाहिर सभा ; सभेसाठी रविवार निवडला\nसभा सुरु असताना पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्या\nतर शिवसेनेनं मला का मुख्यमंत्री केलं : नारायण राणे\nरोहितनं तिसऱ्यांदा झळकावल शतक\nअन पुन्हा शरद पवारांना वरुणराजाचा अभिषेक\nअमित शहांची सभा रद्द.\nमतदानादिवशी भरपगारी सुट्टी दिली नाही तर मालकाविरुद्ध तक्रार करू शकता.\nपावसातील सभेनंतर शरद पवारांनी साजरा केला शशिकांत शिंदेंचा वाढदिवस .\nकर्जतमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांच्यात रंगणार कलगी तुरा .\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sharpi.in/tag/best-buy/", "date_download": "2019-10-22T07:26:38Z", "digest": "sha1:GPBHHZAWREV4BE7TYPTKVVEMKJWC7HYV", "length": 9284, "nlines": 227, "source_domain": "sharpi.in", "title": "Best Buy Archives | Sharp Imaging", "raw_content": "\nस्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भू��िका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमे...\nबऱ्याच प्रतीक्षेनंतर Godox ची आईस लाईट आली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे ती ऑसम आहे. वॉर्म आणि कोल्ड रंगसंगती सह, अडजस्टेबल ब्राईटनेस, आणि टेंप्रेचर कंट्रोल. ज्यामुळे पोर्ट्रेट, वेडींग, इत्यादी शॉट्स घेणं सहज आणि सोपे झाले आहे. 258+258 एल ए डी लाईट, आणि सुपेरियर फायबर डिफ्युजर. अॅड्जस्टेबल कलर टेंपरेचर. बॅटरी आॅपरेटेड. एल एल डी डिस्प्ले सह. रिमोट द्वारे संचालीत. हॅंडल आणि स्टॅंड माऊंट कॅरी आणि स्टोअर करणे सोपे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. © सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव....\nट्रायपॉड खरेदी करताना लक्षात ठेवायच्या 11 गोष्टी..\nट्रायपॉड खरेदी करताना योग्य ट्रायपॉड कुठल्या निकषांवर खरेदी करायचे हेच अनेक लोकांना माहीत नसते. ट्रायपॉड असायला हवे म्हणून एक ट्रायपॉड खरेदी केले जाते की जे आपल्या मित्रा जवळ आहे, आपल्या खिशाला परवडणारे आहे, जे आपल्या कॅमेऱ्याचा भार पेलू शकते. या पलीकडचे निकष आपणास माहितीच नसतात. आज त्यावर \"फोकस\" करू.. 1. वजन पेलण्याची क्षमता तुमचे ट्रायपॉड तुमच्या लेन्स, फ्लॅश आणि अन्य उपकरणांसह कॅमेऱ्याचे वजन पेलू शकते का 2. साईझ ट्रायपॉड फोल्ड केल्यानंतर किती कमी आणि ट्रायपॉड अन्फोल्ड केल्यानंतर किती जास्त उंची होते हे बघावे. ट्रायपॉड चा फोल्ड केल्य...\nNikon आपल्या D850 कॅमेऱ्याची ड्यूर्याबिलीटी कशी तपासतो..\nकुठलाही प्रोफेशनल फोटोग्राफर फुल फ्रेम कॅमेरा विकत घेतो ते केवळ त्याला फुल फ्रेम चा रिझल्ट मिळावा, किंवा चार चौघात शोबाजी करून शेखी मिरवण्यासाठी म्हणून नव्हे. तर आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा, आपल्या कॅमेऱ्याने उत्तमोत्तम फोटोज् तर घ्यावेच पण आपण तांत्रिक दृष्ट्या एक सर्वोत्तम वस्तू हाताळतो याचा सार्थ समाधान मिळावा म्हणून, कॅमेऱ्याच्या रिझल्ट बरोबरच कॅमेऱ्याचा दणकट पणा, मजबुती, इत्यादी देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः जे अगदी विषम वातावरणात, परिस्थितीत काम करतात त्यांच्यासाठी. Nikon ने 2017 साली D850 हा फुल फ्रेम कॅमेरा लाँ...\nCanon ची आफ्रिकन ट���स्ट..\nCGTN द्वारे साभार. ©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12468", "date_download": "2019-10-22T05:53:41Z", "digest": "sha1:B7LKHMW4E3FN7LBGJ56SUQ4CO724BKAE", "length": 13619, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n२ ते ४ जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज\n- मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज\nप्रतिनिधी / मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २ ते ४ जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे.\nया जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील. या दरम्यान पश्चिम-विदर्भाच्या जवळ असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उर्वरित मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात मात्र प्रामुख्याने हलका पाऊस पडेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nया दरम्यान ढगाळी वातावरणामुळे या सर्व भागांतील तापमान कमी होतील. ४ जुलै नंतर पुढच्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी होईल. २ ते ४ जुलै मध्ये नदी-नाल्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी पुरा सारखी स्थिती उद्भविल्यास सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nघरफोडीच्या आरोपीस ब्रम्हपुरी पोलिसांनी केले जेरबंद, ४ लाख ५७ हजार रूपये हस्तगत\nभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणतात, पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले \n७ लाखाहुन अधिक मतदारांनी केली ऑनलाईन नोंदणी\n१५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना नागपूर महानगरपालिकेतील स्टेनो एसीबीच्या जाळ्यात\nअवकाळी पावसाने आरमोरी तालुक्यात रब्बी पिकासह विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान\nआज डॉक्टरांचा २४ तासांचा देशव्यापी संप\nनरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ\nआज अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष दीपक आत्राम यांनी भरला अर्ज, गडचिरोली विधानसभा क्षेत्रा��ही एक नामांकन दाखल\nयेडमपल्ली जवळ आढळले पोलिस पाटलाचे प्रेत\n१ जानेवारी पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी २३ टक्के पगारवाढ\nप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nघुग्गुस परिसरात मुलीच्या वडिल आणि भावाने केली प्रियकराची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या\n‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला केली यशस्वीरित्या सुरुवात\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nमतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज चालणार\nबेतकाठी येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nकाँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव समजणे हा केवळ अहंकार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरची तालुक्यात रुग्णवाहिकेअभावी रूग्णाने गमावला जीव\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी 'साहेबराव' च्या उपचारासाठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर\nमहानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nमानवी तस्करीचा प्रकार वकील महिलेने केला उघड, ३३ मुले आढळली, आठ युवक ताब्यात\nफेसबुक वरील मैत्री महागात, महिलेची बदनामी करीत पती, मुलाला ठार मारण्याची धमकी\nपावसाळयात संपर्क तुटणाऱ्या ८२ गावात १०० बेली- ब्रीज उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n‘पंतप्रधान चोर है’ ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भाषा योग्य नव्हती : गडकरी\n१७ जुलैपासून दहावी , बारावीची पुरवणी परीक्षा\nछत्तीसगडमध्ये चकमकीत ४ नक्षल्यांचा खात्मा\nहिंगण्यातील एका प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थिनीवर अत्याचार\nगडचिरोली नगर परिषदेच्या ११ नगरसेवकांविरोधातील अपात्रतेची याचिका खारीज, याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nभामरागड येथील पुरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट\nआता २१ प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : शुभेच्छुक - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nपोलिसांकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, एका एकरात घेत��े ३५ पोते धानाचे उत्पादन\nजि.प. ला कोट्यवधींनी गंडविल्याचे प्रकरण, मोठे रॅकेट असण्याची शक्यता\nरामकथा सुरू असलेला मंडप कोसळला : १४ भाविकांचा मृत्यू, २४ गंभीर जखमी\nपुढचा विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल : फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला\nरानडुक्कराचा अपंग युवकावर हल्ला , युवक गंभीर जखमी\nताडोबा व्याघ्रप्रकल्पात नियमांना धाब्यावर बसवून वनकर्मचाऱ्याकडून वाघिणीचा छळ\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी , गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nहजारो कुणब्यांनी दणाणून सोडला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर\nटमाटर ८० रुपये किलो ; कांद्यानंतर टमाटरची ग्राहकांना रडवायला सुरूवात\nपुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए’मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात : इमरान यांची कबुली\nगडचिरोली न.प. अंतर्गत उद्या रविवारीही थकबाकीदारांना करता येणार कराचा भरणा\nनिवडणूकीच्या काळात अन्न व औषध , पोलिस प्रशासनाच्या धास्तीने सुगंधित तंबाखू तस्कर धास्तावले, गडचिरोलीत खर्रा ३० रूपये\nमनसे नेते नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी\nदहावीच्या परीक्षेत मराठीमध्येच २१.५८ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nउत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी मीठ-पोळी खाण्यास मजबूर, बातमी देणाऱ्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल\nवनवा लावून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात असलेले ९ जण वनविभागाच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-silent-movement-hope-employees-increase-honor-23249", "date_download": "2019-10-22T07:03:34Z", "digest": "sha1:PUTUZFHV3N4RHHPG4MJGEUTQYUFK2APO", "length": 14723, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Silent Movement of Hope Employees to Increase Honor | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक आंदोलन\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक आंदोलन\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nनाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवार (ता.१४) आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nनाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवार (ता.१४) आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nविविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्तीसाठी आरोग्य विभागातील आशा व गटप्रवर्तक यांनी ४ सप्टेंबरपासून राज्यात काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र शासनाने मानधन तिप्पट करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी दुपारी बारा वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर आशा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मूक आंदोलन केले.\nशासनाने आशा कर्मचाऱ्यांना तिप्पट मानधन करण्याचे दिलेले आश्वासन निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी करण्यात येऊन सोमवारी (दि. १६) संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने ते ज्या ज्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ बसून, काळी पट्टी तोंडाला लावून आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.\nया आंदोलनात विजय दराडे, अर्चना गडाख, सायली महाले, ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, शीतल रहाडे, माधुरी रिकामे, कविता काळे यांच्यासह आदी कर्मचारी सहभागी झाले होते.\nबाबा आंदोलन आरोग्य विभाग महाराष्ट्र विजय\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\n���मेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्‍यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T06:41:43Z", "digest": "sha1:VIUVJZNIWP5A3T2C524S3PNPF7TYMQHU", "length": 54764, "nlines": 764, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "अशी ही जातकांची तर्‍हा… – Suhas Gokhale", "raw_content": "\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nजसे मी ज्योतिषांचे अनेक बरे वाईट अनुभव घेतले आहेत तसे जातकांचे ही \nमी जेव्हा ज्योतिषांना भेटत होतो आणि एकेक विचित्र अनुभव घेत होतो तेव्हा वाटायचे हे लोक असे का वागतात यांच्यात इतका तुसडे पणा का यांच्यात इतका तुसडे पणा का पैशा बाबतीत हे लोक इतके बद्दल आग्रही का पैशा बाबतीत हे लोक इतके बद्दल आग्रही का यांचा समोरच्या माणसावर इतकाही विश्वास नाही का\nपण जेव्हा मी स्वत:च या ज्योतिषाच्या व्यवसायात उतरलो आणि एक एक जातकांचे अनुभव मिळायला लागले तेव्हा ते ज्योतिषी तसे का वागत होते याची उत्तरें मला आपोआपच मिळाली \nत्यावेळेचे बरेच ज्योतिषी “आधी पैसे भरा मगच काय ते बोलतो” असा पवित्रा घ्यायचे , तेव्हा राग यायचा पण आज कळते आहे की ते ज्योतिषी बरोबर वागत होते, अनेक वेडेवाकडे , फसवणुकीचे अनुभव आल्यानेच त्यांचे वागणे तसे बनले असावे.\nगेल्याच आठवड्यातले हे दोन अनुभव.\nएका जातकाने फोन केला , जातका कडे काहीशी काळजीची परिस्थिती निर्माण झाली होती, या जातकाने माझ्या कडून पुर्वी एकदा मार्गदर्शन घेतले असल्याने तसा परिचय होता. जातकाचा प्रश्न तात्कालीन असल्याने प्रश्नकुंडली म्हणजेच होरारीच्या माध्यामातून सोडवणे योग्य होते.\nमाझा जातकाशी जेव्हा पहिल्यांदा संपर्क होतो (फोन , ईमेल, प्रत्यक्ष भेट) त्या अचूक वेळेची एक पत्रिका मी बनवतो, त्याला कन्सलटेशन चार्ट म्हणतात. या चार्ट बद्दल मी पूर्वी बरेच लिहले आहे ,\n(माझे पूर्वीचे काही लेख: घोसला का घोसला, तुटून जाती रेशीम गाठी इ. लेख वाचावेत\nखोसला का घोसला (भाग – 1) : एक केस स्ट्डी\nया वेळेस ही असा चार्ट जातक फोन वर बोलत असतानाच बनवला होता, चार्ट बराच आश्वासक होता (उत्तर देण्याच्या क्षमतेच्या दृष्टीने) त्यामुळे मी जातका कडुन वेगळा होरारी नंबर (१ ते २४९ मधला) न घेता त्या टाइम चार्ट वरुनच उत्तर शोधायचे ठरवले.\nअर्थात असे असले तरी त्याला काही वेळ लागणार होता , त्या वेळी हातात असलेली कामें प्रथम पूर्ण करायची होती , याचा विचार करुन मी जातकाला त्याच दिवशी संध्याकाळी उशीरा फोन करायला सांगीत��े. त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत मी जातकाचे काम पूर्ण करुन ठेवले होते , पण जातकाचा फोन काही आला नाही त्या दिवशी नाही , दुसर्‍या दिवशी नाही, तिसर्‍या दिवशीही नाही, आता तो येणारही नाही.\nकदाचित ज्या प्रश्नासाठी जातकाने माझ्याशी संपर्क केला होता त्याबाबतीत असे काही तरी घडले असेल की जातकाला त्याचे उत्तर आपोआपच मिळाले असावे त्यामुळे मला फोन करायची आवश्यकता त्याला वाटली नसावी. तसे असेल ही पण इकडे मी जे दोन तास खर्चुन जातका साठी काम केले होते त्याचे काय जातकाचा प्रश्न सुटला याचे समाधान आहेच पण माझ्या मेहेनतीचे काय जातकाचा प्रश्न सुटला याचे समाधान आहेच पण माझ्या मेहेनतीचे काय ते असेच वाया गेले समजायचे का ते असेच वाया गेले समजायचे का बरे , प्रश्न आपोआपच सुटला आता ज्योतिष मार्गदर्शनाची गरज नाही असे किमान कळवायचे तरी पण कशाला फोन करायचा फोन केला तर पैसे मागतील असा विचार करुन जातकाने फोन केला नसावा. त्याने पैसे वाचवले पण मी फटका खाला त्याचे काय \nयाच आठवड्यात अगदी असाच दुसरा अनुभव आला ..\nइथेही हीच कहाणी, जातकाने फोन करुन अगदी काकुळतीने येऊन प्रश्न विचारला होता . हा ही जातक पूर्वी येऊन गेला असल्याने , पैसे कोठे जातात असा विचार करुन मी काम पूर्ण केले , त्यात माझे असेच दोन तास गेले. ज्या दिवशी या जातकाने संपर्क साधला होता त्या दिवशी संध्याकाळी मी एका महत्वाच्या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती च्या महत्वाच्या प्रश्नावर काम करणार होतो, आणि त्यासाठी सलग वेळ लागणार होता , मी जातकाला बजावले होते , मी सांगीतलेल्या वेळातच फोन करा आणि फोन करणे जमणार नसेल तर मला न चुकता तसे कळवावे , मी द्सरे काम सुरु करणार आहे त्यात मला कोणताही खंड नको आहे. आज जमणार नसल्यास उद्या बोलता यईल पण फोन करणार नसल्यास किमान एसएमेस पाठवून कळवाच.\nपण याही जातकाने फोन केला नाही, फोन करत नसल्याचे कळवले नाही, त्याला ही आता चार दिवस झाले , जातकाने अद्यापही फोन केलेला नाही. जातकाची अडचण लक्षात घेऊन महत्वाची कामे बाजूला ठेवून दोन तास केलेली मेहेनत मात्र अक्षरश: पाण्यात गेली \nअनेकदा लोक फोन करतात , बराच वेळ बोलत वेळेची नासाडी करतात , बहुतेक वेळा आडून आडून काही फुकट भविष्य पदरात पडते का हे तपासत असतात. कोणत्याही व्यापारात , व्यवसायात आलेल्या ग्राहकांना माल दाखवणे , मालाची माहीती देणे, मालाची ��िंमत सांगणे असे करावेच लागत , मला ही अशा फोन कॉल्स नाही म्हणता येत नाही पण तास – तास भर फोन वर पिडून नंतर गायब होणे या प्रकाराला काही आळा घालावा या निष्कर्षा वर मी आलो आहे.\nप्राथमिक माहीती इ. साठी दहा बारा मिनिटांचा कॉल पुरेसा आहे पण याहुन जास्त बोलणे वाढते आहे (जातक टायर किकर आहे ) असे दिसल्यास याहुन जास्त चर्चा करायची असल्यास आधी पैसे भरुन माझे ग्राहक व्हा मगच काय ते बोलू असा पवित्रा घेणे नाईलाजाने का होईना भाग पडत आहे.\nम्हणून मी आता नियमच करत आहे , आधी पैसे भरा मगच काम सुरु करतो.\nप्री पेड सिम ला नाही का ‘आधी टॉक टाईम चा रिचार्ज मारा मगच काय बोला ते बोला’ असे असते तसेच हे काहीसे.\nमान्य आहे , काही खर्‍या (जेन्युईन) जातकांना हे खटकेल, काहींना हे अपमानस्पद वाटेल (जसे मला एके काळी वाटत होते) पण माझाही नाईलाज आहे , काही वेळा सुक्या बरोबर ओलेही जळते म्हणतत ना\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\n‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019\nकेस स्ट्डी: लाईट कधी येणार \nमाझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nबरोबर आहे…पैसे दिल्यानंतरच माणसाला मोल कळते\nबाकि ‘खोसला का घोसला’ वाचले ..खुपच छान अभ्यास आहे तुमचा.\n‘गरज सरो वैद्य मरो’ म्हण उगाचच प्रचलित झाली नाही .त्यामुळेच ‘आधी पैसा टाका मगच तोंड उघडतो’ असा रोखठोक पवित्रा कोणी घेतला तर त्यात वावगे काहीच नाही.\nमाझ्या व्य्वसायात कोणताही कच्चा माल नाही , माझा ‘वेळ’ हीच मोठी गुंतवणूक असते. मझ्या व्यवसायाचे स्वरुपच असे आहे की मी हताखाली माणसें ठेऊन काम डेलेगेट करु शकत नाही ,माझा प्रत्येक तास / मिनिट हे प्रॉडक्टीव्ह असलेच पाहिजे असा माझा प्रयत्न असतो.\nअभिप्राया बद्दल धन्यवाद. आपल्या सारखे समजून घेणारे सुज्ञ फार कमी . मुळात लोकांना ज्योतिष ( सॉफ्ट्वेअर , म्युझीक ) फुकटच हवे असते , पैसे देताना कुरकु��� करतात किंवा पैसे घेतले तर समस्या सोडवली पाहीजे असा सौदा असतो.\nखरेतर ज्योतिष हा व्यवसाय सरळ , प्रामाणिक पणे (उपाय – तोडग्यांचा व्यापार न करता) केला तर दोन वेळचे पोट ही भरणार नाही. माझे पोट व्यवसायावर नक्कीच अवलंबून नाही, त्यामुळे काही वेळा वाटुन जाते ही सर्व कन्सलटेशन्स बंद करुन ज्योतीष शिकवणे , ज्योतिषावर संशोधन याला वेळ द्यावा . निदान पुढच्या पिढीला / समाजाला काहीतरी दिल्याचे समाधान तरी लाभेल.\nखरे आहे सुहासजी लोकांचा दृष्टीकोनच वेगळा आहे जोतिष आणि जोतीशांकडे पाहायचा . वकील, डॉक्टर यांचे कडे हवे तितके पैसे मोजतील पण जोतीशाना फी द्यायची झाले तर हात अकडता घेतात .\nकह्रे आहे , पण इथे मुद्दा आहे दिलेला शब्द पाळण्याचा . मी उल्लेख केलेल्या दोन्ही केसेस मध्ये , दोन्ही जाताकांनी मी मागत असलेले मानधन मान्य केले होते , मी त्यांचे काम करुन ठेवले होते आता त्यांनी शब्द पाळायला हवा होता.\nआपले अनुमान बरोबर हे , पण इथे मुद्दा आहे दिलेला शब्द पाळण्याचा . मी उल्लेख केलेल्या दोन्ही केसेस मध्ये , दोन्ही जाताकांनी मी मागत असलेले मानधन मान्य केले होते , मी त्यांचे काम करुन ठेवले होते आता त्यांनी शब्द पाळायला हवा होता.\nज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना काही वाईट वाटणार नाही. जे उगाच या गोष्टीचा बाऊ करतील त्यांच्यासाठी तुमचा वेळ खर्च करण्याची गरजच नाही.\nकाय होते असे वाईट अनुभव येतात मग काही कठोर निर्णय घ्यावे लागतात . अर्थात जर पूर्वीचा अनुभ्व चांगला असेल मी ही “आधी पैसे मग सेवा’ असा आग्रह धरणार नाही , तसे तारतम्य बाळगावे लागतेच.\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nसाखरेचे खाणार त्याला भाग – २\nएक चेतावणी १) या लेखमालेतून मी जे काही लिहीत आहे…\nसाखरेचे खाणार त्याला भाग – १\n वा वा ... आता येव्हढा मोठा…\nआज खाने की ज़िद ना करो \nमला T2DM आहे असे माझ्या डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगीतले…\nमधुमेहाची लक्षणें – २\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nअश्शी साखर , तश्शी साखर \n म्हणजेच रक्तातली साखर , आता इथे ‘साखर’ हा…\nमधुमेहाची लक्षणें – ४\nया लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक र��हिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनु���ुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाच��� घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 14+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 11+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 9+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\nमधुमेहाची लक्षणें – ४ 7+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 6+\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71924", "date_download": "2019-10-22T06:15:01Z", "digest": "sha1:NZCI76YDIH2HMP6U2G2WYVWMSPG564HO", "length": 4481, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उठाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उठाव\nझोपडीत माझ्या नव्हता दिवा,\nगर्द अंधारी खचलो नाही.l\nलाख होती छिद्रे छताला,\nज्योत तेवती विझली नाही.\nमाणसास मी डरलो ना���ी.\nझालेत उठाव बंडखोर मनाचे,\nतहास कधी मी झुकलो नाही\nगमावण्यास ही नव्हते काही\nम्हणून कदाचित हरलो नाही.\nकटात काजवे सामील काही,\nवार झेलले पण मिटलो नाही.\n Hats off... आवडली तुमची\n Hats off... आवडली तुमची कविता.\nधन्यवाद मन्या जी..... तुमच्या\nधन्यवाद मन्या जी..... तुमच्या प्रतिसादाबद्दल.\nगजानन,फक्त मन्या म्हणालात तरी\nगजानन,फक्त मन्या म्हणालात तरी पुरे. ते 'जी' तेवढं लावु नका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/!13", "date_download": "2019-10-22T06:54:06Z", "digest": "sha1:5PHNHLZBLEQFMF5HQCVZIMJ2TE2XIMAS", "length": 7477, "nlines": 114, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| कोल्हापूर", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nस्वामिनाथन आयोग लागू करू : अँड आण्णाराव पाटील.\nस्वामिनाथन आयोग लागू करू : अँड आण्णाराव पाटील. महान्यूज लिव्ह कोल्हापूर : निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना उशिरानेका होईना पण वंचित बहुजन आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करू , आशा स्वयंसेविकांचे वेतन १ हजार वरून ५ हजार इतके करू , होमगार्डना निमशासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ, पोलिसांना फक्त ८ तास ड्युटी देऊ तसेच १६ लाख पोलीसभरती काढून तरुणांच्या हाताला काम देऊ हि उद्दिष्ठ्ये जाहीरनाम्यात ठेवण्यात आली आहेत .कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड आण्णाराव पाटील यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत दयानंद ठाणेकर ,राहुल राजहंस तसेच अस्मिता दिघे अनिल म्हमाने उपस्थित होते.\nनिवडणुकीच्या काळात हवालाच्या पैशांवर करडी नजर .\nकोल्हापूर रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात २०० सुरक्षारक्षकांसह ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.\nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nशिवसेनेच्��ा विरोधांत कोण लढणार \nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nमहापालिका सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार\nपूर्ववैमनस्यातून तरुणावर विळ्याने हल्ला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://fanqiang.network/mr/anonymous-proxy", "date_download": "2019-10-22T06:57:41Z", "digest": "sha1:C6F3XI7WXA5IHOZ2XDQ4V7JLCRCBBGLW", "length": 23631, "nlines": 249, "source_domain": "fanqiang.network", "title": "अनामित प्रॉक्सी - भिंत नेटवर्कवर", "raw_content": "मोफत खाते विषयी,HTTP प्रॉक्सी IP|Google वर भिंतीवर,फेसबुक,ट्विटर\nमोफत विषयी दुसर्या पृष्ठावर\nमोफत विषयी तिसरा पृष्ठ\nमोफत विषयी चौथ्या पृष्ठ\nमोफत विषयी पाचव्या पृष्ठ\nविषयी विनामूल्य खाते शेअरिंग\nमोफत HTTP प्रॉक्सी IP\nविषयी लहान विमान डाउनलोड\nOSX प्रशिक्षण साठी Shadowsocks\nसर्वात परिपूर्ण iOS भिंत राज्य\nइंटरनेट स्वत: ची बांधले विज्ञान\nमोफत विषयी दुसर्या पृष्ठावर\nमोफत विषयी तिसरा पृष्ठ\nमोफत विषयी चौथ्या पृष्ठ\nमोफत विषयी पाचव्या पृष्ठ\nविषयी विनामूल्य खाते शेअरिंग\nमोफत HTTP प्रॉक्सी IP\nविषयी लहान विमान डाउनलोड\nOSX प्रशिक्षण साठी Shadowsocks\nसर्वात परिपूर्ण iOS भिंत राज्य\nइंटरनेट स्वत: ची बांधले विज्ञान\nफक्त तपासले आणि प्रत्येक अद्यतनित केले जातात की अनामित प्रॉक्सी 10 मिनिटे\n119.192.195.83 443 KR Korea निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n110.172.135.234 40238 मध्ये भारत एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n169.57.1.85 80 MX Mexico एलिट प्रॉक्सी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n205.185.113.104 808 अमेरिकन संयुक्त राष्ट्र एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n166.78.221.222 8888 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n62.99.178.46 54838 AT Austria एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n200.24.240.187 35414 AR Argentina एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n94.74.190.77 80 आणि इराण निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n202.57.52.18 57126 त्या PH फिलीपिन्स एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n187.163.36.54 35611 MX Mexico एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n202.85.52.151 80 HK हाँगकाँग निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n36.89.183.113 52783 आयडी इंडोनेशिया एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n45.55.27.15 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.68.240.218 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n67.205.149.230 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.201.72.117 80 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n82.114.241.138 8080 वाय रशियाचे संघराज्य निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n198.199.120.102 3128 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n88.198.50.103 8080 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.197.204.55 3128 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n188.166.83.17 3128 नॅथन नेदरलँड्स निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n174.138.54.49 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n13.112.227.147 8888 JP Japan एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n182.253.253.12 999 आयडी इंडोनेशिया निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n173.230.151.182 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n179.185.114.206 80 बाबासाहेब ब्राझील निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n206.189.45.191 80 SG सिंगापूर निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n91.92.10.112 8080 बीजी बल्गेरिया एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n94.177.224.211 8080 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n175.184.249.106 38408 आयडी इंडोनेशिया एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n118.174.234.55 35260 व्या थायलंड एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n188.166.83.13 3128 नॅथन नेदरलँड्स निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.197.157.32 8080 CA कॅनडा निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n47.90.83.213 8888 HK हाँगकाँग निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n47.90.28.54 8888 HK हाँगकाँग निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n200.255.122.170 8080 बाबासाहेब ब्राझील निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n207.154.231.212 3128 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n58.82.214.233 8888 HK हाँगकाँग निनावी नाही नाही 2 मि��िटांपूर्वी\n103.106.32.1 49714 डी बांगलादेश निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n203.189.142.23 53281 KH कंबोडिया एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n89.250.149.114 60981 वाय रशियाचे संघराज्य एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n14.162.146.128 40080 VN Vietnam एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n159.203.166.41 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n194.187.216.228 53281 UA युक्रेन एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n188.226.141.211 3128 नॅथन नेदरलँड्स निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n67.205.174.209 3128 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n103.242.13.69 8082 KH कंबोडिया निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n115.79.208.56 38351 VN Vietnam एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n190.151.94.2 46615 CL Chile एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n139.59.64.9 8080 मध्ये भारत निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n95.30.220.43 37180 वाय रशियाचे संघराज्य एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n43.245.223.35 80 TW Taiwan निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.197.157.45 8080 CA कॅनडा निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n123.1.170.138 80 HK हाँगकाँग निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n173.46.67.172 58517 अमेरिकन संयुक्त राष्ट्र एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n78.57.192.253 41091 LT Lithuania एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n35.198.44.138 80 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n165.22.13.92 3128 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n35.198.5.139 80 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n62.159.156.142 80 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n114.6.114.100 443 आयडी इंडोनेशिया निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.68.41.90 3128 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n193.142.57.16 8080 वाय रशियाचे संघराज्य निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n49.248.93.33 80 मध्ये भारत निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n80.24.113.181 4145 तो आहे स्पेन निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n193.160.214.143 8090 TR तुर्की निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n118.174.65.140 48549 व्या थायलंड एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n217.13.219.47 8888 वाय रशियाचे संघराज्य निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n144.217.169.71 8080 CA कॅनडा निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n210.212.73.61 80 मध्ये भारत निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n223.30.190.66 8080 मध्ये भारत निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n187.17.145.237 30279 बाबासाहेब ब्राझील एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर��वी\n83.171.114.92 36187 वाय रशियाचे संघराज्य एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n51.38.71.101 8080 GB United Kingdom एलिट प्रॉक्सी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n104.214.115.225 80 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n138.197.145.103 8080 CA कॅनडा निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n94.74.133.9 80 आणि इराण निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n5.189.133.9 8080 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n46.101.176.49 8080 ऑफ जर्मनी निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n103.28.121.58 3128 डी बांगलादेश निनावी नाही होय 2 मिनिटांपूर्वी\n165.227.84.26 8080 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n159.89.49.106 80 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n217.61.239.3 80 DK Denmark निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n45.55.23.78 3128 अमेरिकन संयुक्त राष्ट्र निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n80.211.31.121 8080 IT Italy निनावी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n169.57.157.148 80 बाबासाहेब ब्राझील एलिट प्रॉक्सी नाही नाही 2 मिनिटांपूर्वी\n27.147.255.12 32589 डी बांगलादेश निनावी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n177.67.219.1 61416 बाबासाहेब ब्राझील निनावी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n201.174.81.197 8080 MX Mexico निनावी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n103.250.153.199 43369 मध्ये भारत एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n103.53.72.20 61479 मध्ये भारत एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n190.7.113.54 80 CO कोलंबिया निनावी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n125.27.251.124 45861 व्या थायलंड निनावी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n37.57.216.2 2222 UA युक्रेन निनावी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n185.136.150.201 54597 IQ Iraq एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n103.4.66.82 47268 डी बांगलादेश एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n110.74.219.30 61471 KH कंबोडिया एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n1.10.188.214 42594 व्या थायलंड एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n117.206.83.198 52071 मध्ये भारत एलिट प्रॉक्सी नाही होय 4 मिनिटांपूर्वी\n2019भिंतीवर विनामूल्य ऑक्टोबर 19 खाते\nअस्वीकृती: ही साइट केवळ कला शो,चढाव खाते जबाबदार नाही。 हा प्रकल्प केवळ परदेशातील चीनी वापरकर्त्यांसाठी आहे,रहिवासी चीन पीपल्स रिपब्लिक ऑफ प्रदेश बंदी,आणि ताबडतोब या साइटवर बंद ही साइट खाते ऑनलाइन उपलब्ध,केवळ वैज्ञानिक संशोधन、शिक्षण हेतूने。 आम्हाला सामायिक करा खाते जाणून घ्या、संशोधन,इतर कारणांसाठी वापरले जाऊ नका。 24 तासांच्या आत, सर्व सामग्री आणि साइट-संबंधित हटवा,अन्यथा, सर्व समस्या ही साइट लेखक जबाब���ार नाही उद्भवू。| या शब्दांत यथार्थ गौरव थीम द्वारे डब्ल्यूपी रॉयल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11777", "date_download": "2019-10-22T05:52:53Z", "digest": "sha1:ZGXJPYC3KZI5RGMPEHXMTRFB6A7DER5E", "length": 16628, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपरीक्षेचे वेळापत्रक , केंद्राच्या माहिती बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम\n- भरती प्रक्रियेचा ‘सस्पेन्स‘ \nतालुका प्रतिनिधी / मुल : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पद भरतीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ५ हजार ७७८ जागांसाठी मेगा भरती ऑनलाईन परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावे लागले. आता उमेदवारांना एका पदासाठी किती ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देता येईल. याबाबत स्पष्टीकरण शासनाने अद्याप दिलेले नाही. त्यातच या पदासाठी येत्या ऑगस्टमध्ये परीक्षा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उमेदवार संभ्रमात आहेत.\n२४ ऑगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्द्यांमध्ये महापरीक्षा पोर्टलने कमालीची गफलता केली आहे. ३५ जिल्हा परिषदेतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला पोर्टलने दिला. त्यामूळे एकाच पदासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तर आरक्षीत प्रवर्गातील ५०० रूपये शुल्क भरावे लागते. आता जिल्हा परिषद रिक्त पदासाठी एकाच दिवशी परीक्षा झालेल्या उमेदवारांना किती ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल या बाबत कोणतीही माहिती महापरीक्षा पोर्टलने दिलेली नाही.तसेच परीक्षेचे वेळापत्रक कसे राहील याबाबतही उमेदवार अनभिन्न आहेत. ऑगस्ट मध्ये परीक्षा होण्याची चर्चा आहेत. मात्र संभ्रम अद्याप कायम आहे.\nजिल्हा परिषदेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. जिल्हा परीषदेच्या वर्ग तीन मधील कर्मचा-यांची भरती ऑनलाईन प्रक्रियेतून करण्याची तयारी शासनाने केली. २४ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीकडील भरती प्रक्रिया काढून घ्ेाण्यात आली. त्यात शासन निर्णयानुसार राज्य स्तरावर उमेदवारांची परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्याचे ठरविले. पदाचा अर्ज करताना उमेदवारांना कोणत्या जिल��हयात नियुक्ती हवी आहे त्यासाठी १ ते ३५ जिल्हा परिषदांचा पसंतीक्रम देण्याचे म्हटले. त्यांनतर २३ जुलै २०१८ रोजीच्या नव्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यभर याद पदाची परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. राज्रूात प्रत्येक पदासाठी वेळापत्रक समान असेल तरी उमेदवारांना ३५ जिल्हा परिषांदातील एका संवर्गाच्या पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला महापरीक्षा पोर्टेलच्या मॅसेजव्दारे दिला. प्रत्येक पदासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत स्वतंत्र अर्ज केल्यास खुल्या प्रवर्गाचा प्रतिअर्ज ५०० रूपये,राखीव गटातील उमेदवारांकडून ३५० शुल्क आकारले,त्यातून बेरोजगारांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागला. एका पदासाठी एकाच दिवशी परीक्षा झाल्यास उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\n‘नासा’ कडून इस्रोच्या दैदिप्यमान कामगिरीची दखल, भविष्यात संयुक्तरित्या काम करण्याची व्यक्त केली इच्छा\nसेवानिवृत्त वन अधिकाऱ्याच्या घरात आढळले बिबट्याचे कातडे\nभाजपध्यक्ष अमित शहा विजयी\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\nमालमत्ता जप्त करून दारू विक्रेत्यांकडून दंडवसुली, अहेरीच्या तहसीलदारांनी घेतला निर्णय\nशिवस्मारकात घोटाळा, एकही वीट न रचता ८० कोटीचा खर्च\nहोळी पेटवितांना पुरेशी काळजी घ्या : महावितरण\nतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nमुक्त, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी सज्ज व्हावे\nग्रामविकासासाठी 'सैराट' व्हा : अभिनेत्री अनुजा मुळे\nकर्ज आणखी स्वस्त होणार : रेपो रेटमध्ये कपात\n२९ जानेवारीपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा , १ हजार ७५७ खेळाडू सहभागी होणार\n२०० युनिट आपला अधिकार तो लोकचळवळीतून मिळवू : किशोर जोरगेवार\nमालेर चक येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या\nआष्टीतील १२ कराटे खेडाळूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड\nगोरेवाडा परिसरातील प्राणी संवर्धन केंद्रात बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट चौसिंग्याला केले ठार\nभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना 'वीर चक्र' पुरस्कार जाहीर\nभाजपचा निवडणूक जाहीरनामा, शेतकऱ्यांना सरसकट ६ हजार रुपये आणि पेन्शन देण्याचं आश्वासन\nजवान दिसले तर झोडून काढा : तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्याचे वादग्रस्त विधान\nधान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा, आमदार गजबे यांच्या प्रयत्नांना यश\n२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश\n२८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा पेच\nओबीसी मागण्यांच्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने ओबीसी समाज नाराज\nट्रायबल व्हिलेज’मध्ये विविध आजारांच्या ८५ शस्त्रक्रिया\nवन्यप्राण्यांची शिकार व जंगलतोड बंद व्हायला पाहिजे : अनिकेत आमटे\nकुरखेडा - कोरची महामार्गाची दूरवस्था\n‘हर - हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांचे जत्थे दाखल\nदहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र : पहा कोणाला किती मते\nअचूक वीजबिल आणि योग्य महसुलासाठी महावितरण आग्रही : ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले\n५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\n'पबजी'च्या नादात दोन युवक रेल्वेखाली चिरडले : हिंगोलीतील दुर्घटना\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nकठाणी नदीवरील जुन्या पुलाजवळील रस्ता गेला वाहून\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nदहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक\nआयटीआय च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ\nभूविकास बॅंक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच इतर मागण्यांसाठी ���ेमुदत उपोषण\nपंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका\nतलवाडाजवळील भिषण अपघातात १ जण ठार\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nउसेगाव येथे भव्य विर बाबुराव सेडमाके कृषी मेळावा\nचालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज\nविधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखाहून अधिक सुरक्षा जवान सुसज्ज\n३६ जिल्ह्यातील ४९७ सिनेमागृहात 'ऊरी' सिनेमा मोफत दाखविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71925", "date_download": "2019-10-22T06:59:06Z", "digest": "sha1:NT7O64LVH74A52QIXE3M4W75H4XFYNXP", "length": 40619, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १०: एक भयाण बस प्रवास | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १०: एक भयाण बस प्रवास\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १०: एक भयाण बस प्रवास\n१०: एक भयाण बस प्रवास\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ९: काज़ा ते लोसर. . .\n५ ऑगस्टच्या संध्याकाळी बिकट अवस्थेमध्ये लोसरला पोहचलो. काज़ावरून सकाळी निघताना वाटलं होतं की, काज़ावरून लोसर आणि मग लोसरवरून कुंजुमला पासकडे जाईन आणि तसंच काज़ाकडे परत जाईन. पण रस्त्याची अवस्था आणि शरीराची दशा बघता ते शक्य नाही झालं. त्यामुळे लोसरवरूनच बस घेईन. आणि लोसरवरून मनालीला बस जाते. पण तरीही त्यासाठीसुद्धा चांगला आराम करावा लागेल. त्यामुळे लोसरमध्ये एक दिवस आराम करायचं ठरवलं. दुस-या दिवशी मनालीसाठी निघेन. लोसर स्पीतिमधलं तिसरं मुख्य गाव आणि कुंजुमला पासचा बेस स्पीतिमधलं तिसरं मुख्य गाव आणि कुंजुमला पासचा बेस इथून ४५५० मीटर उंचीवरचा कुंजुमला फक्त १९ किलोमीटरवर आहे. आणि इथून रस्ता अगदीच दुर्गम भागातून जाऊन मनालीच्या दिशेला वळतो इथून ४५५० मीटर उंचीवरचा कुंजुमला फक्त १९ किलोमीटरवर आहे. आणि इथून रस्ता अगदीच दुर्गम भागातून जाऊन मनालीच्या दिशेला वळतो स्पीतितून हा रस्ता लाहौलकडे जातो. लोसरला पोहचताना बघितलं की, मोबाईल टॉवर तर आहे इथे. पण नेटवर्क नाही आहे. इथे वीज पुरवठा अगदी अनियमित असतो, त्यामुळे जेव्हा दिवे असतात, तेव्हाच मोबाईल चालतो. ह्या प्रवासाच्या सुरुवातीला वाटलं होतं की, मोबाईलच्या शिवाय काही दिवस विपश्यनेसारख्या स्थितीमध्ये जातील व त्याची मजा वाटेल. पण इथे एका प्रकारे मोबाईल आणि कनेक्टिव्हिटीची नेहमीची सवय सुटत नाही असं दिसतंय. असो. संध्याकाळी दिवे आले आणि थोडं नेटवर्कसुद्धा आलं. लोसरमधल्या हॉटेलमध्ये लिहिलेलं आहे- तुम्ही ४०७९ मीटरवर डिनर करत आहात स्पीतितून हा रस्ता लाहौलकडे जातो. लोसरला पोहचताना बघितलं की, मोबाईल टॉवर तर आहे इथे. पण नेटवर्क नाही आहे. इथे वीज पुरवठा अगदी अनियमित असतो, त्यामुळे जेव्हा दिवे असतात, तेव्हाच मोबाईल चालतो. ह्या प्रवासाच्या सुरुवातीला वाटलं होतं की, मोबाईलच्या शिवाय काही दिवस विपश्यनेसारख्या स्थितीमध्ये जातील व त्याची मजा वाटेल. पण इथे एका प्रकारे मोबाईल आणि कनेक्टिव्हिटीची नेहमीची सवय सुटत नाही असं दिसतंय. असो. संध्याकाळी दिवे आले आणि थोडं नेटवर्कसुद्धा आलं. लोसरमधल्या हॉटेलमध्ये लिहिलेलं आहे- तुम्ही ४०७९ मीटरवर डिनर करत आहात लोसरमध्ये संध्याकाळ तर ठीक गेली, पण रात्री फार जास्त थंडी वाटली लोसरमध्ये संध्याकाळ तर ठीक गेली, पण रात्री फार जास्त थंडी वाटली रात्री शेअरिंग सिस्टीम असल्यामुळे खोलीत हिमाचलमधील अन्य प्रवासीही आहेत. त्यांच्याशीही थोडं बोलणं झालं.\nसकाळी आरामात उठलो. थंडी फारच जास्त आहे आज काहीच करायचं नाही आहे. पण सायकल फोल्ड मात्र करावी लागेल. उद्या सकाळी मनालीची बस घेईन. सकाळी दोनदा चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलमधली खोली दुस-या मजल्यावर असल्यामुळे समोर फार जबरदस्त दृश्ये दिसत आहेत आज काहीच करायचं नाही आहे. पण सायकल फोल्ड मात्र करावी लागेल. उद्या सकाळी मनालीची बस घेईन. सकाळी दोनदा चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलमधली खोली दुस-या मजल्यावर असल्यामुळे समोर फार जबरदस्त दृश्ये दिसत आहेत माझी दशा ठीक नाहीय, पण ही जागा किती‌ सुंदर आहे माझी दशा ठीक नाहीय, ��ण ही जागा किती‌ सुंदर आहे समोरच्या डोंगरावरच लोसर गोंपाही आहे. पण तिथे जावसं वाटलं नाही. चढाची वाट आहे. सकाळी खूप वेळाने थंडी कमी झाली. हवामानही चांगलं नाहीय. ढग आले आहेत. बराच वेळ जुन्या काळातल्या नोकिया मोबाईलवर गाणे ऐकत राहिलो. ह्या छोट्या शुद्ध फोनने ह्या प्रवासात खूप चांगली सोबत केली समोरच्या डोंगरावरच लोसर गोंपाही आहे. पण तिथे जावसं वाटलं नाही. चढाची वाट आहे. सकाळी खूप वेळाने थंडी कमी झाली. हवामानही चांगलं नाहीय. ढग आले आहेत. बराच वेळ जुन्या काळातल्या नोकिया मोबाईलवर गाणे ऐकत राहिलो. ह्या छोट्या शुद्ध फोनने ह्या प्रवासात खूप चांगली सोबत केली दुपारी जेव्हा वाटलं, तेव्हा सायकल फोल्ड केली. फोल्ड करून कॅरी केस म्हणजे पोत्यासारख्या पिशवीत ठेवली. बिचारा स्टँड मात्र तुटला आहे. सकाळच्या बसची चौकशी केली. इथून मनालीसाठी सात वाजता बस जाते. ही बस काज़ावरून लोसर- ग्राम्फू मार्गे मनाली- कुल्लू अशी आहे दुपारी जेव्हा वाटलं, तेव्हा सायकल फोल्ड केली. फोल्ड करून कॅरी केस म्हणजे पोत्यासारख्या पिशवीत ठेवली. बिचारा स्टँड मात्र तुटला आहे. सकाळच्या बसची चौकशी केली. इथून मनालीसाठी सात वाजता बस जाते. ही बस काज़ावरून लोसर- ग्राम्फू मार्गे मनाली- कुल्लू अशी आहे ह्या बसने मनालीला जाईन आणि तिथून अंबालाला जाईन. आता ट्रेनचं नवीन तिकिटही काढावं लागेल. एक प्रकारे निराश वाटतंय, पण this is part and parcel of the game ह्या बसने मनालीला जाईन आणि तिथून अंबालाला जाईन. आता ट्रेनचं नवीन तिकिटही काढावं लागेल. एक प्रकारे निराश वाटतंय, पण this is part and parcel of the game सायकलिंग असेल किंवा अन्य कोणताही खेळ असेल, त्यामध्ये अशा गोष्टी होणारच. कधी रिटायर्ड हर्ट व्हावं लागतं, कधी इंज्युरी होते, कधी अवस्था वाईट होते. माझी मूळ योजना २०- २१ दिवस सायकल चालवण्याची होती, पण फक्त ८ दिवस चालवू शकलो. एका प्रकारे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली मॅच मी जिंकली, दुस-या मॅचचे पहिले तीन दिवस चांगले गेले आणि शेवटी ती मॅच ड्रॉ झाली. आणि बाकीचे दोन मॅचही रद्द झाले. म्हणजे एकूण १-० अशी ह्या मालिकेची स्कोअरलाईन सायकलिंग असेल किंवा अन्य कोणताही खेळ असेल, त्यामध्ये अशा गोष्टी होणारच. कधी रिटायर्ड हर्ट व्हावं लागतं, कधी इंज्युरी होते, कधी अवस्था वाईट होते. माझी मूळ योजना २०- २१ दिवस सायकल चालवण्य���ची होती, पण फक्त ८ दिवस चालवू शकलो. एका प्रकारे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली मॅच मी जिंकली, दुस-या मॅचचे पहिले तीन दिवस चांगले गेले आणि शेवटी ती मॅच ड्रॉ झाली. आणि बाकीचे दोन मॅचही रद्द झाले. म्हणजे एकूण १-० अशी ह्या मालिकेची स्कोअरलाईन पण निराशेबरोबरच मला जवळजवळ लोसरपर्यंतच्या ह्या अविश्वसनीय प्रवासाचा अभिमानही वाटत राहील, अचिव्हमेंटची जाणीवही नेहमी राहील.\nलोसरला असताना रात्री एक भितीदायक स्वप्न पडलं असं दिसलं की, मी अशाच निर्जन आणि दरीलगतच्या चढाच्या रस्त्यावरून जातोय. आणि काही कारणामुळे मला रात्री तिथेच थांबावं लागलं असं दिसलं की, मी अशाच निर्जन आणि दरीलगतच्या चढाच्या रस्त्यावरून जातोय. आणि काही कारणामुळे मला रात्री तिथेच थांबावं लागलं अगदी जास्त भिती वाटून दचकून जाग आली अगदी जास्त भिती वाटून दचकून जाग आली डोळे उघडले तेव्हा दिसलं की, हॉटेलच्या खोलीत बाहेरून मंद प्रकाश येतोय आणि तो मंद प्रकाश जवळच्या डोंगरावर असलेल्या गोंपाच्या दिव्याचा आहे डोळे उघडले तेव्हा दिसलं की, हॉटेलच्या खोलीत बाहेरून मंद प्रकाश येतोय आणि तो मंद प्रकाश जवळच्या डोंगरावर असलेल्या गोंपाच्या दिव्याचा आहे पुढचे अनेक दिवस सायकलीवर चढाच्या रस्त्याचे स्वप्न पडत राहिले पुढचे अनेक दिवस सायकलीवर चढाच्या रस्त्याचे स्वप्न पडत राहिले ७ ऑगस्टच्या सकाळी लवकर तयार झालो. हॉटेलचं बिल पे केलं. बस ठीक सात वाजता आली. आणि येण्याच्या आधी दूरवरून येताना दिसतही होती ७ ऑगस्टच्या सकाळी लवकर तयार झालो. हॉटेलचं बिल पे केलं. बस ठीक सात वाजता आली. आणि येण्याच्या आधी दूरवरून येताना दिसतही होती पण बस खचाखच भरलेली आहे. आधी वाटलं होतं की, सायकलची पिशवी बसच्या मधल्या पॅसेजमध्ये किंवा ड्रायव्हरच्या बाजूला ठेवता येईल. पण तिथे जागाच नाहीय. सगळ्या प्रवाशांचं खूप सामान आहे. त्यामुळे नाइलाजाने सायकलीची पिशवी कशीबशी बसच्या वर चढवली. ड्रायव्हर आणि कंडक्टरनेही हात लावला आणि सायकलीला वर चढवू शकलो. आधीच पिशवीला दोरी लावली होती, त्यामुळे तिथे बांधता आली. पण आता भिती ही आहे की, समोरच्या उखडलेल्या रस्त्यावर (रस्ता पण बस खचाखच भरलेली आहे. आधी वाटलं होतं की, सायकलची पिशवी बसच्या मधल्या पॅसेजमध्ये किंवा ड्रायव्हरच्या बाजूला ठेवता येईल. पण ति���े जागाच नाहीय. सगळ्या प्रवाशांचं खूप सामान आहे. त्यामुळे नाइलाजाने सायकलीची पिशवी कशीबशी बसच्या वर चढवली. ड्रायव्हर आणि कंडक्टरनेही हात लावला आणि सायकलीला वर चढवू शकलो. आधीच पिशवीला दोरी लावली होती, त्यामुळे तिथे बांधता आली. पण आता भिती ही आहे की, समोरच्या उखडलेल्या रस्त्यावर (रस्ता) ती तिथे नीट राहील ना) ती तिथे नीट राहील ना लोसरवरून बस निघाली तेव्हा बसायला जागाही नाहीय. अनेक प्रवासी काज़ावरूनच उभे आलेले आहेत. वा लोसरवरून बस निघाली तेव्हा बसायला जागाही नाहीय. अनेक प्रवासी काज़ावरूनच उभे आलेले आहेत. वा आता अशा भितीदायक प्रवासाचाही आनंद घेतो.\nलोसरपासूनच कुंजुमलाचा चढ सुरू होतो. सायकलवर आलो असतो तर हा माझा पहिला 'ला' ठरला असता असो चढ इतका तीव्र असा नाहीय, पण रस्ता अगदीच बाद आहे. अशा न- रस्त्यावर कोणतंही वाहन चालवणं दिव्यच आहे कुंजुमलाला पोहचायला दोन तास लागले कुंजुमलाला पोहचायला दोन तास लागले पण काय बहारदार दृश्ये पण काय बहारदार दृश्ये ह्या प्रवासात आत्तापर्यंत बर्फ फक्त दूरवर किंवा जवळच्या डोंगरावर बघितला होता. पण आता बर्फ अगदी जवळ आणि नंतर तर खालच्या बाजूलाही दिसतोय. ४५५० मीटर ह्या प्रवासात आत्तापर्यंत बर्फ फक्त दूरवर किंवा जवळच्या डोंगरावर बघितला होता. पण आता बर्फ अगदी जवळ आणि नंतर तर खालच्या बाजूलाही दिसतोय. ४५५० मीटर इथे कुंजुमला माता मंदीराला प्रत्येक वाहन परिक्रमा करून पुढे जातं. बसही इथे थोडा वेळ थांबली. थोडा वेळ कुंजुमला बघितला इथे कुंजुमला माता मंदीराला प्रत्येक वाहन परिक्रमा करून पुढे जातं. बसही इथे थोडा वेळ थांबली. थोडा वेळ कुंजुमला बघितला इथून आता ग्राम्फूपर्यंत जास्त उतार असणार. पुढे गेल्यावर चंद्रतालवरून येणा-या चंद्रा नदीचंही दर्शन झालं (चिनाब अर्थात् चंद्र- भागामधली चंद्रा नदी). पण हे काय इथून आता ग्राम्फूपर्यंत जास्त उतार असणार. पुढे गेल्यावर चंद्रतालवरून येणा-या चंद्रा नदीचंही दर्शन झालं (चिनाब अर्थात् चंद्र- भागामधली चंद्रा नदी). पण हे काय रस्ता इतका अरुंद आहे की, अनेक जागी वळताना ड्रायव्हरला बस रिव्हर्स घेऊन वळवावी लागतेय रस्ता इतका अरुंद आहे की, अनेक जागी वळताना ड्रायव्हरला बस रिव्हर्स घेऊन वळवावी लागतेय तेव्हा कुठे ती त्या अरुंद जागेतून पुढे जाऊ शकतेय तेव्हा कुठे ती त्या अरुंद जागेतून पुढे जाऊ ���कतेय मी बसच्या शेवटच्या सीटजवळ उभा आहे, त्यामुळे प्रत्येक वळणानंतर मागे वळून बघतोय मी बसच्या शेवटच्या सीटजवळ उभा आहे, त्यामुळे प्रत्येक वळणानंतर मागे वळून बघतोय सायकलीसाठी मात्र हा रस्ता इतका विपरित वाटत नाहीय. मला जमलं असतं सायकलीसाठी मात्र हा रस्ता इतका विपरित वाटत नाहीय. मला जमलं असतं पण थांब मित्रा, इतकं लवकर नको ठरवूस पण थांब मित्रा, इतकं लवकर नको ठरवूस उचंबळून वाहणा-या चंद्राच्या बाजूने रस्ता जातोय आता उचंबळून वाहणा-या चंद्राच्या बाजूने रस्ता जातोय आता काय नजारे, अहा हा काय नजारे, अहा हा स्पीतिनंतर आता लाहौल येणार आहे\nएका जागी बसने छोटासा पूल ओलांडला. मागे वळून बघितल्यावर दिसलं की, त्या पुलाच्या पुढेच एक खड्डा होता आणि बस चालकाने 'तसाच' तो रस्ता ओलांडला आहे ... काही वेळाने बातल आलं. बातल लोसर ते ग्राम्फू ह्या ५० किलोमीटर ट्रॅकचा मध्यबिंदू आहे आणि इथूनच चंद्रतालचा ट्रॅक सुरू होतो. दोन ट्रेकर इथे उतरले आणि मला बसायला जागा मिळाली. थोडा वेळ रस्ता ठीक वाटला. म्हणजे सायकलवर जाता येईल असा ... काही वेळाने बातल आलं. बातल लोसर ते ग्राम्फू ह्या ५० किलोमीटर ट्रॅकचा मध्यबिंदू आहे आणि इथूनच चंद्रतालचा ट्रॅक सुरू होतो. दोन ट्रेकर इथे उतरले आणि मला बसायला जागा मिळाली. थोडा वेळ रस्ता ठीक वाटला. म्हणजे सायकलवर जाता येईल असा पण हळु हळु रस्त्याच्या जागी फक्त ट्रॅक उरला आणि बाजूला सर्वत्र दरी, डोंगर, धबधबे आणि ग्लॅशिअर्स सुरू झाले. तेव्हा हळु हळु इथे सायकल चालवता न आल्याची 'खंत' दूर होत गेली पण हळु हळु रस्त्याच्या जागी फक्त ट्रॅक उरला आणि बाजूला सर्वत्र दरी, डोंगर, धबधबे आणि ग्लॅशिअर्स सुरू झाले. तेव्हा हळु हळु इथे सायकल चालवता न आल्याची 'खंत' दूर होत गेली आणि परिस्थिती इतकी बदलली की, चक्क आनंद वाटायला लागला की, बरं झालं, माझ्या मनाचं देव भलं करो ज्याला इथे सायकल न आणण्याचं सुचलं आणि परिस्थिती इतकी बदलली की, चक्क आनंद वाटायला लागला की, बरं झालं, माझ्या मनाचं देव भलं करो ज्याला इथे सायकल न आणण्याचं सुचलं एक सायकलिस्ट म्हणून असलेली अस्मिता अगदीच बाजूला राहिली आणि स्वत:ला धन्यवाद द्यावेसे वाटले, बेटा बरं झालं इथून बसनेच जातो आहेस एक सायकलिस्ट म्हणून असलेली अस्मिता अगदीच बाजूला राहिली आणि स्वत:ला धन्यवाद द्यावेसे वाटले, बेटा बरं झालं इथून बसनेच जा���ो आहेस मध्ये मध्ये तीव्र वेगाने वाहणारे धबधबे यायला सुरुवात झाली मध्ये मध्ये तीव्र वेगाने वाहणारे धबधबे यायला सुरुवात झाली काही जागी ट्रॅकवर मोठे खड्डेही आहेत. त्यामुळे दोनदा बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. आम्हांला पायी पायी जाऊन तो भाग पार करावा लागला. चप्पल असल्याचा फायदा झाला. एक क्षण भितीही वाटली. पण इतके लोक सोबत असल्याने ते धबधबे पार करता आले काही जागी ट्रॅकवर मोठे खड्डेही आहेत. त्यामुळे दोनदा बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. आम्हांला पायी पायी जाऊन तो भाग पार करावा लागला. चप्पल असल्याचा फायदा झाला. एक क्षण भितीही वाटली. पण इतके लोक सोबत असल्याने ते धबधबे पार करता आले थंड पाण्याचे तीव्र प्रवाह- त्यातूनच तो न- रस्ता जातोय. मध्ये काही खडकही आहेत. त्यावरूनच चालत जायचं आहे. इथे प्रवाशांना उतरावं लागलं कारण ह्या खड्ड्यामध्ये बसचं टायर दोन- तीन फूट आत जातं. जर प्रवासी बसलेले असतील, तर बस तिथे अडकू शकते थंड पाण्याचे तीव्र प्रवाह- त्यातूनच तो न- रस्ता जातोय. मध्ये काही खडकही आहेत. त्यावरूनच चालत जायचं आहे. इथे प्रवाशांना उतरावं लागलं कारण ह्या खड्ड्यामध्ये बसचं टायर दोन- तीन फूट आत जातं. जर प्रवासी बसलेले असतील, तर बस तिथे अडकू शकते ह्याच दृश्याला वन्स मोअर मिळाला ह्याच दृश्याला वन्स मोअर मिळाला कुंजुमला टॉपनंतर हा रस्ता उंच पर्वत आणि दुर्गम ग्लेशियर्सच्या मधून खाली उतरत जातो, त्यामुळे अनेकदा पाणी ह्या रस्त्यावरून वाहतं. अनेक धबधबे क्रॉस होतात कुंजुमला टॉपनंतर हा रस्ता उंच पर्वत आणि दुर्गम ग्लेशियर्सच्या मधून खाली उतरत जातो, त्यामुळे अनेकदा पाणी ह्या रस्त्यावरून वाहतं. अनेक धबधबे क्रॉस होतात जर इथे मला सायकल चालवण्याची दुर्बुद्धी झाली असती, तर हा सर्व टप्पा पायी पायीच जावा लागला असता जर इथे मला सायकल चालवण्याची दुर्बुद्धी झाली असती, तर हा सर्व टप्पा पायी पायीच जावा लागला असता कुठल्याही वाहनासाठी हा टप्पा पार करणं जोखमीचंच आहे. एका बाजूला धबधबे- ग्लेशियर्स आणि दुसरीकडे दरीत वाहणारी चंद्रा कुठल्याही वाहनासाठी हा टप्पा पार करणं जोखमीचंच आहे. एका बाजूला धबधबे- ग्लेशियर्स आणि दुसरीकडे दरीत वाहणारी चंद्रा सोबतच्या प्रवाशांनी सांगितलं की, छोटा दर्रा आणि बड़ा दर्रा अशा जागी हे धबधबे ओलांडावे लागतात. पुढेही असाच एक होता, पण तिथे प्रवाशांना खाली उतरावं नाही लागलं सोबतच्या प्रवाशांनी सांगितलं की, छोटा दर्रा आणि बड़ा दर्रा अशा जागी हे धबधबे ओलांडावे लागतात. पुढेही असाच एक होता, पण तिथे प्रवाशांना खाली उतरावं नाही लागलं बसमध्ये एका प्रवाशासोबत गप्पा झाल्या. तेव्हा कळालं की तो लेहचा आहे आणि देहरादूनला जॉब करतो. मग त्याच्यासोबत कलम ३७० आणि लदाख़चे विषय ह्याविषयी गप्पा झाल्या\n... ह्या धोकादायक टप्प्यावर सायकलीची खूप काळजी वाटते आहे. सुरुवातीला कुंजुमलासाठी रस्ता जेव्हा वर चढत होता, तेव्हा सायकल फेकली जाण्याची भिती होती. किंवा दोरी सुटण्याची भिती होती. जेव्हा रस्ता डोंगराला लागून नैसर्गिक बोगद्यांमधून जात होता, तेव्हा वरच्या डोंगराला ती घासणार तर नाही, अशी भिती वाटली सायकलवर फारच अत्याचार होत आहेत सायकलवर फारच अत्याचार होत आहेत पण ती सर्व सहन करतेय आणि इतकंच म्हणतेय- कुछ ना कहो, कुछ भी ना कहो पण ती सर्व सहन करतेय आणि इतकंच म्हणतेय- कुछ ना कहो, कुछ भी ना कहो खूप वेळाने छत्रू आलं. चंद्राच्या किनारी असलेलं हे एक छोटं ठिकाण. गाव नाही म्हणता येणार, पण एक टेंट कॉलनी आहे. अनेक कँप्स आहेत. प्रवाशांनी इथे नाश्ता केला. मनालीपर्यंतच्या पहाड़ी रोडवर उलटीची भिती असल्यामुळे मी आज अन्नाला स्पर्शही केला नाही आहे. थोडा वेळ छत्रूमध्ये पाय मोकळे केले. अगदीच अजब स्थान खूप वेळाने छत्रू आलं. चंद्राच्या किनारी असलेलं हे एक छोटं ठिकाण. गाव नाही म्हणता येणार, पण एक टेंट कॉलनी आहे. अनेक कँप्स आहेत. प्रवाशांनी इथे नाश्ता केला. मनालीपर्यंतच्या पहाड़ी रोडवर उलटीची भिती असल्यामुळे मी आज अन्नाला स्पर्शही केला नाही आहे. थोडा वेळ छत्रूमध्ये पाय मोकळे केले. अगदीच अजब स्थान वाचलो मी जर सायकलवर आलो असतो तर म्हणावं लागलं असतं- चंद्रा तेरा गाँव बड़ा प्यारा, मै तो गया मारा, आके यहाँ रे अनेक तास अशा रूटवर गेल्यावर हळु हळु डेस्परेशन सुरू झालं की, कधी एकदा हा पॅच पूर्ण होतो आणि मनाली- लेह हायवे सुरू होतो अनेक तास अशा रूटवर गेल्यावर हळु हळु डेस्परेशन सुरू झालं की, कधी एकदा हा पॅच पूर्ण होतो आणि मनाली- लेह हायवे सुरू होतो छत्रूनंतर ह्या न- रस्त्याने चंद्रा ओलांदली आणि चढ सुरू झाला छत्रूनंतर ह्या न- रस्त्याने चंद्रा ओलांदली आणि चढ सुरू झाला मला त्याचा अंदाजच नव्हता. माझ्या मॅप आणि रूटनुसार मनाली- लेह हायवेवर असलेल्या ग्राम्फूपर्यंत उतारच असायला हवा होता मला त्याचा अंदाजच नव्हता. माझ्या मॅप आणि रूटनुसार मनाली- लेह हायवेवर असलेल्या ग्राम्फूपर्यंत उतारच असायला हवा होता ह्या रूटवर माझा प्लॅन अगदीच फेल गेला असता. एक तर इथे दिवसामध्ये ५० काय, २५ किलोमीटरही करणं कठीण गेलं असतं. त्यामुळे सायकल चालवत लोसरवरून आलो असतो, तर बातल आणि मग बातल- चंद्रताल- बातल आणि पुढच्या दिवशी बातल- छत्रू असे छोटे टप्पे करावे लागले असते. असो ह्या रूटवर माझा प्लॅन अगदीच फेल गेला असता. एक तर इथे दिवसामध्ये ५० काय, २५ किलोमीटरही करणं कठीण गेलं असतं. त्यामुळे सायकल चालवत लोसरवरून आलो असतो, तर बातल आणि मग बातल- चंद्रताल- बातल आणि पुढच्या दिवशी बातल- छत्रू असे छोटे टप्पे करावे लागले असते. असो पण त्याची खंत तर नाहीच, त्यातून वाचल्याचा आनंदच वाटतोय पण त्याची खंत तर नाहीच, त्यातून वाचल्याचा आनंदच वाटतोय\nछत्रूच्या पुढेही दुर्गम वाट सुरू राहिली. अगदीच बिकट वाट आहे परत एकदा अरुंद वाटेवर रिव्हर्स घेऊन बस जातेय पुढे. बाजूलाच ही दरी परत एकदा अरुंद वाटेवर रिव्हर्स घेऊन बस जातेय पुढे. बाजूलाच ही दरी इथे बर्फही खूप दिसतोय. स्पीति एक कोरडा वाळवंत आहे, त्यामुळे तिथे बर्फ रेषा जास्त वर आहे. पण लाहौलमध्ये हिरवाई आहे आणि पाऊसही पडतो, त्यामुळे बर्फ रेषा थोडी खाली असते. खूप वेळ ड्रायव्हरकडेच बघत राहिलो. अगदीच अशक्य रस्त्यावरून व वळणांवरून तो सहज गाडी दामततोय इथे बर्फही खूप दिसतोय. स्पीति एक कोरडा वाळवंत आहे, त्यामुळे तिथे बर्फ रेषा जास्त वर आहे. पण लाहौलमध्ये हिरवाई आहे आणि पाऊसही पडतो, त्यामुळे बर्फ रेषा थोडी खाली असते. खूप वेळ ड्रायव्हरकडेच बघत राहिलो. अगदीच अशक्य रस्त्यावरून व वळणांवरून तो सहज गाडी दामततोय अनेकदा तर तो एक हात सोडून आणि आजूबाजूला बसलेल्यांकडे बघत गाडी चालवतोय अनेकदा तर तो एक हात सोडून आणि आजूबाजूला बसलेल्यांकडे बघत गाडी चालवतोय नंतर नंतर तर रस्ता इतका काही वळतोय की, समोरचा रस्ताच दिसत नाहीय नंतर नंतर तर रस्ता इतका काही वळतोय की, समोरचा रस्ताच दिसत नाहीय तेव्हा वाटलं की, जणू ड्रायव्हर आकाशातच बस चालवतोय तेव्हा वाटलं की, जणू ड्रायव्हर आकाशातच बस चालवतोय तेव्हा मात्र डोळे मिटून घेतले तेव्हा मात्र डोळे मिटून घेतले \"वाट बघण्याशिवाय\" दुसरं काहीच करूही तर शकत नाही \"वाट बघण्याशिवाय\" दुसरं काहीच करूही तर शकत नाही तेव्हा हे गाणं मात्र आठवलं-\nअन्जाने सायों का राहों में डेरा है|\nअन्देखी बाहों ने हम सबको घेरा है|\nये पल उजाला है बाक़ी अंधेरा है|\nआणि हा अंधार ग्राम्फूपर्यंत सुरू राहिला. जेव्हा ग्राम्फू आलं, तेव्हा अचानक अगदी वेगाने एक ट्रक बाजूने गेला. तेव्हा कळालं की, 'हायवे' आला. तेव्हा मात्र सुटकेचा निश्वास घेतला आता एक प्रकारे भटक्यांच्या प्रदेशातून पर्यतकांच्या प्रदेशामध्ये (सुखरूप) पुनरागमन झालं आता एक प्रकारे भटक्यांच्या प्रदेशातून पर्यतकांच्या प्रदेशामध्ये (सुखरूप) पुनरागमन झालं तसं बघितलं तर स्पीतिचा रस्ताही (रिकाँग पिओकडून स्पीतिकडे येताना) मनाली- लेह हायवेपेक्षा दुर्गमच मानला जातो. स्पीतिमधले लोक तर मनाली- लेह हायवेला टूरीस्ट हायवेच म्हणतात. त्या अर्थाने मी लोसरपर्यंतसुद्धा ब-याच दुर्गम रस्त्यावरच सायकल चालवली आहे. तिथून पुढे मध्ये असलेला हा \"फक्त\" पन्नास किलोमीटरचा पॅचच सगळ्यांत जास्त दुर्गम आहे. मनाली- लेहपेक्षाही जास्त दुर्गम. हायवेवर आलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आहेत. फक्त ५० किलोमीटरसाठी बसला पाच तास लागले. ग्राम्फूमध्ये नेटवर्कही सुरू झालं तसं बघितलं तर स्पीतिचा रस्ताही (रिकाँग पिओकडून स्पीतिकडे येताना) मनाली- लेह हायवेपेक्षा दुर्गमच मानला जातो. स्पीतिमधले लोक तर मनाली- लेह हायवेला टूरीस्ट हायवेच म्हणतात. त्या अर्थाने मी लोसरपर्यंतसुद्धा ब-याच दुर्गम रस्त्यावरच सायकल चालवली आहे. तिथून पुढे मध्ये असलेला हा \"फक्त\" पन्नास किलोमीटरचा पॅचच सगळ्यांत जास्त दुर्गम आहे. मनाली- लेहपेक्षाही जास्त दुर्गम. हायवेवर आलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आहेत. फक्त ५० किलोमीटरसाठी बसला पाच तास लागले. ग्राम्फूमध्ये नेटवर्कही सुरू झालं काही प्रमाणात परत एकदा बाहेरच्या जगामध्ये पुनर्प्रवेश झाला काही प्रमाणात परत एकदा बाहेरच्या जगामध्ये पुनर्प्रवेश झाला रोहतांगलाच्या आधीही अनेक जागी हायवे कच्चा आहे. मध्ये मध्ये बाईकर्स आणि सायकलवालेही दिसत आहेत. रोहतांगला रोहतांगलाच्या आधीही अनेक जागी हायवे कच्चा आहे. मध्ये मध्ये बाईकर्स आणि सायकलवालेही दिसत आहेत. रोहतांगला वाह इथेही खूप जास्त बर्फ मिलाला. तसा कुंजुमलाच्या पुढे सतत बर्फ दिसतोच आहे. आता प्रतीक्षा आहे मनालीची. पण र��हतांग उतरल्यावर दोन तास जाम लागला. नंतर दिसलं की, तीव्र पावसामुळे रस्त्याचा भाग वाहून गेला होता त्यामुळे अनेक किलोमीटर लांब जाम लागला त्यामुळे अनेक किलोमीटर लांब जाम लागला पहिल्यांदा इकडे येतो आहे पहिल्यांदा इकडे येतो आहे मनाली जवळ आल्यावर बियाससुद्धा भेटायला आली मनाली जवळ आल्यावर बियाससुद्धा भेटायला आली वाह संध्याकाळी पाचला मनालीला पोहचलो\nइकडे सायकल चालवली नाही, पण सायकलीच्या पिशवीला बसमधून तर आणावं लागलं. आणि नशीब चांगलं, सायकलीला काहीही झालं नाही. सायकल चढवताना ड्रायव्हर- कंडक्टर्र्सनी मदत केली होती. उतरताना जेव्हा अडचण आली, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने मदत केली आणि सायकल बसवरून खाली घेतली त्याला धन्यवाद द्यायला गेलो तोपर्यंत तो गर्दीत निघूनही गेला त्याला धन्यवाद द्यायला गेलो तोपर्यंत तो गर्दीत निघूनही गेला ड्रायव्हरला मात्र (कोपरापासून) नमस्कार आणि सॅल्युटच केला. हिमाचलच्या बसेस आणि तिथले ड्रायव्हर्स ड्रायव्हरला मात्र (कोपरापासून) नमस्कार आणि सॅल्युटच केला. हिमाचलच्या बसेस आणि तिथले ड्रायव्हर्स बस, नाम ही काफी है बस, नाम ही काफी है इथून वॉल्व्हो बस स्टँडवर रिक्षाने गेलो. सायकल पिशवी रिक्षात मावते. इथून प्रायव्हेट वॉल्व्होमध्ये सीट बूक केली. ती लगेचच जवळून निघत होती. सायकलीचं पोतं घेऊन तिकडे जायला निघालो. पण हे २१ किलोचं धूड (सायकल + थोडं सामान) घेऊन थोडंही दूर जाणं सोपं नाही इथून वॉल्व्हो बस स्टँडवर रिक्षाने गेलो. सायकल पिशवी रिक्षात मावते. इथून प्रायव्हेट वॉल्व्होमध्ये सीट बूक केली. ती लगेचच जवळून निघत होती. सायकलीचं पोतं घेऊन तिकडे जायला निघालो. पण हे २१ किलोचं धूड (सायकल + थोडं सामान) घेऊन थोडंही दूर जाणं सोपं नाही इथेही एका अनोळखी माणसाने माझी मदत केली. ज्याच्याकडे तिकिट बूक केलं होतं, तोच माझ्याकडे आला आणि जवळच असलेल्या बसपर्यंत सोबत केली. मनाली फार महाग असल्यामुळे इथे न थांबता सरळ पुढे निघालो. दिल्लीची व्हॉल्व्हो घेऊन अंबालापर्यंतचा प्रवास सुरू केला. आता हळु हळु हिमालयाचा निरोप घेईन. आज नशीब चांगलं म्हणायचं इथेही एका अनोळखी माणसाने माझी मदत केली. ज्याच्याकडे तिकिट बूक केलं होतं, तोच माझ्याकडे आला आणि जवळच असलेल्या बसपर्यंत सोबत केली. मनाली फार महाग असल्यामुळे इथे न थांबता सरळ पुढे निघालो. दिल्लीची ��्हॉल्व्हो घेऊन अंबालापर्यंतचा प्रवास सुरू केला. आता हळु हळु हिमालयाचा निरोप घेईन. आज नशीब चांगलं म्हणायचं ह्या न- रस्त्याने तितका त्रास दिला नाही. उलटीचं तर लक्षणही जाणवलं नाही आणि सायकलही सकुशल राहिली ह्या न- रस्त्याने तितका त्रास दिला नाही. उलटीचं तर लक्षणही जाणवलं नाही आणि सायकलही सकुशल राहिली आता लवकरच बाबा हिमालयांची आज्ञा घेऊन धरणीमातेच्या कुशीत यायचं आहे आता लवकरच बाबा हिमालयांची आज्ञा घेऊन धरणीमातेच्या कुशीत यायचं आहे आज मनालीपर्यंतचा भयाण बस प्रवास हासुद्धा साहसी ट्रेकपेक्षा कमी नाहीय आज मनालीपर्यंतचा भयाण बस प्रवास हासुद्धा साहसी ट्रेकपेक्षा कमी नाहीय ह्या भागामध्ये कोणत्याही वाहनाने प्रवास करणं, फक्त वाहनामध्ये बसणं हेही बिकटच आहे. आणि कमकुवत मनाच्या लोकांसाठी तर हे नाहीच आहे ह्या भागामध्ये कोणत्याही वाहनाने प्रवास करणं, फक्त वाहनामध्ये बसणं हेही बिकटच आहे. आणि कमकुवत मनाच्या लोकांसाठी तर हे नाहीच आहे असो हिमालयातून परतताना मनात विचार आहेत ह्या सायकल प्रवासाच्या relevance बद्दल. ही फक्त सायकल मोहीम नव्हती तर एक सामाजिक हेतु असलेली मोहीमही होती. त्या संदर्भातही ही मोहीम काही प्रमाणातच सफल राहिली. आणि बाकी जी मोहीम अर्धवत राहिली, त्यासंदर्भात त्या वेळी अंत:प्रेरणेनुसार जो निर्णय घेतला, त्याचा अर्थ दोन आठवड्यांनी कळाला- जेव्हा मनाली- लेह रस्ता पन्नास तास बंद पडला होता... त्या सगळ्यांबद्दल पुढच्या व ह्या लेखमालेच्या अंतिम भागात बोलेन.\nपुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ११ (अंतिम): ह्या प्रवासाविषयी विहंगावलोकन\nअशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग\nसुंदर फोटो. किती कठीण\nसुंदर फोटो. किती कठीण परिस्थिती बसने प्रवास म्हणजे.\nसायकल अशी आणली म्हणजे फारच\nसायकल अशी आणली म्हणजे फारच मोठं काळीज बाबा तुझं\nधन्यवाद हर्पेन जी आणि सायो जी\nधन्यवाद हर्पेन जी आणि सायो जी\nतुम्हाला अक्षरश: साष्टांग नमस्कार एव्हढी विघ्न्ं आली असती प्रवासात तर मी सगळ्य्ंचया नावाने प्रचंड शंख केला असता. अर्थात म्हणून मी असा प्रवास कधी करणार नाहिये म्हणा. तुमचा प्लान पूर्णत्वास गेला नाही ते वाचून वाईट वाटलं खरं पण तुम्हाला पुढचा मार्ग कसा आहे ते कळलं त्यांमुळे पुढल्या वेळी पूर्ण तयारीनिशी येता येईल ह्याचा आनंद वाटला. एक सांगा, एव्हढा चहा घेता, तुम्हाला पित्त नाही का हो होत एव्हढी विघ्न्ं आली असती प्रवासात तर मी सगळ्य्ंचया नावाने प्रचंड शंख केला असता. अर्थात म्हणून मी असा प्रवास कधी करणार नाहिये म्हणा. तुमचा प्लान पूर्णत्वास गेला नाही ते वाचून वाईट वाटलं खरं पण तुम्हाला पुढचा मार्ग कसा आहे ते कळलं त्यांमुळे पुढल्या वेळी पूर्ण तयारीनिशी येता येईल ह्याचा आनंद वाटला. एक सांगा, एव्हढा चहा घेता, तुम्हाला पित्त नाही का हो होत हिमाचलचे बस ड्रायव्हर्स ग्रेट खरे पण आमचे मुंबईचे बेस्टवाले पण कमी नाहीत बरं का. हिमाचलवाल्यांना दादरच्या कबूतरखान्याजवळून वीकएंड किंवा दसरा-दिवाळीच्या आधी संध्याकाळी बस चालवताना घाम फुटेल बघा:फिदी: सायकलीला काही झालं नाही हे वाचून जीव भांड्यात पडला. पुढचा लेख अंतीम हे वाचून वाईट वाटलं. त्यामुळे तुमच्या पुढिल मोहिमेच्या प्रतिक्षेत:-)\n@ स्वप्ना राज ताई, धन्यवाद\n@ स्वप्ना राज ताई, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेबद्दल चहाचा त्रास त्या वातावरणात होत नाही. लदाख़मध्ये तर थर्मासभर चहा देतात. थंड हवेत तो उपयोगीच असतो. तिथे दिवसातून मिळून तीन वेळेसच घेत होतो. सो पित्त नाही झालं. शुभेच्छांबद्दल धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4761336023343998653", "date_download": "2019-10-22T06:35:50Z", "digest": "sha1:Z4BZVNKMUKQFXACHDOJUABOPIC4NB2N4", "length": 7896, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘वडिलधाऱ्यांचा आदर हीच भारतीय संस्कृतीची शिकवण’", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘वडिलधाऱ्यांचा आदर हीच भारतीय संस्कृतीची शिकवण’\nनरेंद्र गोईदानी यांचे मत; ‘पीआयएलएफ’मध्ये २४ पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे : ‘वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मात्र, आज दुर्दैवाने अनेकदा तरुणपिढीत त्याचा अभाव दिसतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. सकारात्मक विचार आणून, त्रासून न जाता आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासह इतरांचेही जीवन आनंदी बनेल,’ असे मत प्रसिद्ध लेखक नरेंद्र गोईदानी यांनी व्यक्त केले.\nबाणेर रस्त्यावरी��� यशदा येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये नरेंद्र गोईदानी यांच्या १२ मराठी आणि १२ इंग्रजी अशा २४ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संदीप तापकीर उपस्थित होते.\nनरेंद्र गोईदानी म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात मुले मोठ्यांचा आदर करायची; परंतु आजची पिढी मोठ्यांना आदर देत नाही. स्वतःच्या विश्वात ते अधिक रमतात. त्यांच्या विचारांचा माणूस असला, तर ते त्यांना आदर देतात. इतरांच्या विचारांचाही आदर करता आला पाहिजे. चांगली पिढी घडली तरच चांगला समाज घडेल आणि हे सर्व घडवून आणायचे असेल तर पुस्तकांची आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तके आपण वाचली पाहिजेत.’\nविशाल सोनी म्हणाले, ‘एकाच वेळी मराठीची तीस आणि इंग्रजीची तीस पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. मराठी प्रकाशन विश्वात हे एक वेगळे पाऊल असून, ही सगळी पुस्तके आपल्याला वाचनातील वैविध्याचा अनुभव देतील.’\nसंदीप तापकीर यांनी सूत्रसंचालन केले.\n‘प्रत्येक पोलीस व्हावा ‘इन्स्पेक्टर चौगुले’’\nडॉ. स्नेहल तावरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन\n‘आक्का, मी आणि....’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन\nबुद्धांचा शांतीसंदेश आत्मसात करण्याची गरज : आचार्य सोनग्रा\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/dengue-patient-kanahan-216389", "date_download": "2019-10-22T06:47:29Z", "digest": "sha1:YSVOBCFWDAGDHM77IS5DWQJCQHNZH3LN", "length": 12851, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "कन्हानमध्ये डेंगीचा रुग्ण | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nटेकाडी (जि. नागपूर) : कन्हान, पिपरी नगर परिषद प्रभाग दोनअंतर्गत निशा पासपलवार (ता. 18) या युवतीला डेंगी झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे क्षेत्रात नगर परिषद प्रशासनाची अकार्यक्षम प्रणाली पुन्हा ऐरणीवर आली आहे. वसाहतींमधील रिकाम्या भूखंडांमध्ये पावसाच्या पाणी तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आह���.\nटेकाडी (जि. नागपूर) : कन्हान, पिपरी नगर परिषद प्रभाग दोनअंतर्गत निशा पासपलवार (ता. 18) या युवतीला डेंगी झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे क्षेत्रात नगर परिषद प्रशासनाची अकार्यक्षम प्रणाली पुन्हा ऐरणीवर आली आहे. वसाहतींमधील रिकाम्या भूखंडांमध्ये पावसाच्या पाणी तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.\nनिशावर काही दिवसांपासून कामठी स्थित खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बरी होत नसल्याने रुग्णालयात काही तपासण्या केल्या असता डेंगी झाल्याचे 13 सप्टेंबरला पुढे आले. सोबत पुढे आला नगर परिषदेचा निष्काळजीपणा. कन्हान पोलिस ठाण्यासमोर असलेला गांधी चौक जिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डासांची संख्या वाढून स्थानिकांना हिवताप, डोकेदुखी, शरीर दुखणे, सर्दी, खोकला सारख्या रोगांची लागवण होण्याची शक्‍यता आहे. क्षेत्रात गौपालक असल्याने जनावरांची संख्या मोठी आहे. क्षेत्रात डासांच्या विल्हेवाटीवर नगर परिषदेने, स्वच्छता व आरोग्य विभागाने आवर्जून लक्ष्य देण्याची मागणी होत आहे. युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती बरी असल्याची माहिती आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजुळ्या बहीण-भावाचे प्रथमच मतदान\nनागपूर : पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईत सर्वच मतदान केंद्रांवर उत्साह दिसून आला. यात दक्षिण नागपुरात साक्षी व सुयश महाकाळकर या जुळ्या...\nटक्का घसरला, धक्का कुणाला\nनागपूर : जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. यामुळे कोणाचे विजयाचे गणित बघडते हे गुरुवारच्या मतमोजणीतून पुढे येणार असून...\nनंदनवन पोलिस ठाण्यावरच पोलिसांचा छापा\nनागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यावर छापा मारून कपाटात ठेवलेले एमडी ड्रग्स पोलिस उपायुक्‍त आणि सहायक आयुक्‍तांनी जप्त केले. तसेच पाच पोलिसांना निलंबित...\nVidhan Sabha 2019: ईव्हीएम गोंधळाच्या काँग्रेसकडे तक्रारी\nविधानसभा 2019 मुंबई - विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानावेळी २३० मतदान केंद्रांवर ईव्हीएममुळे काही काळ अडथळे आल्याच्या घटना घडल्या....\nजनजागृतीसाठी \"आदर्श मतदान केंद्र'\nहिंगणा (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी धनगरपु���ा जिल्हा परिषद शाळेत आदर्श मतदान केंद्र...\nऐन दिवाळीत तोंडची साखर गायब\nमेंढला (जि.नागपूर) : दिवाळीत गोडगोड खाद्यपदार्थ करून खाणे, इतरांना खाऊ घालण्याचा सण. या दिवसांत साखरेच्या मागणीत प्रचंड वाढ होते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71926", "date_download": "2019-10-22T06:06:27Z", "digest": "sha1:2V3TNAQLXIE65ZOLO7MSJ7XTTO4AP5AP", "length": 27288, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काहीतरी ढासळलंय ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काहीतरी ढासळलंय \n...आईनं विस्तवावर पळी चांगली कडक तापवली, अन बाहेरचं दार अर्धवट उघडत मुसळधार पावसाला चांगला सणसणीत चटका दिला \"मेल्या, आता तरी तोंड काळं कर तुझं \"मेल्या, आता तरी तोंड काळं कर तुझं \" चिडचिड करतच तिनं धाडकन दार लावून घेतलं.\nआजचा सलग पाचवा दिवस अंगात यावं तसं पिसाळून कोसळतोय हा वरून. खाली ती भुई तरी कुठवर सोसणार अंगात यावं तसं पिसाळून कोसळतोय हा वरून. खाली ती भुई तरी कुठवर सोसणार शेवटी तिनं पण हात टेकले. तसा हिरव्याकंच माळाला पायदळी तुडवत पाण्याचे लोटच्या लोट घराभोवतीनं दंगल करू लागले, आणि पावलाइतकं पाणी गुडघाभर कधी झालं कळलंच नाही.\nआज तर जणू माजावर आल्यासारखा कोसळतोय पाऊस. दिवसभर बिचारी पन्हाळ उर फाटेस्तोवर पाणी ओकत होती. बाहेर कुत्री आडोशाला पार मुटकुळ करून गप पडून होती. अधूनमधून अंगावरचं पाणी झटकण्यापुरती काय ती आंग हलवायची. पाखरांचे तर हाल बघवत नव्हते. कोवळ्या झाडावरची कोवळी घरटी केव्हाच जमिनीनं झेलली होती. वळचणीला चार दोन साळुंक्या भेदरून बसल्या होत्या. परसात बांधलेल्या आडव्या बांबूवर एकच कावळा जमिनीकडे गोठून गेल्यागत बघत बसला होता. वर पत्र्यावर जणू ताश्याची टिप्पर घुमावी तसा थर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज लय धरून सुरूच होता.\nदुपार कलंडली त��ा पावसानं उजेडाला पार कंबरेत लाथ घालून हाकलूनच दिला. लगोलग माजघरात पहिले शिरला तो अंधार आईनं तोवर घाईघाईनं जेवणं, भांडी उरकून घेतलं होतं. आम्हा पोरांना सक्त ताकीद दिली होती की खबरदार खाटेवरून खाली उतराल तर आईनं तोवर घाईघाईनं जेवणं, भांडी उरकून घेतलं होतं. आम्हा पोरांना सक्त ताकीद दिली होती की खबरदार खाटेवरून खाली उतराल तर तेवढ्यात पोतराजानं आभाळाच्या पाठीवर जणू कडाडकन आसूड ओढला. आई म्हणाली, \"नक्की जवळपास कुठंतरी वीज पडलेली दिसतेय. ह्यांची घरी यायची वेळ होईल आता, तेवढा तरी जरा थांबू दे रे पाऊस तेवढ्यात पोतराजानं आभाळाच्या पाठीवर जणू कडाडकन आसूड ओढला. आई म्हणाली, \"नक्की जवळपास कुठंतरी वीज पडलेली दिसतेय. ह्यांची घरी यायची वेळ होईल आता, तेवढा तरी जरा थांबू दे रे पाऊस \nघराला अंधारानं अजूनच मिठी मारली. आईनं देवापाशी दिवा लावायला घेतला. फडफडत ज्योत कशीतरी उजेड फेकत राहिली. उग्रट वासाच्या उदबत्तीसमोर देवाला मिटल्या डोळ्यांनी नमस्कार करत आमचं शुभंकरोती सुरू झालं. मला आवडायचं असं बसून सगळं म्हणायला. फक्त ते तेराच्या पुढचे पाढे म्हणजे अंगावर काटा यायचा. बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजातही आईचं लक्ष आमच्याकडे बरोबर होतं. 'तेरी साती किती म्हणालास ' मग परत तेरा एके तेरा पासून सुरू ' मग परत तेरा एके तेरा पासून सुरू पाऊस कोसळतच होता. आतापर्यंत घरातले ते चाळीसचे पिवळे बल्ब मरगळलेला प्रकाश घरभर शिंपडायला लागले होते. दाराशी आईनी पेला उपडा करून ठेवला. बाहेर गेलेलं माणूस लवकर घरी येतं म्हणे \nपाऊस आता रंगात आला होता. तोच दार वाजलं. ओल्या कंच भिंतीत पाणी पिऊन फुगलेलं लाकडी दार भेसूरपणे किरकिरत उघडलं, दारात नखशिखांत भिजलेले वडील उभे हातातल्या छत्रीची पार दैना झालेली दिसत होती. आईने आधी जाऊन टॉवेल आणला न म्हणाली, \"आधी कपडे बदला, डोकं कोरडं करा, मी तोवर चहा ठेवते.\" नेमके तेव्हाच लाईट गेले. वडिलांचा दरारा आणि बाहेरचा मिट्ट काळोख, एकदमच घरात शिरले. आईने पुढचं मागचं दार घट्ट लावून घेतलं. दोन्ही दारात एक एक चिमणी पेटवून ठेवली. प्रकाशामुळे 'जनावर' घरात शिरत नाही, त्यासाठी हा खटाटोप. वडिलांनी तोवर कपडे बदलून कंदील खाली काढला, अंगठ्याने वरची कडी उचलून अलगद काच बाहेर काढली. कपड्याने सगळी काजळी स्वच्छ पुसली. मग ते गोल बटण फिरवून वात थोडी वर घेतली. पे��वली, आणि परत सावकाश काच लावून कंदील स्वयंपाकघरात आणून ठेवला. हे काम दुसऱ्या कोणी केलेलं त्यांना मुळीच खपायचं नाही. काचेवर इतकी सुद्धा काजळी त्यांना चालत नसे. भोवतीभोवतीनं फिरणारे आम्ही मग कंदीलाभोवती जेवायला बसलो. जेवताना वाटेत कसं सगळीकडे पाणी भरलंय ते वडिलांनी अगदी रंगवून सांगितलं. आईचा चेहेरा अजूनच काळवंडला काळजीनं हातातल्या छत्रीची पार दैना झालेली दिसत होती. आईने आधी जाऊन टॉवेल आणला न म्हणाली, \"आधी कपडे बदला, डोकं कोरडं करा, मी तोवर चहा ठेवते.\" नेमके तेव्हाच लाईट गेले. वडिलांचा दरारा आणि बाहेरचा मिट्ट काळोख, एकदमच घरात शिरले. आईने पुढचं मागचं दार घट्ट लावून घेतलं. दोन्ही दारात एक एक चिमणी पेटवून ठेवली. प्रकाशामुळे 'जनावर' घरात शिरत नाही, त्यासाठी हा खटाटोप. वडिलांनी तोवर कपडे बदलून कंदील खाली काढला, अंगठ्याने वरची कडी उचलून अलगद काच बाहेर काढली. कपड्याने सगळी काजळी स्वच्छ पुसली. मग ते गोल बटण फिरवून वात थोडी वर घेतली. पेटवली, आणि परत सावकाश काच लावून कंदील स्वयंपाकघरात आणून ठेवला. हे काम दुसऱ्या कोणी केलेलं त्यांना मुळीच खपायचं नाही. काचेवर इतकी सुद्धा काजळी त्यांना चालत नसे. भोवतीभोवतीनं फिरणारे आम्ही मग कंदीलाभोवती जेवायला बसलो. जेवताना वाटेत कसं सगळीकडे पाणी भरलंय ते वडिलांनी अगदी रंगवून सांगितलं. आईचा चेहेरा अजूनच काळवंडला काळजीनं जेवता जेवता ती मधूनच ओल धरलेल्या भिंतीकडे आणि तग धरलेल्या कौलांकडे पहात होती.\nपाऊस अजून तस्साच आदळतोय. कंदिलाच्या उजेडातच वडिलांनी अंथरुण घातलं. आईनं देवापुढचा दिवा शांत केला, देवाला नमस्कार केला अन येऊन आडवी झाली. तशी आम्ही पोरं तिच्या उजव्या डाव्या कुशीत जाऊन झोपलो. वडील उजवा हात डोक्याखाली घेऊन कुशीवर वळून झोपायचा प्रयत्न करत होते. पण पावसाचा कर्कश्श आवाज कोणालाच झोपू देत नव्हता.\nसाधारणतः तासभर असाच गेला असेल, तोच \"धप्प\" आवाज झाला. वडील लगेच उठले, कंदील मोठा केला आणि आवाजाच्या दिशेने स्वयंपाकघराकडे गेले आणि तसेच घाईघाई परत आले. आईला उठवलं, तिलाही दाखवलं, ...स्वयंपाकघराच्या भिंतीची एक वीट खाली पडली होती. दोघांच्याही अंगाचा थरकाप उडाला. सत्तर वर्षाच्या जुन्या भिंतींनी गेले पाच दिवस पावसाशी घेतलेली झुंज आज कुठेतरी डळमळली. भिंतीची एक वीट कोसळली. दोघांनीही आम्हाला मुलांना उठवलं. आणि मधल्या खोलीत घेऊन गेले. तिथे आम्हाला झोपवून दोघेही तसेच काळजीनं बसून राहिले. पाऊस काही ऐकायला तयार नव्हता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळोख घराभोवती घिरट्या घालत होता. आणि पुन्हा एकदा आवाज आला, \"धप्प, धुडुं \" वडील उठले तसं आई काळजीनं म्हणाली, \"काही कुठं जाऊ नका बघायला, काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही तिकडे जाऊ नका हो \" वडील उठले तसं आई काळजीनं म्हणाली, \"काही कुठं जाऊ नका बघायला, काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही तिकडे जाऊ नका हो \" पण वडिलांना कुठला धीर निघतोय. ते हळूहळू जवळ जाऊन बघून आलेच. खोल आवाजात त्यांनी सांगितलं, \"अजून चार विटा पडल्यात \" पण वडिलांना कुठला धीर निघतोय. ते हळूहळू जवळ जाऊन बघून आलेच. खोल आवाजात त्यांनी सांगितलं, \"अजून चार विटा पडल्यात दाराची वरची बाजू मोकळी झाली गं दाराची वरची बाजू मोकळी झाली गं \" बहुदा दोघांनीही डोळ्याच्या कडा पुसल्या असाव्यात. पण काळोखात सगळं लपवलं गेलं. मग त्यानंतर पाच दहा मिनिटांच्या अंतराने आवाज येतच राहिले, एक एक वीट पडतच राहिली. आम्ही जीव मुठीत घेऊन एकमेकांच्या आधारानं तसेच बसून होतो.\nहळूहळू रात्र पुढे सरकत होती. पावसाचा जोर थोडा ओसरला होता. पूर्वेला झुंजूमंजू व्हायला लागलं होतं. अंधार थोडा विस्कटायला लागला होता. रात्र तर सरली म्हणून आई वडील सुस्कारा सोडतायत तोवर एकच मोठ्ठा आवाज झाला आणि छपरासकट सगळं स्वयंपाकघर जमीनदोस्त झालं. एवढ्यावरच पावसाचं समाधान झालं नाही म्हणून आतापर्यंत शाबूत असलेला व्हरांडाही एकाएकी ढासळला. सुदैवाने आम्ही बसलो होतो ती मधली खोली तेवढी अजून तग धरून होती. पण केव्हा काय होईल सांगता येत नव्हतं.\n बाहेर माणसांची जरा चाहूल जाणवायला लागली. पाऊस सुद्धा ओसरला. तसे भीत भीत आम्ही सगळे तो पडक्या भिंतींचा ढिगारा ओलांडून बाहेर मोकळ्या अंगणात आलो. एव्हाना आमचं घर पडल्याची बातमी आजूबाजूला पसरली. कोणीतरी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेलं. दिवस जरा वर आल्यावर आई वडील परत घराकडे गेले. घराच्या चारही बाजूच्या भिंती ढासळल्या होत्या. पण देवळीतला गणपती मात्र तसाच होता, सुरक्षित आईला त्याचंच खूप समाधान वाटलं.\nत्यानंतर काही दिवस काकांच्या घरी राहिलो आम्ही. तोवर जुनं झालेलं हे पडकं घर पूर्णच पाडून सगळं पुन्हा नव्याने बांधायला घेतलं. ह्या सगळ्यात झालेलं कर्ज पुढचे अनेक पावसा��े पुरलं \nपण आज एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्या रात्री जर आम्ही आसरा घेतलेली खोली सुद्धा पडली असती तर पण देवळीतला बाप्पा रात्रभर ती भिंत जणू धरून बसला होता आमच्यासाठी. रोज त्याच्यासमोर शुभंकरोती म्हणायचो न आम्ही, मग आमच्यासाठी तो एवढं तर नक्कीच करणार न \nआज इतक्या वर्षांनंतर बाहेर तस्साच पाऊस कोसळतोय लाईटही गेलेत. पण आता घरात इन्व्हर्टर आहे. काळोखाला इथे प्रवेशच नाही. भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. देवघरात इलेक्ट्रिकची समई चोवीस तास मिणमिणतेय, पण उदबत्ती मात्र लागतच नाही. धुराची ऍलर्जी आहे लाईटही गेलेत. पण आता घरात इन्व्हर्टर आहे. काळोखाला इथे प्रवेशच नाही. भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. देवघरात इलेक्ट्रिकची समई चोवीस तास मिणमिणतेय, पण उदबत्ती मात्र लागतच नाही. धुराची ऍलर्जी आहे पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता, पण तरीसुद्धा काहीतरी ढासळलंय पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता, पण तरीसुद्धा काहीतरी ढासळलंय \nसाभार : एका मित्राची डायरी\n वर्णन आवडले. शेवट मात्र\n वर्णन आवडले. शेवट मात्र कळला नाही.\nसामो जी आता नवीन घर पक्कं\nसामो जी आता नवीन घर पक्कं बांधलय पण जुनी नाती , जुनी माणसं हरवली आहेत ...\nजे काही लिहिलंय ते गुंतवून\nजे काही लिहिलंय ते गुंतवून ठेवणारं आहे except last few lines of last para. त्या para मध्ये उपदेशावर गेल्याने आधीचा effect कमी होवून गेला.\nमाफ करा पण हे गरिबीच\nमाफ करा पण हे गरिबीच उदात्तीकरण होतंय का कंदीला च्या काचे वरची काजळी सुद्धा ज्यांना खपत न्हवती, ते घर पडायला येईपर्यन्त का थांबले होते\nमला नेहमी वाटतं आपल्या ढिसाळ, un-enterprising मनोवृत्तीने मराठी समाज कायम मागे पडत राहिलाय\n<<< पण देवळीतला गणपती मात्र\n<<< पण देवळीतला गणपती मात्र तसाच होता, सुरक्षित आईला त्याचंच खूप समाधान वाटलं. >>>\nवा वा वा, जुने घर पडले त्याचे काय ते कौतुक.\n<<< भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. >>>\nघरात चोवीस तास गॅस आहे, पण आता आजीने चुलीवर केलेल्या भाकरीची चवच नाही, हे वाक्य राहिले मात्र.\nअसो, वर्णन मात्र खूप छान आहे, सगळे काही जणूकाही डोळ्यासमोर उभे राहिले.\nपावसाचे, वादळाचे वर्णन, आईवडीलांची घालमेल छान मांडलेय मात्र शेवटचा पॅरा सगळी मजा घालवतो.\nसमृद्धी, आधुनिक स���खसोयी आल्या आणि जुन्यातले चांगले गेले हे रडगाणे मलातरी झेपत नाही. पक्क्या घरात, इलेक्ट्रिक समईच्या प्रकाशात कृतज्ञतेने देवासमोर हात जोडणे होत नाही असे थोडेच आहे. चांगली मूल्यं ही गरीब घरात असतात आणि श्रीमंत घरात हरवतात हे गृहितकच हास्यास्पद श्रीमंती आल्यावर चांगली मूल्यं हरवत असतील तर मग दोष श्रीमंतीचा नाही तर ती पचवू न शकलेल्या व्यक्तीचा आहे. अजून एक म्हणजे चांगली मूल्यं महत्वाची, नुसती प्रतिकं नव्हे.\nअश्विनी के आणि स्वाती२\nअश्विनी के आणि स्वाती२ यांच्याशी सहमत. शेवटचा परिच्छेद आधीचा सगळा प्रभाव घालवून टाकतोय.\n>> उमर होगयी बाप तेरी. आपण हे स्थैर्य मेहनतीनेच मिळवलेले असते. उगीच गिल्टी वाटून घेउ नये.\nअजूनहि कितीतरी कुटुंबे कधी पण पडू शकेल अश्या घरात राहात आहेत त्यांच्यासाठी काही करता आले तर बेस्ट.\nमूळ लेखक/लेखिका कोण आहे\nमूळ लेखक/लेखिका कोण आहे व्हाट्सप वर \"संजीव सुळे\" नाव आले आहे. प्रतिलिपी व इतर कुठे कुठे पण अनेकांनी पोष्ट केली आहे. असो ज्यांनी कुणी लिहिलेय खूप छान लिहिले आहे. शब्दांकन अप्रतिम लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. किंबहुना काळच तसा होता तो.\nशाळेत असताना मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एखादा उतारा दिला जायचा आणि त्याखाली एक पश्न हमखास असायचा. उताऱ्यातले एखादे वाक्य देऊन \"... असे लेखकाने का म्हटले आहे स्पष्ट करा\" असे विचारले जायचे इथे सुद्धा\n\"पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता, पण तरीसुद्धा काहीतरी ढासळलंय\" असे लेखकाने का म्हटले आहे स्पष्ट करा.\nअसा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपले उत्तर शोधायचे आहे.\n>>>> सामो जी आता नवीन घर\n>>>> सामो जी आता नवीन घर पक्कं बांधलय पण जुनी नाती , जुनी माणसं हरवली आहेत ...>>> होय असेच वाटले मला पण अचानक ई नकारात्मकता का आली ते कळले नव्हते. शेवट बदलला तरी चालेल. वर्णन खूपच छान केलेले आहे मात्र.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/clopam-p37081460", "date_download": "2019-10-22T05:37:42Z", "digest": "sha1:K3VPMFZQDIATTWKI3NU2YBF66ELIMFXE", "length": 19219, "nlines": 350, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Clopam in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Clopam upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nदवा उपलब्ध नहीं है\nClopam खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मिर्गी अनिद्रा (नींद न आना) पैनिक अटैक और विकार\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Clopam घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Clopamचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Clopam मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Clopam तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Clopamचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देणारी महिला असाल तर तुम्हाला Clopam चे हानिकारक परिणाम जाणवू शकतील. तुम्हाला असे कोणतेही परिणाम जाणवले, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेईपर्यंत त्याला थांबवा. तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार करा.\nClopamचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nClopam च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nClopamचा यकृतावरील परिणाम काय आहे\nClopam च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nClopamचा हृदयावरील परिणाम काय आहे\nClopam हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nClopam खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Clopam घेऊ नये -\nClopam हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Clopam ची सवय लागण्याची शक्यता आहे. हे घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nClopam घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Clopam सुर���्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nClopam चा मानसिक विकार असलेल्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.\nआहार आणि Clopam दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक खाद्यपदार्थांबरोबर Clopam घेतल्याने त्याच्या परिणामाला विलंब होऊ शकतो. याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.\nअल्कोहोल आणि Clopam दरम्यान अभिक्रिया\nClopam बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nClopam के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Clopam घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Clopam याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Clopam च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Clopam चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Clopam चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा ल���खे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/virat-kohli-rohit-sharma-lokesh-rahul-indian-cricket-team-india-vs-new-zealand-ind-vs-nz-icc-cricket-world-cup-2019-cricket-sports/254857", "date_download": "2019-10-22T06:16:17Z", "digest": "sha1:2YGO2E2LTEJWHHD7Q3FS756AN5V7Y5B6", "length": 14306, "nlines": 116, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Team India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड Virat Kohli Rohit Sharma Lokesh Rahul Indian cricket team India vs New Zealand IND vs NZ ICC Cricket World Cup 2019 Cricket Sports", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nTeam India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nपूजा विचारे | -\nTeam India: टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांचा सेमीफायनल सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या टॉप ३ बॅट्समननी लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे. असा रेकॉर्ड वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा झाला\nTeam India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड |  फोटो सौजन्य: AP\nटीम इंडियाच्या बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड\nरोहित, विराट, राहुल एक-एक धावा करून आऊट\nरोहित शर्माही सेमीफायनलमध्ये फेल\nमॅन्चेस्टरः वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे सामना पहिल्या दिवशी रद्द झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्संनी कीवीच्या टीमना २२९ वर थांबवले. त्यानंतर बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली. कीवीच्या बॉलर्संनी टीम इंडियाच्या बॅट्समनना अक्षरशः रडवलं. न्यूझीलंडच्या बॉलर्संनी चार ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या तीन विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला पहिला झटका हा दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मॅट हेनरीनं घेतला. रोहित शर्मा हेनरीच्या बॉलवर विकेट किपर टॉम लॅथमनं कॅच घेतली. वर्ल्ड कपमध्ये पाच शतक करणाऱ्या रोहितनं केवळ १ धावा केल्या.\nरोहित आऊट झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी आलेला कॅप्टन विराट कोहली तिसऱ्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टच्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. कोहलीनं फिल्ड अंपायरच्या निर्णयाचा वापर केला. मात्र अंपायर्स कॉलमुळे विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटनं देखील केवळ १ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हेनरीनं टीम इंडियाला तिसरा झटका दिला. केएल राहुल सुद्धा हेनरीच्या बॉलवर आऊट झाला. विकेटकीपर लॅथमनं कॅच पकडली. लोकेशनं सुद्धा १ धावा केल्या.\nवर्ल्ड कपमध्ये असा रेकॉर्ड करणारा रोहित शर्मा पहिलाच बॅट्समन\nरोहित शर्माने बनला नवा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन, संगकारालाही टाकले मागे\nMS Dhoni: धोनीच्या हातात दिसतायत वेगवेगळ्या बॅट्स; काय आहे कारण\nविराट, रोहित आणि राहुल पॅव्हेलियनमध्ये जाणं हे भारतासाठी खूप मोठा धक्का होता. एका मागोमाग तीन टॉपचे बॅट्समन एक- एक धावाकरून पॅव्हेलियनमध्ये परतले. हा रेकॉर्ड टीम इंडियाच्या तीन बॅट्समनच्या नावावर वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सारख्या सामन्यात होणं हे खूप लाजिरवाणं आहे.\nरोहितनं ब्रेक केले अनेक रेकॉर्ड\nरोहित शर्मा हा या वर्ल्ड कपमध्ये कोणत्यातरी टीमकडून तीन शतक करणारा पहिला बॅट्समन ठरला आहे. रोहितनं हा रेकॉर्ड शनिवारी श्रीलंकाविरूद्ध शतक केल्यानंतर आपल्या नावावर केला. रोहितनं श्रीलंकाविरूद्ध खेळताना १०३ रन केले. रोहितनं याव्यतिरिक्त यंदाच्या टूर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना १२२ ची नाबाद खेळी केली. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध खेळताना १०२ रन केले. तर रोहित शर्मा हा खेळताना शतक करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. रोहितच्या पुढे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली असून त्यांच्या नावावर क्रमशः १७ आणि २५ शतक आहेत.\nरोहितनं श्रीलंकेविरूद्ध खेळताना बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले. श्रीलंके विरूद्धच्या सामन्यातले शतक हे या वर्ल्ड कपमधले ५ शतक होतं. तसंच रोहित एका वर्ल्ड कपमध्ये सर्वांत जा���्त शतक करणारा बॅट्समन बनला आहे. त्यानं श्रीलंकेचा माजी बॅट्समन कुमार संगाकाराला ही मागे टाकलं आहे. संगाकाराच्या नावावर एका वर्ल्ड कपमध्ये चार शतकाचा रेकॉर्ड आहे. रोहितनं या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध १२२, पाकिस्तानविरूद्ध १४०, इंग्लंडविरूद्ध १०२ आणि बांग्लादेशविरूद्ध १०४ रनची खेळी केली.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nरोहित शर्माची तुफान फटकेबाजी, झळकावली पहिली डबल सेंच्युरी\nIndia vs PAKISTAN: सामन्याआधी पाकिस्तानने केले होते असे काही, आता भारताने दिले उत्तर\nVIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं\nशाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा\nTeam India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड Description: Team India: टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांचा सेमीफायनल सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या टॉप ३ बॅट्समननी लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे. असा रेकॉर्ड वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा झाला पूजा विचारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/sherlyn-chopra-shares-her-documentary-teaser/", "date_download": "2019-10-22T07:44:48Z", "digest": "sha1:CGCJSL5SYMK7JUTFMIAV5G2H6ITAN2YF", "length": 18076, "nlines": 198, "source_domain": "boldnews24.com", "title": "sherlyn chopra shares her documentary teaser | 'तो' मला म्हणाला कपडे काढून 'NUDE' कॅटवॉक कर , शर्लिन चोपडाचा धक्कादायक खुलासा ! | boldnews24.com", "raw_content": "\n‘तो’ मला म्हणाला कपडे काढून ‘NUDE’ कॅटवॉक कर, शर्लिन चोपडाचा धक्कादायक खुलासा \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nभजन सम्राट अन���प जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री \n‘TV अ‍ॅक्ट्रेस’ आणि ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू \n‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीने ‘रेड बिकीनी’त केलं फोटोशुट , ‘HOT’ अंदाज आणि 6 पॅक्स अ‍ॅब्जने चाहते घायाळ \n‘या’ TV अ‍ॅक्ट्रेसचा ‘फॅट टू फिट’ लुक सोशलवर ‘चर्चेत’ वेब सीरीजसाठी घटवलं 13 किलो वजन\n‘या’ मराठी अभिनेत्रीनं अवघ्या 15व्या वर्षी दिला होता ‘रेप’ सीन, झाली होती ‘अशी’ अवस्था \nअभिनेत्री ‘किम कार्दशियन’नं शेअर केला ‘HOT’ फोटो, पतीनं केली ‘अशी’ कमेंट, किमनंही दिलं ‘उत्तर’ \nअभिनेत्री ऋचा चड्डाने शेअर केला स्विमिंग पूलमधील ‘बिकीनी’ फोटो, चाहत्यांकडून ‘Like’चा पाऊस\n‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता ‘PORN’ सिनेमा, खुद्द अभिनेत्रीनेही दिले होते ‘HOT’ सीन्स \nअभिनेत्री आलिया भट्टने इव्हेंटमध्ये दिली ‘शिवी’, ‘बेबो’ करीना म्हणते- ‘हे आहेत आजकालच्या जनरेशनचे स्टार्स’\n‘#NoBra मूव्हमेंट’ सुरू करून ट्रोल झालेली 26 वर्षीय सिंगर, अ‍ॅक्ट्रेस राहत्या घरात मृत अवस्थेत आढळली \n‘मीरा नायर’ : ‘कामसूत्र’ला पुस्तकातून काढून पडद्यावर उतरवणारी डायरेक्टर \n‘कास्टींग काऊच’बद्दल अभिनेत्री ऋचा चड्डाचा खळबळजनक खुलासा म्हणाली- ‘त्याने टच करत मला…’\nअभिनेत्री दीपिकानं सांगितलं ‘सिक्रेट’, पती रणवीर आणि ‘EX’ बॉयफ्रेंड रणबीरमध्ये काय आहे मोठा फरक \n‘तो’ मला म्हणाला कपडे काढून ‘NUDE’ कॅटवॉक कर, शर्लिन चोपडाचा धक्कादायक खुलासा \nin बोल्ड एंड ब्यूटी\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : आपल्या बोल्ड आणि हॉट व्हिडीओंमुळे शर्लिन चोपडा नेहमीच चर्चेत असते. शर्लिन पुन्हा एकदा ति्च्या खासगी आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. शर्लिनने स्वत: सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ पोस्ट केला आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.\nशर्लिन चोपडाने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे लवकरच तिची एक शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात अशी की, ही शॉर्ट फिल्म तिच्या आयु्ष्यार आधारीत आहे. शर्लिन व्हिडीओत म्हणत आहे की, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याने कपडे काढून न्यूड कॅटवॉक करण्याची मागणी केली. तिचा हा बॉयफ्रेंड आता तिच्याकडे काम करतो असेही तिने म्हटले आहे. द लास्ट विश असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे.\nद लास्ट विशची अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक शर्लिन चोपडाच असणार आहे. याबाबत बोलताना शर्लिन म्हणते की, “मला या शॉर्ट फिल्मकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रोजेक्टमध्ये मला अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. याच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल आणि प्रदर्शित केली जाईल.”\nशर्लिन चोपडा आपल्या न्यूड फोटोशुट आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. 8 दिवसांतून एखादातरी न्यूड व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. सध्या तिच्या शॉर्ट फिल्मची चर्चा रंगताना दिसत आहे. तिचं स्वत: मोबाईल अॅपदेखील आहे.\n'या' अभिनेत्रीच्या 'HOT' फोटोंची चाहते खास वाट पहात असतात \n'...तेव्हा मी मुलगा अबरामसोबत सिनेमात काम करेन' : किंग खानचा खुलासा \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \n‘TV अ‍ॅक्ट्रेस’ आणि ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू \n‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीने ‘रेड बिकीनी’त केलं फोटोशुट , ‘HOT’ अंदाज आणि 6 पॅक्स अ‍ॅब्जने चाहते घायाळ \n‘या’ TV अ‍ॅक्ट्रेसचा ‘फॅट टू फिट’ लुक सोशलवर ‘चर्चेत’ वेब सीरीजसाठी घटवलं 13 किलो वजन\nअभिनेत्री ‘किम कार्दशियन’नं शेअर केला ‘HOT’ फोटो, पतीनं केली ‘अशी’ कमेंट, किमनंही दिलं ‘उत्तर’ \nअभिनेत्री ऋचा चड्डाने शेअर केला स्विमिंग पूलमधील ‘बिकीनी’ फोटो, चाहत्यांकडून ‘Like’चा पाऊस\n‘धडक गर्ल’ जान्हवी कपूर जीमबाहेर झाली ‘स्पॉट’ , फ्लॉन्ट केले ‘सेक्सी लेग्स’ \n'...तेव्हा मी मुलगा अबरामसोबत सिनेमात काम करेन' : किंग खानचा खुलासा \nअभिनेत्री जॅकलीनच्या 'हॉटनेस'नं वेधलं सोशल मीडियाचं लक्ष \n'ही' अभिनेत्री आर्थिक संकटात घर चालवण्यासाठी विकावे लागले दागिने , मित्रांकडून घेतले उसने पैसे\n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nबोल्ड एंड ब्यूटी (255)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71927", "date_download": "2019-10-22T06:34:42Z", "digest": "sha1:JNQ6VZMRIDTEA53HFKSSGKHVUET44UBM", "length": 16365, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आणि आषाढी पावली... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आणि आषाढी पावली...\nया वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे...\nकाही प्रसंग आठवणीत घर करून जातात.\n12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली.\nकोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या. सात-आठ तासांचा प्रवास...लोअर बर्थ मिळाली म्हणून आम्ही खुशीत होतो...11 वाजता घरून निघालो...पिल्लू घरीच झोपून गेलं होतं. स्टेशनावर गाडी पार्क करून उतरलो तर पिल्लू कडेवरून खाली उतरायला तयार नव्हती. प्लेटफार्म वर एंट्री घेताच समाेर पहिले एसी कोच, नंतर थ्री टायरचे कोच होते. तिला घेऊन वैन पासून एस-9 पर्यंत पोचता पोचता चांगलीच दमछाक झाली...(ती दहा वर्षांची झाली यावर्षी) बर्थवर मंडळी स्थानापन्न झाली. आम्हाला सोडायला माझ्या बहिणीचा मुलगा हेरंब आला होता...सोबत माझी मामी होती-सुनंदा पात्रीकर...वय वर्षे 77. मी हेरंबला म्हटलं देखील इतक्या रात्री मामीला का बरं घेऊन आलास...या वयात इतकं पायी चालणं...जड जाइल तिला...तर हेरंब म्हणाला काय सांगू मामा...मी जाेपर्यंत घरी पोचणार नाही, ही जागीच राहणार एकटी...बाकी सगळे झोपलेले...त्यापेक्षा मी म्हटलं सोबत चल, स्टेशनावरून दोघं सोबतच परत येऊ...तेवढंच तिचं फिरणं होईल...म्हणून सो��त आणलंय...\nतर... गाडी सुटायला थोडा उशीर होता. घड्याळात पावणे बारा होत होते...हेरंब म्हणाला मामा, आम्ही निघतो...मी त्यांना सोडायला सोबत निघालो...दोन कोचपर्यंत गेलो...त्यांना सोडून परत आलो...तर आमच्या बर्थवर एक बंगाली कुटुंब येऊन बसलं होतं. ते म्हणत होते की आमच्या बर्थचा नंबर देखील एस-9 मधे 65, 68 आहे...\nमी आनलाइन रिजर्वेशन करवून घेतलं होतं. तो मैसेज मी पुन्हां बघितला...त्यांना देखील मैसेज दाखवला...आणि टीटीईच्या शोधात निघालो...तो मला एस-4 च्या जवळ दिसला.\nतिकडे निघालो आणि फोन वाजला...बायकोचा होता. ती म्हणत होती बर्थ नंबर सेम आहे...पण आपलं तिकिट एक दिवसापूर्वीचं म्हणजे 11 जुलैचं आहे...\nअरेच्चा...असं कसं झालं...इतकी मोठी चूक...काहीच सुचेना...आता काय करायचं...\nतिला मी म्हणालो- त्यांना सांग बर्थ तुमचीच आहे...तुम्ही बसा...टीटीई जसं सांगेल आम्ही तसं करू...मग मी विचारलं पर्स मधे काही पैसे आहेत की नाही...ती म्हणाली एक-दीड असतील....इतकं बोलता बोलता मी टीटीई जवळ पोचलो देखील.\nमी घाबरत घाबरत त्याला विचारलं...बिलासपुर के लिए दो बर्थ मिलेगी क्या...\nतो हिंदी साइडर होता...म्हणाला बिलकुल मिलेगी साहब...\nमग मी त्याला माझा प्राब्लम सांगितला...मेरे पास टिकट नहीं है...मेरा टिकट एक दिन पहले का था मैंने देखा नहीं और रिजर्वेशन आज का ही है, समझकर आ गया...अभी गलती समझ में आई मैंने देखा नहीं और रिजर्वेशन आज का ही है, समझकर आ गया...अभी गलती समझ में आई अब 11.50 हो गए हैं अब 11.50 हो गए हैं जनरल टिकट लाने का भी समय नहीं है जनरल टिकट लाने का भी समय नहीं है (मी विसरूनच गेलो होतो की भाचा आणि मामी अजून पार्किंगपर्यंत पोहचले देखील नसतील. तो तिकिट आणून देऊ शकतो...)\nटीटीई म्हणाला अरे...यानी आप बेटिकट हो...\nमी म्हटलं - होय...\nकाय म्हणाला असेल तो...\nतो म्हणाला - मी असं करतो...तुमचं जनरल टिकट बनवून देतो...\nमी म्हटलं तो प्रश्न नाहीये...चूक झाली आहे तर परिणाम भोगायला मी तयार आहे...जनरल तिकिट...ठीक आहे...मग रिजर्वेशन चार्ज किती लागेल...एकूण किती लागतील...\nतो म्हणाला दोघांचं जनरल तिकीट 740 रुपए...\nमी विचारलं रिजर्वेशन चार्ज...\nतो म्हणाला - छोड़िए ना...इतना ही लगेगा...\nमी पर्समधून हजार रुपए दिले...तर तो म्हणाला चिल्लर नहीं है...अच्छा रहने दीजिए...त्याने उरलेले पैसे परत केले...\nमी त्याला म्हणालो साइड लोअर बर्थ मिल सकेगी क्या...\nमी म्हणालो दो लोअर बर्थ चाहिए...मिसेस कैंसर पेशेंट आहे...\nत्याचं पुढचं वाक्य ऐकून मी सर्दच झालो...आणि टचकन डोळयात पाणीच आलं...\nतो म्हणाला...अरे साहब...तो ये बात पहले बतानी चाहिए थी न...हम आपसे कोई चार्ज ही नहीं लेते...आप भी गजब करते हैं...अगल बगल की साइड लोअर चलेगी...\nमी म्हणालो - चलेगी...\nचार्ट बघून तो म्हणाला आप ऐसा कीजिए एस-5 में जाकर .../... पर बैठ जाइए...\nमी त्याला थैंक्यू म्हटलं...मला गहिवरून आलं होतं...तो दुसरयाचं तिकिट करू लागला...\nमी हिला फोन केला एस-5 मधे यायचंय...एस-9 पर्यंत आलो...त्या बंगाली कुटुंबाला म्हटलं सॉरी...आपकी ही बर्थ है...मुझसे चूक हुई...\nहिला आणि पिल्लूला कंपार्टमेंटच्या आतून एस-5 मधे यायला सांगितलं आणि मी सामान घेऊन प्लेटफार्म वरून एस-5 पर्यंत आलो...पुन्हां घोळ झालाच...मी त्याने दिलेले बर्थ नंबर विसरलो. कारण त्या बर्थवर कुणीतरी बसलेलं होतं...\nसामान एका बर्थवर ठेवून मी पुन्हा त्याला गाठलं आणि बर्थचा नंबर विचारला...त्याने सांगितला आणि मी परत येऊन त्या बर्थवर सामान ठेवलं. ही दोघं आली नव्हती म्हणून बघायला गेलो...हिने सांगितलं पिल्लू इतकी झोपेत आहे की वाटेत दोन जागी खाली बर्थ दिसताच त्यावर झोपून गेली...\nबर्थवर स्थानापन्न होईस्तोवर गाडी सुटायची वेळ झाली होती...वेळेवर गाडी सुटली...खिडकीतून येणारया थंड वारयामुळे ही आणि पिल्लू झोपून गेले होते. सोबतीचे प्रवासी देखील झोपले. सामसूम झाल्यावर मी कानाला इयरफोन लावून वसंतरावांची ‘अब ना सहूंगी...’ ‘रंग भरन दे मोहे श्याम...’ चीज ऐकत होतो...अशी एखादी रात्र आपली असते...या आषाढीची रात्र आठवणीत राहील...\nरूटीन चेक वर ताे आला...तेव्हां साडे बारा होऊन गेले होते. तो म्हणाला अरे, सोये नहीं अब तक...\nमी म्हणालो रात्री अडीच नंतर झोपायची सवय आहे...मी हात जोडले आणि त्याचं नाव विचारलं...\nत्याने हसून माझ्याकडे बघितलं...म्हणाला बंदे को लालसिंह कहते हैं...\nबिलासपुर डिवीजन या नागपुर डिवीजन...\nतो म्हणाला नागपुर डिवीजन...आणि हसत हसत निघून गेला...\nआषाढी एकादशी सरता-सरता मला देव पावला होता...\nचांगला अनुभव आहे. पण तुम्ही\nचांगला अनुभव आहे. पण तुम्ही खरं नाव आणि डिव्हिजन दिली आहे का त्या मदत करणाऱ्याची त्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो का\nतुम्ही स्वतः रेल्वे कर्मचारी आहात ना मग तुम्हाला, कुटुंबाला फुकट/सवलतीत प्रवास नसतो का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/liver-cirrhosis-marathi/", "date_download": "2019-10-22T06:02:28Z", "digest": "sha1:BQEN3R2WNXBZDKJB6WZMVNQUVCVSWN5W", "length": 19728, "nlines": 129, "source_domain": "healthmarathi.com", "title": "लिव्हर सिरॉसिसची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Liver cirrhosis in Marathi)", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nलिव्हर सिरॉसिस आजार :\nयकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादीमध्ये रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण योगदान असते. याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. रक्ताचं शुद्धीकरण, रक्तात असलेलं विष पित्तावाटे बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं कार्य यकृत करतं. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.\nयकृताशी संबंधित फैटी लिव्हर (Fatty liver), हिपॅटायटीस आणि सिरोसिस या तीन प्रमुख समस्या आहेत. फैटी लिव्हरमध्ये यकृतात चरबी जमा होऊन त्याच्या कार्यास बाधा निर्माण होते. हिपॅटायटीसमध्ये यकृतास सूज येते तर यकृताचा सिरोसिस झाल्यानंतर यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते.\nलिव्हर सिरोसिस म्हणजे काय..\nलिव्हर सिरॉसिसमध्ये यकृताच्या पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि त्यांची जागा फाइबर्स घेतात. त्यामुळे लिव्हर कडक होते आणि त्याचा आकार लहान झालेला असतो. लिव्हर सिरॉसिसमध्ये लिव्हरचा बहुतांश भाग हा खराब होऊन नष्ट झालेला असतो. यकृत हे आपल्या शरीरात चयापचय क्रियेसाठी अत्यंत आवश्यक असे अवयव असते. लिव्हर सिरॉसिस झाल्यामुळे यकृताचे काम मंदावते व शरीरावर विविध परिणाम होतात.\nलिव्हर सिरॉसिस होण्याचे प्रमाण अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये अधिक आढळते. सिरोसिस हा लीव्हरचा एक गंभीर असा रोग असून यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हा आहे. यासाठी याठिकाणी यकृताचा सिरोसिस म्हणजे काय, लिव्हर सिरॉसिसची कारणे, लिव्हर सिरॉसिसच�� लक्षणे, लिव्हर सिरोसिस उपचार यांची मराठीत माहिती दिली आहे.\nलिव्हर सिरॉसिस होण्याची कारणे :\nसिरॉसिस होण्याची कारणे अनेक असू शकतात जसे\n• अति प्रमाणात दारू पिणे,\n• ‎हिपॅटायटीस B किंवा C ची लागण झाल्यामुळे लिव्हर सिरॉसिस होऊ शकतो. हिपॅटायटीस B किंवा C बाधित रक्त चढवणे किंवा दूषित सुया-इंजेक्शन, असुरक्षित शारीरिक संबंध यांमधून या प्रकारच्या हिपॅटायटीसची लागण होत असते.\n• ‎फैटी लिव्हरमुळे यामध्ये यकृतातील चरबीचे प्रमाण वाढलेले असते.\n• ‎काही विशिष्ट औषधे जसे acetaminophen किंवा काही antidepressants यासारखी औषधे अधिक काळ घेतल्याने सिरॉसिस होऊ शकतो.\n• ‎Wilson disease सारख्या जन्मजात लिव्हरमधील दोषांमुळेही सिरॉसिस होऊ शकतो.\n• ‎याशिवाय लेप्टोस्पायरोसिस, लठ्ठपणा आणि मधुमेह हे विकारसुद्धा लिव्हर सिरॉसिस होण्यास कारणीभूत ठरतात.\nकाही वेळा सिरॉसिसचे कोणतेही कारण मिळत नाही. अशा रुग्णामध्ये ANA (Anti nuclear antibodies) positive असू शकतात.\nलिव्हर सिरॉसिसची लक्षणे :\nलिव्हर सिरोसिसमध्ये खालील लक्षणे दिसून येतात,\n• ‎वजन कमी होणे,\n• ‎पोटाच्या उजव्या बाजूस दुखते,\n• ‎रुग्णास वारंवार जुलाब तसेच अपचन होते.\n• ‎उलटी होणे, उलटीतून रक्तही पडू शकते,\n• ‎भूख न लागणे,\n• ‎आजार वाढू लागल्यावर कावीळ होणे,\n• ‎पोटात पाणी होणे (जलोदर),\n• ‎पायाला सूज येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात.\nलिव्हर सिरोसिसचे निदान करण्यासाठी विविध रक्ततपासण्या, लिव्हर फंक्शन टेस्ट, एंडोस्कोपी, लिव्हर बायोप्सी, सोनोग्राफी व सी.टी. स्कॅन तपासणी करावी लागते.\nसिरोसीस ग्रेड आणि वर्गीकरण :\nविविध रक्ततपासण्या करून सिरोसीसचे A, B आणि C ह्या तीन ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. A ग्रेड म्हणजे सिरॉसिसची सुरुवातीची अवस्था असते तर C ग्रेड मध्ये सिरॉसिस गंभीर अशा शेवटच्या स्टेजमध्ये पोचलेला असतो.\nसुरुवातीच्या म्हणजे A ग्रेड सिरॉसिसमध्ये औषधे व योग्य उपचार करून रुग्णाला चांगले आयुष्य जगता येते, मात्र आजार जर ग्रेड C मध्ये गेल्यास अशावेळी यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हाच उरतो. वेळीच योग्य उपचार न केल्यास यकृत आणि किडनीचे कार्य योग्यरित्या होत नाही प्रसंगी रुग्ण कोमात जाऊन दगावतो.\nलिव्हर सिरॉसिस उपचार :\nयकृत सिरॉसिसमध्ये पोटात पाणी धरत असते. अशावेळी पोटामध्ये भरलेले पाणी वारंवार काढावे लागते. पोटात पाणी ध���ू नये यासाठी सिरोसीस झालेल्या रुग्णांनी मीठ खाणे कमी करावे. तसेच पोटात पाणी धरू नये यासाठी औषधेही दिली जातात. मात्र ही औषधे खूप महाग असतात. औषध उपचारांमुळे आजाराची वाढ रोखण्यास मदत होते. मात्र खराब झालेले यकृत पूर्णपणे पूर्वीच्या स्थितीत येत नाही.\nयकृत सिरॉसिस जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असल्यास योग्य औषधोपचारांद्वारे आजार नियंत्रित ठेवता येतो. मात्र जर पूर्ण लिव्हर खराब झालेले असल्यास यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हाच उरतो.\nयकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) म्हणजे काय..\nयकृत प्रत्यारोपण ही अशी शस्त्रक्रिया असते, ज्यात रुग्णाचे आजारी यकृत काढून दुसऱ्या व्यक्तीचं अंशतः किंवा मृत व्यक्तीचे संपूर्ण निरोगी यकृत आजारी रुग्णामध्ये बसवले जाते.\nयकृत प्रत्यारोपणासाठी कोणतीही इजा नसलेलं निरोगी यकृत निवडले जाते. योग्य दाता निश्चित करण्याकरता रक्तगट आणि शरीराचा आकार, हे महत्त्वाचे घटक असतात. बहुतांश घटनांमध्ये अलीकडेच निधन झालेल्या एखाद्या व्यक्तीचं यकृत दान केलेलं असतं. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये यकृताला कोणतीही हानी न होता जिवंत व्यक्ती आपल्या यकृताचा एखादा भाग दान करू शकते. यकृताचे आजार, मद्यपान किंवा कर्करोग किंवा अन्य काही संक्रमणासाठी दात्यांची तपासणी करतात मगच ते निरोगी यकृत किंवा त्याचा काही भाग काढून ऑपरेशनद्वारे आजारी व्यक्तीमध्ये बसवले जाते.\nलिव्हर सिरॉसिस होऊ नये म्हणून काय करावे..\n• मद्यपान, दारू या व्यसनांपासून दूर रहावे.\n• ‎दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा रक्ततपासणी व लिव्हर तपासणी करून घ्यावी.\n• ‎काविळ झाल्यास त्यावर घरगुती उपाय करीत बसू नका.\n• ‎कावीळ झाल्यास तज्ञ डॉक्टरांकडून त्याचे योग्य निदान करून हिपॅटायटीसचा कुठला प्रकार आहे ते पाहावे.\n• ‎काविळीच्या निदानामध्ये रक्त तपासणीत जर हिपॅटायटीस बी किंवा सी असल्यास डॉक्टरांकडून तात्काळ उपचार सुरू करावेत. यावर पूर्ण उपचार घ्यावेत. उपचार मध्येच थांबवू नये. साधारण चार ते सहा महिने औषधे घेतल्यानं हा आजार बरा होतो.\n• ‎फॅटी लिव्हर होऊ द्यायचं नसेल, तर नियमित व्यायाम करावा. तेलकट पदार्थ, चरबीजन्य पदार्थ, फास्ट फूड खाऊ नये.\nलिव्हर संबंधित खालील मराठीतील माहिती सुद्धा वाचा..\n• कावीळ आजार माहिती व उपचार\n• हिपॅटायटीस आजार मराठीत माहिती\n• पित्ताशयात खडे होणे\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleजल प्रदूषण निष्कर्ष, उद्दिष्ट आणि विश्लेषण मराठी माहिती\nNext articleऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठी माहिती (Autism in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nपायाला भेगा पडणे घरगुती उपाय (Cracked heels in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/actress-deepali-syeds-fast-followed59098/59098", "date_download": "2019-10-22T06:51:25Z", "digest": "sha1:BOWZ6GQ2RGSX4PKFLFTVIR3JHCZ4IVQI", "length": 8468, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अखेर अभिनेत्री दिपाली सय्यदचे उपोषण मागे ... | HW Marathi", "raw_content": "\nअखेर अभिनेत्री दिपाली सय्यदचे उपोषण मागे …\nअहमदनगर | अभिनेत्री दिपाली सय्यद हिने २ दिवसांपासून उपोषण केले होते,त्याला कारण होते जलसिंचनं योजना मार्गी लावण्याचे. अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील दुष्काळी अशा 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण काल सरकारच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले आहे . नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी दिपाली सय्यद यांचा मोबाईलवरून संपर्क केला त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर सय्यद यांनी उपोषण थांबविले आहे.\nदिपाली सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले होते. साकळाई उपसा जलसिंचन योजनेस मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत उपोषण ���ागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. या उपोषणाला अभिनेत्री मानसी नाईकनेसुद्धा पाठिंबा दिला होता. नगर व श्रीगोंदे तालुक्‍यातील 35 लाभधारक गावांतील ग्रामस्थांनीही त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला होता. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी काल सकाळी उपोषणस्थळी येत सय्यद यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी सरकारतर्फे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी उपोषणासंदर्भात भ्रमणध्वनीवर चर्चा केली. ” सध्या राज्यात पूरपरिस्थिती आहे. पूर परिस्थितीनंतर साकळाईप्रश्नी मुंबईत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल,’ असे आश्‍वासन महाजन यांनी दिले.\nसरकारच्या आश्वासनानंतर अखेर दिपाली सय्यद आणि ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.\n‘इस्रो’चे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल\nकुस्तीपटू बबिता फोगाट वडिलांसह भाजपमध्ये करणार प्रवेश\nजाणून घ्या… पंतप्रधान नरेंद्र मोदींची किती आहे संपत्ती\nमी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, मात्र पक्षप्रवेश केल्याचा काँग्रेसचा दावा\nभाजप लाचार नाही, ‘होय’ युती आम्हाला हवी आहे \nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T05:53:59Z", "digest": "sha1:HPZAJD5N5W7EGLD4UEMFC25ZMZEVTMYA", "length": 31965, "nlines": 185, "source_domain": "lifebogger.com", "title": "रॉस बर्कले बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये", "raw_content": " आपण आपल्या JavaScript अक्षम आहेत असे दिसते. तो दिसून ठरत आहे म्हणून आपण हे पृष्ठ पाहण्यासाठी करण्यासाठी, आम्ही आपण आपल्या JavaScript पुन्हा-सक्षम करा की विचारू\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\nघर युरोपीयन स्टेशर्स् रॉस बर्कले बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nरॉस बर्कले बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nएलबी पूर्ण नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलची ज्युनिअस सादर करते; 'रॉसी'. आमचे रॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस बायोग्राफी फॅक्ट आपल्याला आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या उल्लेखनीय घटनांचे पूर्ण खाते दाखवते. त्यांच्या आयुष्यातील ख्याती, कौटुंबिक जीवन, नातेसंबंध जीवन आणि त्याच्याबद्दल अनेक अज्ञात तथ्ये यापूर्वीच्या जीवनशैलीत त्यांच्या जीवनाची कथा समाविष्ट आहे.\nहोय, प्रत्येकजण त्याच्या आक्षेपार्ह मिडफिल्ड क्षमतेबद्दल माहिती देतो परंतु काही रॉस बार्केलीची जीवनाबद्दल विचार करतात जी खूपच मनोरंजक आहे. आता पुढे नाही, आता सुरूवात करूया\nरॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य -लवकर जीवन\nयुनायटेड किंग्डमच्या लिव्हरपूलमध्ये रॉस बार्केली डिसेंबर 5 च्या XXXth दिवशी जन्म झाला.\nतो जन्मास धनु धन आहे. त्यांचा जन्म एक नायजेरीया पिता पीटर एफंगा यांनी केला होता जो ऑटोमोबाईल इंजिनिअर आणि ब्रिटिश आई डियान बार्कले (होम कीपर) होता.\nरॉसने उत्तर देण्याऐवजी त्याच्या आईचे पहिले नाव 'बार्कले'एक वृद्ध संबंध तो त्यांच्या नायजेरियन वडील होता तेव्हा वाढत्या करताना.\nआपल्या वडिलांनी केलेल्या प्रयत्नामुळे रॉसने फुटबॉल खेळायला सुरुवात केली, जो स्थलांतरित म्हणून त्याच्या फॅमिलीने फुटबॉलला सर्वात फायदेशीर व्यवसाय बनविणे शक्य केले. हे देखील युरोपमध्ये स्थलांतरित पालकांची झाले. च्या पालक लेरॉय साने, मेसोउट ओझिल, ख्रिश्चन बेनेटेक इत्यादी मुख्य लाभार्थी आहेत\nपीटर एफगान्झा यांच्या पात्राद्वारे, रॉस सामील झाले एव्हर्टन 11 वर्षांच्या वयात फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला त्यांनी या माध्यमातून प्रगती के��ी एव्हटोनियन युवक प्रणाली पौगंडावस्थेतील सुशोभित करण्याच्या जोडीला, रॉस वाढ होर्मोन आणि एक जीन म्हणून ओळखला जात होता ज्याने त्याला त्याच्या मित्रांच्या तुलनेत मोठी वाढली आणि अगदी खाली उतरवलेल्या प्रतिकूल प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे.\nरॉस बार्कले आपल्या बालपणादरम्यान एक गीतम मानले\nRomelu Lukaku त्याच वाढीचा सिंड्रोम देखील आहे खरेतर, 15 वर, रॉस आधीच अंतर्गत 18 बाजूला मिसळून होते. हे कारण त्याच्या जास्त शरीर बांधले होते. बर्याच प्रसंगी, त्यांनी आपल्या युवा संघाला मोठ्या विजयांसह नेतृत्व केले आणि इको कप अशा प्रमुख स्पर्धांमध्ये जिंकले जे माजी लिव्हरपूल बॉस रफा बेंटीझ.\nरफाला रॉससाठी ट्रॉफी पुरस्कार सादर\nबार्कलेने 2010-2011 हंगामाच्या सुरुवातीच्या टफीमध्ये पदार्पण करण्याची अपेक्षा केली होती परंतु गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला विलंब झाला. तो लिव्हरपूलच्या संघाशी टक्कर मारत होता आंद्रे शहाणपण इंग्लंड अंडर-एक्सएनएक्सएक्सच्या ड्यूटीवर असताना\nडिसेंबर 2011 मध्ये, 18 लावल्यानंतर थोड्याच वेळात त्याने दीर्घकालीन दीर्घकालीन करार लिहून ठेवले एव्हर्टन. बाकीचे, त्यांनी म्हटल्याप्रमाणे, आता इतिहास आहे.\nरॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य -नातेसंबंध जीवन\nसुपर लकी रॉस बर्कले हे सर्वात शांत, व्यावहारिक, शहाणा, वास्तववादी आणि सर्वात जबाबदार स्त्रीमित्र, वागणे आणि पत्नी असणे आवश्यक आहे झो रिओझीपेक्षा ती दुसरे कोणीही नाही\nकदाचित आपण विचारले आहे, आम्ही तिच्या इतका का प्रशंसा केली .... खालील कारणे आहेत;\nझो रिओझी एक खाली-टू-पृथ्वी व्यक्ती आहे. तिचे लंगडे-केशर दिसणारे हे सर्व चित्रण करतात. आपल्या कपड्यांच्या एकसमान आणि फ्लॅट सॉल्टेड शूजवर एक फराणपटूची पत्नी आणि मैत्रीण परिधान होईल म्हणून एक सामान्य पार्का जॅकेट वापरायला आवडते.\nजेव्हा तिने आपल्या किशोरवयीन मुलांसोबत रॉसची मैत्री करण्यास सुरुवात केली तेव्हा ती तिच्या जीवनशैलीच्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध झाली.\nजमिनीवर बार्कलेचे पाय ठेवण्यासाठी ती जबाबदार आणि सन्मानित आहे. इंग्लंडच्या पुरुषावर तिची मजबूत पकड आहे. सर्वात फुटबॉल WAGS विपरीत, झो पैसे आणि प्रसिद्धी जसे साहित्य गोष्टी स्वारस्य नाही. खरं तर, ती नर्सरी शाळेच्या शिक्षकांच्या प्रती तास एक पौंड आहे.\nतिचे जीवनशैली त्याप्रमाणेच असते वेन रूनीत्याची पत्नी कोनेन रूनी याला इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी धनादेश ठेवण्यासाठी श्रेय दिलेला आहे. आपण झो त्यांच्या खाली-टू-अर्थ व्यक्तिमत्वाच्या तुलनेत Coleen पेक्षा सखोल आहे.\nदोघेही एकाच वयात लिव्हरपूलच्याच क्षेत्रातील आहेत आणि मित्र म्हणतात की त्यांचा संबंध आहे 'मजबूत जात'. खरं तर, त्यांचे संबंध ताकदापर्यंत पोचले आहे.\nतिच्या बॉयफ्रेंडच्या यशस्वीतेच्या अलीकडच्या सापळ्या आणि £ 40,000 एक आठवड्याचे वेतन जे लवकरच वाढेल असे असूनही, झो ने सर्वात अस्वस्थ कार चालविण्याची निवड केली आहे जी वाघ नेहमी चालवेल. बेंटली आणि रेंज रोव्हर्सच्या तुलनेत बहुतेक कपडे वापरण्यासाठी वापरतात, मिस झो रियोझीने सामान्य फिएट 500 चा चाक मागे ठेवण्याचे निवडले आहे. तिने कमी किफायतशीर फिएएएएक्सएक्सएनएक्स चालविली जी किंमत फक्त £ 500 इतकी होती.\nझो रिओझीची डाउ टू टू-पृथ्वी लाइफस्टाइल\nदोन्ही प्रियकरांना बकिंघम पॅलेस आणि दुबईला भेट देणे आवडते. झोच्या ट्विटर प्रोफाइलवरील एक सुट्टीचा स्नानाट त्यांना सूर्यप्रकाशाच्या विश्रांतीवर पूलद्वारे दाखवतो. तिने येथे अधिक सुंदर पाहिले.\nझो रिओझी रॉससोबत सुट्टी घालवते\nरॉस बर्कले बालपण कथा प्लस अनोळखी जीवनशैली तथ्य -व्यक्तिमत्व\nरॉस जन्मास धनु धन आहे. त्यांच्या राक्षिक व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत त्यांचे पुढील गुणधर्म आहेत.\nरॉस बार्केलीची ताकदः उदार, आदर्शवादी आणि विनोदबुद्धीचा अर्थ\nरॉस बार्केलीची कमकुवतता: कोणतीही अभिव्यक्त वचन देऊ शकत नाही, अतिशय उतावीळ आहे, काहीही सांगू शकत नाही कसे असलात तरीही\nरॉस बार्कले यांना काय आवडते: स्वातंत्र्य, प्रवास, तत्त्वज्ञान आणि घराबाहेर\nरॉस बार्केली नापसंत: क्लिन्सी लोक, निरुपयोगी आणि ऑफ द वॉल सिद्धांत.\nरॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य -ग्रेट पंच\nरॉस बार्क्लेला एक दुष्परिणाम झाला. मजल्यावर खाली पडण्यापूर्वी त्याला चेहरा बाजूला ठेवण्यात आले.\nबार्कलेच्या वकिलांनी सांगितले की ते एखाद्याला बळी पडले होते \"त्याच्याकडे येणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा अकारण हल्ला\"\nआज सकाळी सकाळी लिव्हरपूल सिटी सेंटरमध्ये सांता चुपिटॉस कॉकटेल बारवर हल्ला झाला. गुडिसन पार्क येथे लीसस्टर सिटीवर त्याच्या टीमने 4-2 विजयी झाल्यानंतर काही तासांनी आले.\nरॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य -कौटुंबिक जीवन\nहोय, आपण कदाचित आश्चर्यचकित आहात, हे खरे आहे. रॉस बर्कले नायजेरियन वंशाचे आहेत.\nजरी त्याचे आजोबा नायजेरियन आहेत\nजसे डेल अल्ली, बार्कले नायजेरियासाठी खेळण्यास नकार दिला त्याने XUEX मध्ये इंग्लंडच्या वरिष्ठ संघासाठी स्पर्धात्मक पदार्पण करण्यापूर्वी सुपर ईगल्सकडे वळण्यास पात्र होते.\nविश्वचषक पात्रता फेरीत मोल्दोव्हाविरूद्ध पदार्पण करण्यापूर्वी, रॉसने एकदा सांगितले की नायजेरिया हा त्या देशाचा एक देश होता जेथे तो इंग्लंड सोडून इतर देशाचे प्रतिनिधीत्व करू शकत होता. त्यांचे वडील, अभियंता पीटर इफंगा आणि आई दोघेही डियान बार्कली अजूनही लिव्हरपूलमध्ये राहतात.\nरॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य -वंशविवाह च्या बळी\nएक पांढरा असतांना, आपल्यातील कोणत्याही पालक किंवा पूर्वजांना आफ्रिकेतुन एक गुन्हा आहे\nएव्हर्टन एकदा द सन टॅब्लॉइडने त्याच्या परिसरात रॉस बार्कलेवर आधारित एका लेखावर बंदी घातली जी समीक्षकांनी ब्रांडेड केली \"वर्णद्वेषी\".\nस्तंभलेखक केल्विन मॅकेंझी तुलना बार्कले, ज्यांना नायजेरियातील आजोबा आहेत, ते \"प्राणीसंग्रहालयातील गोरिल्ला\" आणि त्याच्या उत्पन्नासह लिव्हरपूलमधील केवळ इतर लोकच औषध विक्रेते होते\nलेख हेडलाइटेड होते \"ते रॉस येथे एप व्हा म्हणून येथे आहे\" बार्कले आणि गोरिलाच्या छायाचित्रांसह\nहे प्रकाशन बघता, लिव्हरपूलचे महापौर जो अँडरसन यांनी पोलिस आणि इडिडाँडंट प्रेस स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनकडे ही बातमी दिली. \"वंशविद्वेष आणि आक्षेपार्ह\" रविचे प्रकाशक न्यूज यूकेने एका वक्तव्यात सांगितले की मॅकेन्झी \"त्वरित प्रभावाखाली निलंबित केले गेले होते\".\nरॉस बार्कली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य -चेल्सी स्नब\nरॉसने एकदा स्टॅमफोर्ड ब्रिजवर एक स्विच पूर्ण केला परंतु चेल्सी एफसीसाठी एक निराशाजनक स्थानांतर विंडो बंद करण्याच्या अखेरच्या दिवशी एक उज्ज्वल यू-टर्न सादर केला.\nअँटोनियो कॉन्टे इंग्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रॉस बर्कलीने चेल्सीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास नकार दिला. अँटोनियो कॉन्टे फोनवर\nअहवाल हक्क सांगितला अँटोनियो कोन्टे चे त्याचा फोन बंद होता किंवा 23 ���र्षीय व्यक्तीशी बोलू न देता निर्देशांनुसार होता.\nतर कथा या प्रकरणाचा इन्कार केला नाही, त्याने बार्कलीवर स्वाक्षरी न केल्यामुळे सूक्ष्म खणाचा उद्देश होता. त्याच्या शब्दात ...\n'जर एखाद्या खेळाडूला ग्रेट क्लब खेळण्याची इच्छा असेल तर तो संकेत देतो. कधीकधी मॅनेजरला चिन्हावर बोलण्यापूर्वी त्याला बोलणे महत्वाचे असते. इतर वेळा ते नाही. मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय अनेक खेळाडूंवर स्वाक्षरी केली आहे. \"\nरॉस बार्केलेच्या बालपणाची कथा आणि अनटॉल्ड जीवनातील तथ्ये वाचण्याबद्दल धन्यवाद. येथे लाइफबोगर, आम्ही अचूकता आणि निष्पक्षतेसाठी प्रयत्न करतो. आपण या लेखात योग्य दिसत नाही असे काहीतरी दिसल्यास, कृपया आपली टिप्पणी द्या किंवा आमच्याशी संपर्क साधा\nलोड करीत आहे ...\nचेल्सी एफसी करंट प्लेयर्स\nबुकायो साका बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nरीस नेल्सन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजो विलोक बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएर्लिंग ब्रेट हॅलँड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nबिली गिलमौर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nहार्वे बार्नेस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफिकायो टॉमोरी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nलुकास डिग्ने चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nLeyशली बार्न्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटॉड कॅंटवेल चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजॅक ग्रीलिश चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजेम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्या प्राप्त करा\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nकृपया आपली टिप्पणी प्रविष्ट करा\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण अयोग्य ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी देण्यासाठी या ब्राउझरमधील माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nइमॅन्युएल ईबोनी बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nलुका जोविच चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nजेरोम बोटेंग चाईल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये\nसत्य यादी प्रविष्ट करा\nफ्रान्सिस्को टोटी बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nजोएल कॅं��बेल बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nआरोन कॉनोली चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅडमा ट्रॉर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nव्हिक्टर ओसीमहेन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nKylian Mbpe बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nरोनाल्डो लुइस नझारियो डे लिमा बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nप्रत्येक फुटबॉल खेळाडूच्या बालपणाची कथा आहे. लाइफबॉगर आपल्या लहानपणीच्या काळापर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत फुटबॉलपटांबद्दल सर्वात मनोरंजक, आश्चर्याची आणि मनोरंजक कथा काढतात. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंमधील तथ्ये बालपणाच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम डिजिटल स्रोत आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा: lifebogger@gmail.com\n© कॉपीराइट 2016 - थीम HagePlex तंत्रज्ञान द्वारे डिझाइन\nरूबेन लोफ्टस-गाइक बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nईडन हेझर्ड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्ये\nमार्यिझियो सर्वरीक बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nजर्मेन डिफो बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनी तथ्ये\nबिली गिलमौर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nपॉल स्कॉल्स बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T05:43:56Z", "digest": "sha1:7E3KNNHV47IS4FOWS242CDRMGHXOVSXO", "length": 32783, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अतिसार - विकिपीडिया", "raw_content": "\nअतिसार (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. अतिसार म्हणजे अन्ननलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. वैद्यकीय व्याख्या याहून थोडी वेगळी आहे. प्रगत देशामधील व्यक्ती दररोज सरासरी तीनवेळा शौचास जाते. वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅम हून अधिक शौच म्हणजे अतिसार. यातील 60-65 टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा जाणे. अतिसार डॉकटरांच्या म्हणण्यानुसार तीव्र अतिसार एक आठवड्यांचा आणि दीर्घ म्हणजे 2-3 आठवड्यांचा. विषाणुजन्य आणि जिवाणूजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे.\nवर्णन- बहुतेक रुग्णामध्ये अतिसार हा मर्यादित उपद्रव आहे. पण जागतिक पातळीवर संसर्गजन्य अतिसाराचा गंभीर परिणाम होतो. दरवर्षी पन्नास लक्ष व्यक्ती अतिसारामुळे मरण पावतात. तिस-या जगात मरण पावणा-यामध्ये पाच वर्षाखालील मुले अधिक असतात. दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतात ते वेगळेच. आतड्यांचे रोग, अन्ननलिका दाह, आणि इतर लवकर बरे न होणाऱ्या आजारामध्ये अतिसारामुळे पोषणासंबंधी विकृति दिसू लागतात, मुलांची वाढ थांबते, प्रतिकार शक्ती कमी होते. अतिसाराचा सामाजिक परिणाम पाहिला म्हणजे कामाचे शेकडो तास वाया जातात.\nकारणे आणि लक्षणे अतिसारामुळे मोठ्या आतड्यामधून जेवढे पाणी शोषून घेतले जाते त्याहून अधिक बाहेर पडते. दररोज जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे त्याहून अधिक पाणी मोठ्या आतड्यात शोषून घेतले जाते. ज्या वेळी मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याची यंत्रणा कोलमडून पडते त्यावेळी अतिसार होतो. अतिसार बहुधा संसर्ग किंवा अशा आजाराचा परिणाम आहे जेथे द्रवाची निर्मिती किंवा शोषण यामध्ये बिघाड होतो. मोठ्या आतड्यातील काहीं द्रव्ये उदाहरणार्थ मेद आणि पित्त आम्ले जल शोषणामध्ये अडथळा आणतात. अशा वेळी अतिसार होतो. मोठ्या आतड्यातून एखादा पदार्थ जेंव्हा नेहमीपेक्षा वेगाने जातो त्यावेळी सुद्धा अतिसाराची लक्षणे दिसतात. अतिसार संबंधी लक्षणे सामान्यपणे अन्न मार्गाच्या इजेशी जोडलेली आहेत. उदाहरणार्थ ताप, मळमळ, उलट्या, आणि पोटात दुखणे –वेदना. एका दिवसात वीस वेळा शौचास जावे लागणे अतिसाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. काहीं रुग्णामध्ये शौचावाटे रक्त किंवा पू जातो. शौचावाटे जाणा-या रक्तामुळे शौचाचा रंग काळा होतो. शौच फ्लशच्या पाण्यावर तरंगणे म्हणजे शौचामध्ये न पचलेले अन्नद्रव्य शिल्लक आहे. अपचनामुळे बहुधा असे होते. सर्वात नेहमीचे अतिसाराचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग, (याला प्रवाशांचा अतिसार म्हणतात) अन्न विषबाधा, आणि औषधे. औषधामूळे होणारा अतिसार सामान्यपणे दुर्लक्षित राहतो. प्रतिजैविके आणि आम्लता विरोधी औषधामुळे ब-याच वे���ा अतिसार होतो. अनेक कर्बोदक विरहित अन्नद्रव्यामध्ये ना पचणारा भाग असतो. अशामुळे अतिसार होतो. दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघु मुदतीचा अतिसार याचे कारण (औषधे किंवा संसर्ग) एकच आहे. फक्त त्यांची लक्षणे अधिक दिवस राहतात. झालेला संसर्ग दीर्घ काळ टिकून राहतो. परजीवीमुळे झालेला संसर्ग (जिआर्डिया- आदिजीव संघातील प्राणी, आणि एडस) दीर्घकाळ राहतो.\nदीर्घकालीन अतिसाराची काहीं कारणे – •\tएडस •\tमोठ्या आतड्याचा कर्करोग अन्न् नलिकेमधील अर्बुद •\tसंप्रेरकामधील असामान्य बदल- उदाहरणार्थ थायरॉइड , मधुमेह इत्यादि •\tअन्न अधिहर्षता •\tअन्ननलिका दाह आजार (आतड्यातील व्रण- अल्सर; क्रोहान चा आजार) •\tदुधशर्करा सहन ना होण्याचा विकार. •\tअन्नशोषण विकृति ( सिलियाक आणि व्हिपल्स चा आजार ) •\tइतर – मद्यपान , आतड्याचा दाह, किरण चिकित्सा, शस्त्रक्रिया\nअतिसारामधील गुंतागुंत – अतिसारामुळे होणारा परिणाम एकंदरीत शरीरातील शुष्कता – डीहायड्रेशन, कुपोषण आणि वजनातील घट. शरीर शुष्कतेची लक्षणे ध्यानात येणे अवघड असते. अधिक तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा, डोके हलके झाल्यासारखे वाटणे, उभे राहिल्यानंतर चक्कर येणे, मूत्राचा रंग काळपट होणे, मूत्रविसर्जन कमी होणे या गोष्टी शुष्कतेचे दर्शक आहेत. शरीरामधील शुष्कता वाढल्यामुळे शरीरामध्ये रासायनिक असंतुलन निर्माण होते. असे असुंतलन जीवघेणे होण्याची शक्यता असते. अतिसारामुळे झालेल्या शुष्कतेमुळे वृक्काचे काम थांबणे, मेंदूच्या कार्यात अडथळा, संधिशोथ, आणि त्वचा विकार उद्भवतात.\nनिदान ‌– अतिसारच्या बहुतेक रुग्णामध्ये जोपर्यंत अतिसार तीव्र होत नाही तोपर्यंत निदान करण्याची आणि उपचाराची फारशी आवश्यकता नसते. पण अतिसार झालेल्या रुग्णास 102 पर्यंत ताप, शुष्कतेची लक्षणे , शौचामधून रक्त, पोटदुखी, आणि प्रतिजैविके घेतल्याची माहिती असल्यास त्वरित वैद्यकीय उपचाराची गरज आहे. निदान पद्धतीमध्ये परजीवी शोधण्यासाठी आणि वृद्धि मिश्रणामध्ये जंतुसंसर्गाची शौच तपासणी करावी लागते. ब-याच रुग्णामध्ये ही चाचणी नकारात्मक येते. अतिसाराचे नेमके कारण कळत नाही. अतिसार झाल्याची लक्षणे सुरू झाल्यावर त्वरित या तपासण्या केल्या तरच नेमके कशामुळे अतिसार झाला आहे याचे निदान करता येते. दोन महिन्याहून अधिक काळ प्रतिजैविके घेणा-या रुग्णामध्ये प्रत���जैविक संबंधी विषारी द्रव्ये आणि बृहहदांत्रशोथ – कोलायटिस असल्यास खात्री करून घ्यावी लागते. शौचामधून रक्त पडत असल्याचे निदान सूक्ष्मदर्शक तपासणीमधून करता येते. शौचामधून रक्त पडणे आतड्याचा तीव्र दाह होत असल्याचे लक्षण आहे. आतड्याची दुर्बीणीतून तपासणी केल्यास आतड्याचा दाह किती तीव्र आहे हे ठरवता येते. रक्त तपासण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि रक्तपेशींचे प्रमाण मोजणे आवश्यक असते. दीर्घकालीन अतिसार याहून अगदी वेगळा असतो. बहुतेक रुग्ण एवढ्या दिवसात आपली तपासणी करवून घेतात. दीर्घकालीन अतिसाराचे प्रमुख कारण परजीवी आतड्यामध्ये असणे . काळजीपूर्वक घेतलेल्या रुग्णाच्या माहितीमध्ये आधी घेतलेली औषधे, आहारातील बदल, कौटुंबिक इतिहास, आणि इतर लक्षणांचा समावेश होतो. 4.5 किलो घटलेले वजन, शौचावाटे रक्त पडणे आणि रात्री शौचासाठी झोपल्यानंतर उठावे लागणे हे काळजी करण्यासारखी स्थिति दर्शवतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, आणि केमिस्टकडे मिळणारी औषधामध्ये असलेले लॅक्टोज आणि सॉरबिटॉल सारख्या घटकांना काही व्यक्ती संवेदनशील असतात. अशा संवेदनशील व्यक्तींना अशा घटकामुळे अतिसार होऊ शकतो. अधिहर्षता किंवा त्वचेमध्ये होणारा बदल हे आणखी एक कारण. कधी कधी ताण असल्यास अतिसार होण्याची शक्यता असते. परीक्षेच्या काळात किंवा पळण्याच्या शर्यती आधी ताणामुळे शौचास सारखे जावे लागणे हे ताणाचे लक्षण आहे. शौच, रक्त आणि मूत्र तपासणी दीर्घकालीन अतिसाराच्या नेमक्या निदानासाठी करणे आवश्यक आहे. दुर्बीणीतून आतड्याची तपासणी आणि क्ष किरण चिकित्सा वारंवार केल्यानंतर योग्य ते निदान करता येते.\nअतिसाराच्या उपचारामध्ये नेमके अतिसाराचे कारण शोधून काढण्याकडे भर असतो. प्राथमिक उपचारामध्ये शुष्कता थांबविणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत करण्यावर भर असतो. कोणत्या पद्धतीने शरीरातील गेलेल्या द्रवाची भरपाई करायची हे किती द्रव शरीरातून बाहेर गेला यावर अवलंबून असते. द्रवाची भरपाई तोडाने जलसंजीवनी , फळांचा रस, देऊन करता येते. तोंडाने किंवा शिरेमधून सलाइन द्वारे द्रवाचे शरीरातील प्रमाण पूर्ववत करता येते. शक्यतो जलसंजीवनीचा वेळीच वापर केल्यास शिरेमधून द्रव द्यावे लागत नाहीत. शरीर शुष्कतेचे कोणतेही लक्षण दिसले म्हणजे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आह���. जलसंजीवनी घेण्याची झाल्यास तयार मिश्रणे किंवा घरी बनवलेली जलसंजीवनी त्वरित घेण्यास प्रारंभ करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेले मिश्रण बनवून थोडे थोडे सतत घेत रहावे. जागतिक आरोग्य संघटनेचा फॉर्म्युला खालीलप्रमाणे- •\tघरगुती मीठ तीन चतुर्थांश चमचा •\tखाण्याचा सोडा एक चमचा •\tएका संत्र्याचा रस •\tपाणी एक लिटर दीर्घकालीन अतिसारामध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार अन्न घेणे चालू ठेवावे. किती आणि कोणते अन्न घ्यावे यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. आतड्यांची हालचाल थांबावी यासाठी लोपरामाइड, डायफेनोक्झायलेट दीर्घकालीन अतिसारावर उपयोगी आहेत. त्यांचा वापर शरीराचे तापमान वाढले असेल किंवा शौचामधून रक्त पडत असेल तर मर्यादित आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर करू नये. अतिसाराच्या लक्षणानुरूप आणि कारणाप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. अतिसारावर उपचार म्हणून इसबगोल घेतात. इसबगोल बियामधून बाहेर पडणा-या श्लेष्मामध्ये आतड्यातील पाणी शोषण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे शौच पातळ झाले असल्यास त्याची घनता वाढते. पित्त क्षार (बाइल सॉल्ट) तक्रारीमुळे अतिसार झाला असल्यास कोलिस्टेरामिन देण्यात येते. कमी मेद /तेले असलेले अन्न किंवा पचण्यास सुलभ तेले असलेले अन्न काहीं रुग्णाना श्रेयस्कर ठरते. काहीं आजारात नवी अतिसार प्रतिबंधक औषधामुळे आतड्यामधील अन्नामधील पाणी जाणे थांबवते. काहीं रुग्णाना लॅक्टोजसारख्या घटकामुळे अतिसार होतो. अशी लॅक्टोज असलेली औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावीत.\nपर्यायी उपचार – अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्त्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो. अतिसार बरा करण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे आतड्यातील जिवाणूची पूर्ववत वाढ करण्यास मदत करणे. आतड्यात लॅक्टोबॅसिलस असिडोफिलस, लॅ. बायफिडस, आणि सॅकॅरोमायसिस बोउलार्डी हे तीन यीस्ट कुलातील जिवाणू आतड्याच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रतिजैवेके संबंधी अतिसारामध्ये या तीन जिवाणूंची संख्या कमी झालेली असते. या जिवाणूंचा जैवौपचार पद्धतीत ��तिसार नियंत्रणासाठी वापर होतो. शरीरातील निघून गेलेल्या घटकांची भरपाई करणे अतिसारामध्ये तेवढेच आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्याने शरीराची प्रतिकार यंत्रणा परत कार्यान्वित होते. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. ब्रॅट आहार दिल्याने आतड्यांची स्थिति पूर्ववत होते. ब्रॅट हे बनाना, राइस,ॲसपल आणि टोस्ट चे लघुरूप आहे. या चार पदार्थाच्या आहारावर अवलंबून असलेल्या रुग्णामध्ये विरधळणारे आणि न विरघळणारे तंतू, आतड्याचा दाह न होता आहारातून मिळतात. टोस्ट थोडा काळा किंवा अधिक ब्राउन भाजला तर जिवाणू विषे चारकोल मध्ये शोषली जाऊन शरीरातून बाहेर जातात. लहान मुलामध्ये आणि बालकामध्ये होमिओपॅथीच्या औषधाने अतिसारावर चांगला परिणाम होतो.\nपूर्वानुमान- अतिसाराचे कारण पूर्वानुमानाशी संबंधित आहे. सुधारित देशामध्ये अतिसाराच्या , संसर्गजन्य अतिसाराच्या कारणाने आजारी पडणे हे सामान्य व्यक्तीस असह्य होते. औद्योगिक आणि विकसनशील देशामध्ये अतिसाराचे गंभीर परिणाम होतात. वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यू ओढवतो. दीर्घकालीन आजारामध्ये अतिसाराचे कारण शोधण्यासाठी ब-याच चाचण्या कराव्या लागतात. नेमके कारण 90% रुग्णामध्ये सापडते. इतर रुग्णामध्ये नेमके कारण सापडले नाही तर आतड्यांची हालचाल नियंत्रित करणे आणि स्थूल मानाने औषध देणे एवढेच शक्य आहे. प्रतिबंध : शुद्ध आहर, स्वच्छता , अन्न हाताळण्याच्या निरोगी सवयी यामुळे अतिसार पसरत नाही. प्रवासी अतिसार पेप्टो बिस्मॉल किंवा प्रतिजैविकामुळे आटोक्यात येतो. शुष्कता येऊ ना देणे आणि शुष्कतेच्या लक्षणावर शीघ्र उपचार करणे हे अत्यावश्यक आहे.\nशरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे असते. ओ. आर. एस. युक्त पाणी घेणे गरजेचे आहे. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि चिमुटभर मीठ घातल्यास ओ. आर. एस. तयार होते. अंतराने मीठ आणि साखरेचे पाणी घेतल्यास फायदा होतो. यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरून निघते , तसेच अशक्तपणा ही काही प्रमाणात कमी होतो. ओ. आर. एस. या उपचार पद्धतीमुळे अनेक बालकांचे प्राण आजपर्यंत वाचले आहेत. ओ. आर. एस. मधील मिश्रणामुळे मोठ्या आतड्यात पाणी धरून ठेवले जाते.\nगरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती प्रतिजैविके घेणे इष्ट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· अँथ्रॅक्स · डेंग्यू ताप · गोवर · कांजिण्या · खरूज · पटकी · पोलियो · प्लेग · मलेरिया · रेबीज · सार्स · इन्फ्लुएन्झा · स्वाइन इन्फ्लुएन्झा · चिकुनगुनिया · डांग्या खोकला · घटसर्प · क्षय रोग · इबोला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१९ रोजी १९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Arts_and_culture_infobox_templates", "date_download": "2019-10-22T05:46:46Z", "digest": "sha1:2W2VPGNXDSPN45P7IIR7DY37Z3PMPGKL", "length": 3613, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Arts and culture infobox templates - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग, वर्ग:कला व संस्कृती माहितीचौकट साचे येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinarfidcard.com/mr/silicone-wristband-5.html", "date_download": "2019-10-22T07:01:54Z", "digest": "sha1:4ZJ77PQDAV5EQMTRQVIW5WU5UV2H3H2Z", "length": 7691, "nlines": 234, "source_domain": "www.chinarfidcard.com", "title": "SILICONE WRISTBAND manufacturers and suppliers | Xinye", "raw_content": "शेंझेन Xinye बुद्धिमत्ता कार्ड कंपनी, लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे\nRFID ल��बल आणि टॅग्ज\nउच्च तापमान RFID टॅग्ज\nRFID लेबल आणि स्टिकर्स\nRFID जडावाचे काम करणे\nRFID दागिने व्यवस्थापन सॉफ्टवेअर\nRFID वखार व्यवस्थापन सॉफ्टवेअर\nRFID पशु स्वयंचलित ओळख अर्ज\nRFID लाँड्री व्यवस्थापन सॉफ्टवेअर\nRFID ग्रंथालय व्यवस्थापन सॉफ्टवेअर\nRFID Enterprise मालमत्ता व्यवस्थापन अर्ज\nRFID वाईन विरोधी बनावट अर्ज\nRFID स्मार्ट किरकोळ व्यवस्थापन सॉफ्टवेअर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n{/ पळवाट} {/ पीसी}\nMIFARE प्लस शॉन RFID कार्ड\nग्लोबल इंटरनॅशनल ट्रेड कंपनी\nशेंझेन कार्यालय: 3 मजला, बी ब्लॉक, Dakan हायटेक औद्योगिक पार्क, Xili शहर, Nanshan जिल्हा, शेंझेन, चीन 518055\nमुख्यालय पत्ता: नाही. 56, Fumin दक्षिण रोड, Dalang टाउन, डाँगुआन सिटी\nRFID लेबल आणि टॅग्ज\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n3 मजला, बी ब्लॉक, Dakan हायटेक औद्योगिक पार्क, Xili शहर, Nanshan जिल्हा, शेंझेन, चीन 518055\nक्रमांक 56, Fumin दक्षिण रोड, Dalang टाउन, डाँगुआन सिटी\nRFID लेबल आणि टॅग्ज\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71928", "date_download": "2019-10-22T05:59:05Z", "digest": "sha1:HEUJIAQMJAEC2VLMT7ZINE7KBOQI67IT", "length": 12590, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Happy birthday महानायक....! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\n१९४२ साल हे 'चले जाव' या ऐतिहासिक आंदोलनासाठी इतिहासात नोंदवलं गेलं, पण ह्यावर्षी अजून एक ऐतिहासिक घटना घडली आणि ती घटना होती महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्म\nत्यानं काय केलं नाही पडद्यावर ऍक्शन केली, रोमान्स केला, गाणं म्हटलं, डान्स केला, हसवलं, रडवलंही आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा दिली. आपल्याला जे आवडतं ते सगळं त्याने केलं आणि एक काळ असा आला की तो जे काही करतोय तेच आवडतंय.\nत्याचा कुठलाही सिनेमा बघताना कळतं की, काय काय बारकावे टिपलेत त्याने. चालण्याची पद्धत, चेहरा हलवायची-बघण्याची स्टाईल, पॉझ कुठे, कसा व किती घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवाज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवाज आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या या माणसाचा चेहरा सुद्धा प्रचंड बोलका आहे.\nत्याचे कोणत्याही सिनेमातील एक्सप्रेशन्स बघा, चेहऱ्यावरील रेषांची होणारी हालचाल त्याच्याशिवाय कोणीच करू शकत नाही.\n'दीवार' मध्ये त्याला मिळालेल्या खुर्चीकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा.\n'आज खुश तो बहोत होगे तुम' च्या सीन मध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किती सरसर बदलतात हे बघणं फारच रंजक वाटतं.\nत्यानंतर परवीन बाबीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सामंतकडे जातो, तिथे फालतूची फायटींग नाही, सामंतला एकाच फटक्यात ग्राऊंड फ्लोअरला डीलीव्हर करतो.\n'शोले' मध्ये म्हशीवरून उतरतानाचा त्याचा अभिनय न बोलताही बरंच काही बोलून जातो.\nमरणप्राय अवस्थेत ज्यावेळी तो विरूला म्हणतो की ,\"अपने दोस्ती की कहानी तू उन्हें बतायेगा ना, भूलेगा तो नहीं....\" म्हणतानाचा त्याचा चेहरा सगळं काही बोलून जातो.\n'त्रिशूल' मध्ये 'शांति कन्स्ट्रक्शन' च्या बोर्डकडे बघतानाचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव उत्कृष्ट अभिनय आणि टायमिंगचं उदाहरण म्हणावं लागेल. उगीच कुणी महानायक होत नाही. त्यासाठी अभ्यास लागतो, निरीक्षण पाहिजे.\nदारू पिण्याची अॅक्टींग करावी तर त्यानेच\n'नसीब' मधील 'चल मेरे भाई' गाण्यातील त्याचा अभिनय खऱ्या दारुड्याची आठवण करून देतो.\n'शराबी', 'सत्ते पे सत्ता', 'सुहाग', 'मुकद्दर का सिकंदर', 'अमर अकबर अँथनी' ह्या सर्वच सिनेमांमध्ये त्याने जे काही केलंय त्याला शब्दच नाहित.\n'सरकार' मध्ये त्याने जो आवाज वापरलाय ना तो खरंच लाजवाब \n'बागबान' मध्ये त्याची सून त्याच्या हातातून पेपर हिसकावून घेते त्यानंतर 'त्या'च्या चेहऱ्यावरचे भाव बघा.\n'देश प्रेमी', 'आखरी रास्ता', 'सुर्यवंशम्' या डबल रोल असलेल्या सिनेमांमध्ये त्याचा तरुण भुमिकेसाठीचा आवाज आणि वृद्ध भुमिकेसाठीचा आवाज ह्यामध्ये कमालीचा बदल जाणवतो.\n७०-८० च्या दशकात सिनेसृष्टीला व्यापून टाकणाऱ्या ह्या अवलियाला 'कुली' च्या सेटवर मोठी दुखापत झाली. त्यावेळी संपूर्ण देशाने त्याच्यासाठी प्रार्थना केली, काहीजणांनी नवस बोलले तर काहींनी देव पाण्यात ठेवले. हे सगळं काही त्यानं पडद्यावरून जे काही दिलं त्याची परतफेड होती.\nयश चिरकाल टिकत नाही. अमिताभच्या आयुष्यातही अपयशाचा काळ आला , कर्जबाजारी झाला. परंतू त्याने हार मानली नाही. ज्याकाळी छोट्या पडद्यावर येणं हे सिनेमापेक्षा कमीपणाचं लक्षण होतं त्याकाळात या पठ्ठयानं 'कौन बनेगा करोडपती' केलं. आणि तोच कार्यक्रम आज सर्वाधिक टिआरपी खेचतोय ह्यात जास्त योगदान अमिताभचंच त्याने छोट्या पडद्यावर केलेली एंट्री बघूनच इतर कलाकारांनीही आपला मोर्चा टिव्हीकडे वळवला.\nअमिताभच्या यशात त्याच्या भारदस्त आवाजाचाह�� वाटा आहे. आवाजाचा योग्य वापर, नाजूकपणा, चढ-उतार यांचं अचूक मिश्रण त्यानं साधलं. 'जंजीर', 'डॉन', 'दीवार', 'त्रिशूल', 'शक्ती', 'आखरी रास्ता', 'शहेनशाह' या सिनेमांमधले संवाद गाजले ते त्याच्या आवाजामुळेच\nतो संवाद म्हणताना कुठलाही टारगटपणा करत नाही (उदा. राजकुमार 'जानी' वापरायचा). आवश्यक त्या शब्दांवर जोर देणे, स्पष्ट उच्चार हि त्यांची खासियत. म्हणूनच तर कभीकभी, सिलसिला मधील कविता श्रवणीय वाटतात. त्याला बघत-ऐकत काही पिढ्या मोठ्या झाल्या. अनेकजण स्वतःला वृद्ध समजतात पण हा माणूस अजूनही नवतरुणांना लाजवेल अशी एनर्जी घेऊन काम करतोय. त्याने असंच काम करत राहावं अन् ईश्वरानेही या महानायकाला निरोगी दिर्घायुष्य द्यावं हिच प्रार्थना\nमाझा आवडता नायक... शोले,\nमाझा आवडता नायक... शोले, जंजीर, दिवार... मुकद्दर का सिकंदर मला आवडलेत. काला पत्थर, शोले विशेष आवडले. पारायणे केलीत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tabletwise.com/health-mr/pinkeye", "date_download": "2019-10-22T06:40:56Z", "digest": "sha1:27IBNFN473EY2GES3PUTYFLUVXEQJNP3", "length": 17866, "nlines": 410, "source_domain": "www.tabletwise.com", "title": "गुलाबी डोळा (Pinkeye in Marathi) - Symptoms, Causes and Cure - मराठी - TabletWise", "raw_content": "\nखालील वैशिष्ट्ये गुलाबी डोळा दर्शवितात:\nरात्रभर एक भुकटी तयार करते\nगुलाबी डोळा चे साधारण कारण\nगुलाबी डोळा चे साधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत:\nडोळा मध्ये रासायनिक स्पॅश\nगुलाबी डोळा साठी जोखिम घटक\nखालील घटक गुलाबी डोळा ची शक्यता वाढवू शकतात:\nज्यासाठी रुग्णाला ऍलर्जी असते त्याच्याशी संपर्क साधा\nकोन्जेक्टिव्हिटीसच्या विषाणू किंवा जीवाणूंच्या स्वरूपात संक्रमित झालेल्या एखाद्या व्यक्तीस संपर्क करणे\nहोय, गुलाबी डोळा प्रतिबंधित करणे संभव आहे. खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे:\nनियमितपणे आपले हात धुवा\nसंक्रमित हाताने डोळा घासून घेऊ नका\nजागृतीनंतर 1 ते 2 मिनिटे पापण्यांना उबदार कपडे घाला\nआपले डोळा साधने स्वच्छ ठेवा\nगुलाबी डोळा ची शक्यता\nखालीलप्रमाणे जगभरात प्रत्येक वर्षी गुलाबी डोळा प्रकरणांची संख्या दिसली आहेत:\nअत्यंत सामान्य> 10 दशलक्ष प्रकरणे\nगुलाबी डोळा कोणत्याही वया��� होऊ शकतो.\nगुलाबी डोळा कोणत्याही लिंगात होऊ शकतो.\nप्रयोगशाळेतील चाचण्या आणि कार्यपध्दती गुलाबी डोळा चे निदान करण्यासाठी\nप्रयोगशाळेतील चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर गुलाबी डोळा शोधण्यासाठी केला जातो:\nडोळा तपासणी: डोळा संक्रमण आणि त्यांच्या कारणाचे निदान करण्यासाठी\nपॅच चाचणी: कारणास्तव एलर्जिन ओळखण्यासाठी\nगुलाबी डोळा च्या निदान साठी वैदय\nजर रुग्णांना गुलाबी डोळा चे लक्षण असतील तर खालील तज्ञांना भेट द्यावे:\nउपचार न केल्यास गुलाबी डोळा च्या अधिक समस्या\nहोय, जर उपचार न केल्यास गुलाबी डोळा गुंतागुंतीचा होतो. गुलाबी डोळा वर उपचार न केल्यास, उद्भवणार्या गुंतागुंती आणि समस्यांची सूची खाली दिली आहे:\nगुलाबी डोळा साठी स्वत: घ्यावयाचि काळजी\nखालीलप्रमाणे आत्म-काळजी किंवा जीवनशैलीत बदल गुलाबी डोळा च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत करू शकतात:\nआपल्या डोळ्यांना एक कॉम्प्रेस लागू करा: सुखद प्रभाव द्या\nडोळा थेंब वापरा: लक्षणे सोडवते\nलाल डोळ्यासाठी डोळा थेंब टाळा\nसंपर्क लेंस घालणे थांबवा: डोळे चांगले होईपर्यंत त्यांना परिधान करणे थांबवा\nगुलाबी डोळा च्या उपचारांसाठी पर्यायी औषध\nखालील पर्यायी औषध आणि चिकित्सा गुलाबी डोळा च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत म्हणून ओळखले जातात:\nएक्यूपंक्चर तंत्राचा सराव करणे: रोगाच्या लक्षणांपासून मुक्तता देते\nहर्बल उपायांचा वापर करणे: उपचार प्रभाव उत्पन्न करते\nगुलाबी डोळा उपचारांची वेळ\nप्रत्येक रुग्णाच्या उपचारांकरिता वेळ-कालावधी भिन्न असू शकते, तज्ञांच्या पर्यवेक्षणानुसार योग्यरित्या उपचार केल्यास गुलाबी डोळा निराकरण करण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो:\n1 - 4 आठवडे\nगुलाबी डोळा संसर्गजन्य आहे का\nहोय, गुलाबी डोळा संक्रामक असल्याचे माहीत आहे. हे खालील माध्यमांद्वारे लोकांमध्ये पसरू शकते.:\nदूषित वस्तू किंवा पाणी\nया पानातील शेवटचा 2/04/2019 रोजी अद्यतनित केले.\nहे पृष्ठ गुलाबी डोळा चि माहिती प्रदान करते.\nह्यात वापरलेले ट्रेडमार्क आणि ट्रेड-नावे ही संबंधीत धारकांची मालमत्ता आहेत.\nप्रदान सामग्री केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ह्याचा वापर वैद्यकीय निदान, वैद्यकीय सल्ला किंवा उपचार यासाठी केला जाऊ नये. सामग्रीची अचूकता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे तरी, प्रभावाबद्दल कोणतीही ��ाश्वती दिली जात नाही. या साइटचा उपयोग च्या अधीन आहे सेवा अटी आणि गोपनीयता धोरण. पहा अतिरिक्त माहिती येथे.\nऔषध आणि या वेबसाईटवर इतर अशा पृष्ठांवर दर्शविलेली सर्वेक्षणातील व्यक्त केलेली मते सहभाग्यांची आहेत TabletWise.com ची नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4973528239664875756", "date_download": "2019-10-22T05:53:44Z", "digest": "sha1:OF34X2D7M3VO65SHKOC5GTMOLIG5ZVQ7", "length": 7996, "nlines": 52, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nयश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम\nरत्नागिरी : दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे शिक्षक दिनानिमित्त नुकताच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अवयवदान मोहिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nया वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आनंद आंबेकर, फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वदस्त माधवी माने आणि मिहीर माने, विराज माने, प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ आदी उपस्थित होते.\nप्रा. आनंद आंबेकर म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नर्सेसची भूमिका यावर मी पीएचडीसाठी प्रबंध लिहिला आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांतील नर्सेसची भूमिका किती संवेदनशील आहे, या संदर्भात त्यात नऊ वर्षे संशोधन करून लिहिले आहे. समाजात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नर्सेसना कोणतीही कारणे न देता रुग्णसेवेसाठी वाहून घ्यावे लागते. विविध भूमिकांमधून वावरावे लागते. त्यामुळे तुम्ही सर्व भावी नर्स-ब्रदर आहात, त्यांनी या क्षेत्राचा अभिमान बाळगला पाहिजे.’\nदीपप्रज्ज्वलन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. फाउंडेशनचे विश्वास्त बाळ माने यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रजिस्ट्रार शलाका लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. प्रा. चेतन अंबुपे, प्रा. रमेश बंडगर, प्रा. जैसन डॅनियल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.\nTags: RatnagiriThe Yash Foundation Nursing Collegeमीनाक्षी देवांगमठबाळ मानेशलाका लाडकॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर��च इन्स्टिट्यूटनर्सिंग कॉलेजThe Yash FoundationBOIOrgan Donationशिक्षक दिनप्रा. आनंद आंबेकरTeacher's Day\nयश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये अवयवदान दिनानिमित्त कार्यक्रम\nनर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी धरला फेर\nदी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजतर्फे ‘लँप लायटिंग’चा कार्यक्रम\nलायन्स क्लबतर्फे तीन शिक्षकांचा गौरव\n‘महाराष्ट्राबाहेरही हिंदी, इंग्रजीपेक्षा मराठीचा आग्रह धरा’\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/priyanka-chopra-fitness-funda-eat-healthy-chicken-salad-everyday-mhmn/", "date_download": "2019-10-22T07:46:32Z", "digest": "sha1:YW7EA4HYLQ57RKETDPZL2XULJ2ZC7VZR", "length": 14550, "nlines": 155, "source_domain": "boldnews24.com", "title": "प्रियांका चोप्राच्या फिटनेसचा खुलासा, दररोज करते एकाच पद्धतीचं जेवण - Boldnews24", "raw_content": "\nप्रियांका चोप्राच्या फिटनेसचा खुलासा, दररोज करते एकाच पद्धतीचं जेवण\n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री \n‘TV अ‍ॅक्ट्रेस’ आणि ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू \n‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीने ‘रेड बिकीनी’त केलं फोटोशुट , ‘HOT’ अंदाज आणि 6 पॅक्स अ‍ॅब्जने चाहते घायाळ \n‘या’ TV अ‍ॅक्ट्रेसचा ‘फॅट टू फिट’ लुक सोशलवर ‘चर्चेत’ वेब सीरीजसाठी घटवलं 13 किलो वजन\n‘या’ मराठी अभिनेत्रीनं अवघ्या 15व्या वर्षी दिला होता ‘रेप’ सीन, झाली होती ‘अशी’ अवस्था \nअभिनेत्री ‘किम कार्दशियन’नं शेअर केला ‘HOT’ फोटो, पतीनं केली ‘अशी’ कमेंट, किमनंही दिलं ‘उत्तर’ \nअभिनेत्री ऋचा चड्डाने शेअर केला स्विमिंग पूलमधील ‘बिकीनी’ फोटो, चाहत्यांकडून ‘Like’चा पाऊस\n‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता ‘PORN’ सिनेमा, खुद्द अभिनेत्रीनेही दिले होते ‘HOT’ सीन्स \nअभिनेत्री आलिया भट्टने इव्हेंटमध्ये दिली ‘शिवी’, ‘बेबो’ करीना म्हणते- ‘हे आहेत आजकालच्या जनरेशनचे स्टार्स’\n‘#NoBra मूव्हमेंट’ सुरू करून ट्रोल झालेली 26 वर्षीय सिंगर, अ‍ॅक्ट्रेस राहत्या घरात मृत अवस्थेत आढळली \n‘मीरा नायर’ : ‘कामसूत्र’ला पुस्तकातून काढून पडद्यावर उतरवणारी डायरेक्टर \n‘कास्टींग काऊच’बद्दल अभिनेत्री ऋचा चड्डाचा खळबळजनक खुलासा म्हणाली- ‘त्याने टच करत मला…’\nअभिनेत्री दीपिकानं सांगितलं ‘सिक्रेट’, पती रणवीर आणि ‘EX’ बॉयफ्रेंड रणबीरमध्ये काय आहे मोठा फरक \nप्रियांका चोप्राच्या फिटनेसचा खुलासा, दररोज करते एकाच पद्धतीचं जेवण\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री आपल्या फिटनेसवर कायम लक्ष देत असतात. फिट राहणे ही त्यांची गरज असते. त्यामुळे नेहमी खाण्याबाबतीत ते काळजी घेत असतात. अशा बऱ्याच अभिनेत्री आहे ज्यांनी आपले पुर्ण आयुष्य फिट राहण्यात घालवले आहे. त्यामधील एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा- जोनस. चला तर मग जाणून घेऊया तिच्या फिटनेसबद्दल सविस्तर माहिती…\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आपल्या फिटनेससाठी जिममध्ये कष्ट तर घेतेच पण ती आपल्या खाण्यापिण्यामध्ये देखील खूप काळजी घेत असते. प्रियांकाच्या खासगी शेफने सांगितले की, प्रियांकाला सलाड खूप आवडते. त्यामध्ये असे काही डिश आहे जे प्रियांका कधीही कोणत्याही वेळी खाऊ शकते. या सलाडमध्ये खास म्हणजे चिकन, गाजर, फळे, बडिशेप, ड्रायफ्रूट इ. पदार्थ आहे.\nप्रियांकाच्या व्यतिरिक्त तिचा पती निकसुद्धा फिट राहण्यात मागे नाही. तो ही स्वतः फिट राहण्यासाठी आपल्या आहारात सलाडचा समावेश करत असतो. निक दररोज एकादे तरी फळ खात असतो. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल आमि सुदृढ रहायचे असेल तर एकाच पद्धतीचा आहार घेणे आवश्यक आहे. हे थोडे कठीण असले तरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.\nTags: Actressbold news 24BollywoodInstagrammumbaiPriyanka ChopraSexy photosocial mediaअभिनेत्रीइंस्टाग्रामप्रियांका चोप्राबॉलिवूडबोल्ड न्युज 24मुंबईसोशल मिडिया\nगोविंदाची मुलगी टीना आहूजाने टिकटॉक व्हिडिओमधून दाखविला रोमॅंटिक अंदाज\n.....म्हणून गिफ्ट मिळालेले फुटवेअर अभिनेत्री सोनम कपूर घेत नाही\nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री \n‘या’ मराठी अभिनेत्रीनं अवघ्या 15व्या वर्षी दिला होता ‘रेप’ सीन, झाली होती ‘अशी’ अवस्था \n‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता ‘PORN’ सिनेमा, खुद्द अभिनेत्रीनेही दिले होते ‘HOT’ सीन्स \nअभिनेत्री आलिया भट्टने इव्हेंटमध्ये दिली ‘शिवी’, ‘बेबो’ करीना म्हणते- ‘हे आहेत आजकालच्या जनरेशनचे स्टार्स’\n‘मीरा नायर’ : ‘कामसूत्र’ला पुस्तकातून काढून पडद्यावर उतरवणारी डायरेक्टर \n.....म्हणून गिफ्ट मिळालेले फुटवेअर अभिनेत्री सोनम कपूर घेत नाही\nवेस्टर्न ते ट्रॅडिशनलपर्यंत अभिनेत्री आलिया भट्टच्या लुकचे फोटो व्हायरल\nगंभीर आजाराची शिकार आहे 'ही' प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री\n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nबोल्ड एंड ब्यूटी (255)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T07:03:01Z", "digest": "sha1:KEQSIWIJSUUIL6NBFOLLSXJ7MPMF5YLV", "length": 5943, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रबाथ निस्संका - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जयवर्दने रत्नायके अराच्चिगे प्रबाथ निस्संका\nजन्म २५ ऑक्टोबर, १९८० (1980-10-25) (वय: ३८)\nफलंदाजीची पद्धत उव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हा���ाने मध्यम जलदगती\nक.सा. पदार्पण (४) २५ एप्रिल २००३: वि न्यू झीलँड\nशेवटचा क.सा. २७ जून २००३: वि वेस्ट इंडीझ\nआं.ए.सा. पदार्पण (२३) २७ ऑक्टोबर २००१: वि पाकिस्तान\nशेवटचा आं.ए.सा. ८ जून २००३: वि वेस्ट इंडीझ\nक प्र.श्रे. लि.अ. टी२०\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०\nएका डावात ५ बळी ०\nएका सामन्यात १० बळी n/a n/a\nझेल/यष्टीचीत -/- -/० ०/०\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nजयवर्दने रत्नायके अराच्चिगे प्रबाथ निस्संका श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nकृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८० मधील जन्म\nइ.स. १९८० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२५ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी ००:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asection%2520377&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%2520%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&search_api_views_fulltext=section%20377", "date_download": "2019-10-22T07:27:55Z", "digest": "sha1:CIDKIKLQ6H6NSPP7RIBAWP5OABFW3NVD", "length": 3169, "nlines": 89, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove सर्वोच्च%20न्यायालय filter सर्वोच्च%20न्यायालय\n#Section377 होणार रद्द.. समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय\nपरस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठ��वणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4894709391774337424", "date_download": "2019-10-22T06:45:06Z", "digest": "sha1:IHHMOVHXYKB2QMVFABEYYRCX236J26LM", "length": 11946, "nlines": 55, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पीटीआय’चे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना ‘जीवनगौरव’", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘पीटीआय’चे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना ‘जीवनगौरव’\nदी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन\nपुणे : भारतातील मुद्रकांची पहिली संस्था असलेल्या दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले पंजाब केसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य संपादक आणि ‘पीटीआय’चे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nरविवारी, (२२ सप्टेंबर) हयात रिजन्सी हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन व दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघाचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र देत चोपडा यांना गौरविण्यात आले.\nटोयो इंक इंडियाचे अध्यक्ष हरुहीको अकुत्सू, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिज्वी, हरियाणाच्या दिनबंधू छोटू राम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेंद्रकुमार अनायथ यांबरोबरच दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर, राहुल मारुलकर उपस्थित होते.\nसंस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा असलेल्या ‘शतमुद्रा’ या ग्रंथाचे प्रकाशन, गेली ८० वर्षे संस्थेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘मुद्रण प्रकाश’ या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आणि मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प व पाकिटाचेही अनावरण या कार्यक्रमात करण्यात आले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणा-या ‘शंभर पानांची गोष्ट’ या माहितीपटाचे प्रदर्शनही या वेळी झाले.\nजीवनगौरव पुरस्काराबरोबरच मुद्रण क्षेत्रातील यशस्वी महिला व्यवसायिक एस. टी. रेड्डियार अँड सन्सच्या सारदा राजेंद्र यांचा पहिला ‘महिला व्यावसायिक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय मुद्रण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या देशभरातील आठ व्यक्तींचादेखील सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये दैनिक भास्करचे संचालक गिरीश अग्रवाल, मणिपाल ग्रुपचे टी. गौतम पै, टेट्रा पॅकचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष मनोहर, आयटीसी पॅकेजिंगचे सेंगुत्तवम्, प्रगती ऑफसेटचे हर्षा व हेमंत परचुरी, रेप्लीका प्रेसचे भुवनेश सेठ, जेएएक्स प्रीमियरचे खुशरो पटेल व अस्पी फोर्ब्ज आणि एमबीडी ग्रुपच्या मोनिका मल्होत्रा यांचा सन्मान करण्यात आला.\nया वेळी बोलताना चोपडा यांनी दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन आणि पुण्याबरोबर असलेल्या स्नेहबंधाला उजाळा देत आपल्या सभासद मुद्रकांना वाजवी दरात छपाईचे साहित्य पुरवीत पाठीशी उभे राहणाऱ्या असोसिएशनचे कौतुक केले. डॉ. मुजुमदार यांनी शंभर वर्षांत पदार्पण केलेल्या असोसिएशनचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘छपाई ही मानवी संस्कृतीतील महत्त्वाचा टप्पा असून, आज या क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे जागतिक स्तरावर ज्ञानाचा प्रसार होत आहे,’ असेही मुजुमदार यांनी या वेळी नमूद केले.\n‘दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने नजीकच्या भविष्यात मुद्रण क्षेत्राच्या क्रांतीची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची उभारणी करण्याचा मानस आहे; तसेच शास्त्री रस्त्यावर असलेल्या संस्थेच्या १० हजार चौरस फूट जागेचे नुतनीकरण करीत त्या ठिकाणी एक ‘मुद्रण मॉल’ बनविण्याचे संस्थेचे स्वप्न आहे,’ असे या वेळी रवींद्र जोशी यांनी सांगितले.\nदी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतकमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन\n‘पीस फॉर चिल्ड्रन’ उपक्रमाची पुण्यात सुरुवात\n‘सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग’चा पदवी प्रदान समारंभ\nविद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर यांच्या एकाहत्तरीनिमित्त सत्कार समारंभ\nसामाजिक कार्याबद्दल दिनकर चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.sinemagnetic.com/mr/cow-magnets.html", "date_download": "2019-10-22T06:04:03Z", "digest": "sha1:6X5T546XUJ6BKR4NEAUXKRRHOAKAKDCV", "length": 9973, "nlines": 246, "source_domain": "www.sinemagnetic.com", "title": "गाय चुंबक - चीन निँगबॉ न करता", "raw_content": "\nमोटार / जनक चुंबक\nसेन्सर / स्विच चुंबक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसेन्सर / स्विच चुंबक\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nसाहित्य: सिरॅमिक लोहचुंबक किंवा AlNiCo लोहचुंबक\nआकार: 3/4 \"डाया. एक्स 3-3 / 8 \"लांब, D12.7 * 50.8mm, D12.7 * 76.9mm किंवा ग्राहक आवश्यकता त्यानुसार\nपॅकेजिंग: हवाई परिवहन आणि समुद्र वाहतूक मानक संकुल\nन चुंबकीय CompanyLimited ग्राहक 'अर्ज गाय चुंबक सानुकूलित करू शकता.\nगाय लोहचुंबक एक प्रकारचा आहे कायमच्या लोहचुंबक उपचार किंवा सहज गुरेढोरे / गायी हे घडले हार्डवेअर रोग टाळण्यासाठी वैद्यकीय डिव्हाइस म्हणून वापरले उत्पादन. शेत मध्ये grazing दरम्यान, गुरेढोरे गायी सहसा गवत पासून नखे किंवा इतर धातूचा भाग सारख्या काही इतर वस्तू खा. ते पूर्णपणे खाता पण त्यांना थेट चघळत नाही.\nनखे आणि इतर तीक्ष्ण धातूचा वस्तू पचणे जाऊ शकत नाही आणि जे हार्डवेअर रोग मुख्य कारण असेल.\nएक हात वर, गाय लोहचुंबक खिळे, खाद्य पासून screws आणि तारा धातूचा वस्तू आकर्षित करू शकता. दुसरीकडे, या धातूचा वस्तू चुकीने गाय द्वारे बुडाले, एक गाय लोहचुंबक तोंडी एक ट्यूब माध्यमातून गाय च्या rumen गेला आणि लोखंड भाग आकर्षित केले जाऊ शकते. गाय चुंबक तीक्ष्ण नखे किंवा इतर लोह ऑब्जेक्ट नुकसान जात पाचक मुलूख संरक्षण आणि गायीचे पोट संरक्षण करू शकता. कोणतीही कोणतेही साइड इफेक्ट्स असेल.\nआपण कुंभारकामविषयक / ferrite गाय लोहचुंबक किंवा alnico गाय लोहचुंबक शोधत असाल तर आम्हाला चौकशी पाठवू मोकळ्या करा.\nकार साइन इन करा चुंबक\nचुंबकीय Inkjet प्रिंट पेपर\nपाणी उपचार लोहचुंबक बार\nनिँगबॉ न करता चुंबकीय कंपनी, लिमिटेड.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/Gadchiroli-news.php?page=2", "date_download": "2019-10-22T06:52:43Z", "digest": "sha1:4RDG6WNFNYTINB5DS7UWQBSZFBDXYOTL", "length": 19531, "nlines": 140, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: जियोने कॉलिंग पॉलिसी बदलली, प्रति मिनिटाला ६ पैसे द्यावे लागणार \nVNX ठळक बातम्या : :: सोने खरेदीदारांना खुशखबर, केंद्र सरकार ११ ऑक्टोबरपर्यंत स्वस्तात सोने विकणार \nVNX ठळक बातम्या : :: चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण दलमधील नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण ; गडचिरोली पोलिस दलाचे ऐतिहासिक यश \nVNX ठळक बातम्या : :: पीएमसी बँकेतील नवा प्रकरण उघड ; २१ हजार ४९ खाती बनावट \nVNX ठळक बातम्या : :: बीएसएनएल आणि एमटीएनएल दूरसंचार कंपनी बंद करण्याचा अर्थ मंत्रालयाने दिला प्रस्ताव \nVNX ठळक बातम्या : :: डीटीएचधारकांना आता टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून चॅनल घेता येणार \nVNX ठळक बातम्या : :: रेल्वे विभागाने भंगार विकून केली कोट्यवधींची कमाई \nआ.डाॅ.देवराव होळी यांनी चामोर्शी येथे बजावला मतदानाचा हक..\nप्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे - शिवसेना युतीचे उमेदवार डाॅ. देवर�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nआ. कृष्णा गजबे यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क..\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार तथा आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभा निवडणूकीसाठी �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nश्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत �..\nप्रतिनिधी / गडचिरोली : येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी म�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली जिल्ह्यातील १२ वाजेपर्यंत विधानसभा क्षेत्रात�..\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nनिवडणूक कर्तव्यावर पायी चालून जातांना भोवळ येऊन पडल्या�..\nप्रतिनिधी / एटापल्ली : विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे, सकाळ पासूनच लोकशाहीचा उत्सवाला सुरवा..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nअहेरी शहरात मतदानाला उत्स्फूर्त प्रतीसाद ; ९८ वर्षाच्या ..\nप्रतिनिधी / अहेरी : विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे, सकाळ पासूनच लोकशाहीचा उत्सवाला सुरवात..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nअमिर्झा मतदान केंद्रावरील एव्हीएममध्ये बिघाड ..\nप्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील अमिर्झा येथील मतदान केंद्रावर एव्हीएममध्ये बिघाड झाल्याच�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nमतदानाला सुरुवात , गडचिरोली जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्�..\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nराज्यभरात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात ..\nप्रतिनिधी / गडचिरोली : विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणू�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nजिल्ह्यातील पावणे तीन लाख मतदारांना १६६ क्रमांकावरुन ज�..\n- टेक्स्ट मॅसेजद्वारेही कळविली मतदानाची वेळ\nप्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील मतदारांना मतदानाचे महत्व पटवू�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nराज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना ; उद्या ५ टन पाठविणार\nचंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर\nभावी पतीसोबत फिरत असलेल्या युवतीवर लालडोंगरी जंगल परिसरात सामुहिक बलात्कार\n‘नासा’ कडून इस्रोच्या दैदिप्यमान कामगिरीची दखल, भविष्यात संयुक्तरित्या काम करण्याची व्यक्त केली इच्छा\nराज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता\nवन्यजीवावंर शास्त्रोक्त पध्दतीने उपचारासाठी गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ निर्माण करा\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nपुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए’मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात : इमरान यांची कबुली\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\nजांभुळखेडा बाॅम्बस्फोट प्रकरणी आणखी ३ आरोपी ताब्यात, आरोपींची संख्या सात वर\nखात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस ३ वर्षांचा कारावास\nरमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nपालकमंत्री ना. राजे आत्राम यांच्या पुढाकाराने अतिदुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, वीज, शिक्षणाचे बळकटीकरण\nदहशतवादी आणि सुरक���षा दलांच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार\nप्रशासनाच्या आवाहनानंतरही ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ चे अर्ज पाठविण्यासाठी नागरीकांची तुफान गर्दी\n२८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा पेच\n९ ऑगस्टला विदर्भवाद्यांचा वीज मंत्र्यांच्या घरावर 'वीज व विदर्भ मार्च'\nयेडियुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ ; बहुमत सिद्ध करण्यास बुधवारपर्यंत मुदत\nदेसाईगंजच्या मुस्लीम तरुणांनी केली दमा रुग्णांच्या भोजणाची व्यवस्था\nविखुरलेल्या संसाराचा आधार बनण्या सरसावल्या आधारविश्व फाऊंडेशच्या रणरागिणी\n१ जानेवारीला शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद\nइरफान शेख, अविनाश पोईनकर यांना विदर्भ साहित्य संघाचे वाड:मय पुरस्कार जाहीर\nवीज जोडणी मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने मंत्र्यांसमोरच केले विष प्राशन\nएमपीएससीच्या परिक्षेसाठी प्रथमच बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली लागू\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nपेरमिली नाल्यावर ५ फूट पाणी, वाहतूक ठप्प\nगोंदिया जिल्हा आरटीई प्रवेशात राज्यात अव्वल : राज्यातील ६६ टक्के प्रवेश निश्चित\nवैशाली बांबोळे (गेडाम) युथ वर्ल्ड इंडियन आयकॉन अवार्ड ने सन्मानित\nतीन वाहनांच्या समोरा - समोर अपघातात एक जण जागीच ठार\nनागपूरच्या एम्प्रेस मॉलवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ची कारवाई , ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त\nयुवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार\nकोटमी येथील नागरीकांना नक्षली बॅनर जाळून केला नक्षल सप्ताहाचा निषेध\nअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांचा सोशल मीडियावर वापर, अनासपुरे यांची पोलिसात धाव\nअमृतसर येथे आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक\nआयसीसी वर्ल्ड कपमधून भारताचे आव्हान संपुष्टात\n७ राज्यातील ५१ मतदारसंघामध्ये मतदानास प्रारंभ\nपत्नीसोबत भांडण झाल्यानंतर शरीराची भूक भागविण्यासाठी पोटच्या मुलीवर बलात्कार\n'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवी' च्या मंचावर 'माऊली' चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री...\nगडचिरोलीत टेलरची दुकानातच गळफास घेवून आत्महत्या\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\n१९ जुलैला बाल हक्क आयोगाची सुनावणी, विभाग प्रमुखांच्या नियोजन बैठकीत दिल्या विविध सूचना\nआष्टी पोलिसांची रेश्मीपुर येथील कोंबडा बाजारावर धाड़, ७ जणांना अटक\nरोजगारासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे : नगराध्यक्षा पिपरे\nअनंतनागमध्ये चकमक ; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nएम्प्रेस मॉलमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर पोलिसांची धाड, विदेशी युवतीसह तीन तरुणी ताब्यात\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमुळे भारतीयत्वाची भावना वृध्दींगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/article-on-new-circular-of-project-transfer-1908075/", "date_download": "2019-10-22T07:10:16Z", "digest": "sha1:XCAUKYBP7FNPBPXKR5UQDQHQBNIPAUIS", "length": 16714, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on New Circular of Project Transfer | प्रकल्प हस्तांतरण महारेराचे नवीन परिपत्रक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nप्रकल्प हस्तांतरण महारेराचे नवीन परिपत्रक\nप्रकल्प हस्तांतरण महारेराचे नवीन परिपत्रक\nप्रकल्प हस्तांतरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोनतृतीयांश ग्राहकांची संमती किंवा ना हरकत.\nमालमत्ता ही सतत हस्तांतरित होत असते. जशा खाजगी मालमत्ता हस्तांतरित होत असतात, तसेच मोठमोठय़ा बांधकाम प्रकल्पांचे देखील हस्तांतरण होत असते. खाजगी मालमत्तेत त्या मालकाच्या कुटुंबाचेच हक्क आणि हितसंबंध गुंतलेले असतात, मात्र बांधकाम प्रकल्पात त्या प्रकल्पातील सर्वच खरेदीदारांचे हक्क आणि हितसंबंध गुंतलेले असल्याने, अशा हस्तांतरणाविषयी सर्व ग्राहकांना माहिती असणे अत्यावश्यक आहे.\nयाच प्रमुख उद्देशाने नवीन रेरा कायद्यात कलम १५ मध्ये प्रकल्प हस्तांतरणाबाबत विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. कलम १५ मधील तरतुदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी हे स्पष्ट करण्याकरिता महारेरा प्राधिकरणाने दि. ०८.११.२०१७ रोजी एक परिपत्रक काढून त्यात यासंबंधी सविस्तर तरतुदी करण्यात आल्या होत्या. दि. १८.११.२०१७ रोजीच्या लेखांकात आपण त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे.\nतेव्हापासून गेल्या काही काळातील विविध प्रकरणांत निर्माण झालेले वाद लक्षात घेऊन महारेरा प्राधिकरणाने दि. ०८.११.२०१७ रोजीचे परिपत्रक मागे घेतलेले आहे आणि दि. ०४.०६.२०१९ रोजी २४/२०१९ अनुक्रमांकाचे नवीन परिपत्रक निर्गमीत केलेले आहे. या नवीन परिपत्रकाने जुन्या परिपत्रकानुसार होणाऱ्या अंमलबजावणीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. त्यानुसार प्रकल्प हस्तांतरणाकरिता विकासकास नवीन परिपत्रकासोबत प्रसिद्ध केलेल्या परिशिष्ट-अ नमुन्यातील अर्ज दाखल करणे आवश्यक ठरणार आहे. या अर्जात सध्याच्या विकासकाची माहिती, प्रस्तावीत नवीन विकासकाची माहिती, प्रकल्प हस्तांतरणाचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. तसेच अशा हस्तांतरण अर्जास प्रकल्पातील दोन तृतीयांश (२/३) ग्राहकांची ना हरकत देखील जोडणे आवश्यक असणार आहे. या अर्जातच १. प्रकल्पातील हक्काधिकार किंवा प्रकल्प हस्तांतरणाबाबत कंपनी वाद न्यायाधिकरण किंवा इतर सक्षम न्यायालयात वाद प्रलंबित नसल्याचे, २. प्रकल्पात हक्काधिकार किंवा प्रकल्पावर बोजा असल्यास अशा त्रयस्थ व्यक्तींची प्रकल्प हस्तांतरणास हरकत नसल्याचे, ३. प्रकल्प हस्तांतरणावर कोणत्याही न्यायालयाचा मनाईहुकूम (स्टे ऑर्डर) नसल्याचे नमूद करणे आवश्यक असणार आहे.\nनव्या विकासकाने जुन्या विकासकांच्या सर्व व्यवहाराला मान्यता देत असल्याची हमी देणे जुन्या परिपत्राकानुसारच नव्या परिपत्रकात देखील बंधनकारक आहे, ही महत्त्वाची बाब आहे.\nज्या प्रकल्पांबाबत कोणतीही न्यायालयीन प्रकरणे उद्भवलेली नाहीत किंवा प्रलंबित नाहीत अशा प्रकल्पांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे. मात्र एखाद्या प्रकल्पात न्यायालयीन प्रकरण उद्भवलेले असेल किंवा प्रलंबित असेल किंवा प्रकल्प हस्तांतरणावर मनाईहुकूम (स्टे ऑर्डर) असेल तर अशा प्रकल्पांचे हस्तांतरण हे अशक्य नसले तरी कठीण आणि किचकट व्हायची शक्यता आहे.\nप्रकल्प हस्तांतरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोनतृतीयांश ग्राहकांची संमती किंवा ना हरकत. आधीच्या कोणत्याही कायद्यात प्रकल्पातील ग्राहकाला प्रकल्प हस्तांतरणाबाबत असे प्रत्यक्ष कायदेशीर अधिकार नव्हते. रेरा कायद्याने ग्राहकांना दिलेले हे अधिकार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. ग्राहकांनी आपल्या या हक्काचा वापर करताना शक्य ती सर्व सावधानता बाळगणे आवश्यक आहे. प्रकल्प हस्तांतरणास विनाकारण हरकत घेणे आणि काही अभ्यास न करता ना हरकत देणे दोन्ही गोष्टी घातकच ठरू शकतात.\nप्रकल्प हस्तांतरण का होतेय कोणाकडे हस्तांतरित होतोय प्रकल्प हस्तांतरणाने प्रकल्प पूर्णत्वावर काही विपरीत परिणाम व्हायची शक्यता आहे का प्रकल्प हस्तांतरणाने प्रकल्प पूर्णत्वास विलंब होणार आहे का प्रकल्प हस्तांतरणाने प्रकल्प पूर्णत्वास विलंब होणार आहे का या महत्त्वाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोवर घाईने हरकत उपस्थित करणे आणि ना हरकत देणे दोन्ही गोष्टी टाळाव्यात. या आणि इतर महत्त्वाच्या मुद्दय़ांचा सांगोपांग विचार करून मगच ग्राहक म्हणून आपला अधिकार वापरणे हे योग्य आणि ग्राहकाच्या दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aindependence%2520day&search_api_views_fulltext=%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-10-22T07:23:00Z", "digest": "sha1:G6G22AG73COK5IZM5ZVFUKJCCQKGKPND", "length": 3926, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nपेशावर (1) Apply पेशावर filter\nबलुचिस्तान (1) Apply बलुचिस्तान filter\nस्वातंत्र्यदिन (1) Apply स्वातंत्र्यदिन filter\n'बलुचिस्तान पाकपासून स्वातंत्र्य झाल्यास पहिली मूर्ती पंतप्रधान मोदींची उभारू'- नायला कादरी\nपेशावर : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर आता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/!19", "date_download": "2019-10-22T05:39:14Z", "digest": "sha1:5SDFSK74UHGEA2EYIM6RMEMQPBTY5D6U", "length": 6231, "nlines": 102, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| पुणे", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nछोटा राजनच्या हस्तकाला दिल्लीतून अटक;बिल्डर देवेन शहा हत्या प्रकरण\nपुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची 13 जानेवारीच्या मध्यरात्री पुण्यातील प्रभात रस्त्यावरील सायली अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक राजेश उर्फ पंडित अग्रवाल याच्या पुणे पोलिसानी मुसक्या आवळल्या. राजेश उर्फ पंडित अग्रवाल याला दिल्लीतून अटक करण्यात आली असून आज सायंकाळी पुण्यात आणण्यात आले आहे.\nकोंढव्यात सेक्स रॅकेट चा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका\nबांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला\nपुण्यात १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू\nमहाराष्ट्रात पुढील आठवडा पावसाविनाच राहणार; हवामान विभागाचा अंदाज\nशिवणे मध्ये रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठाचा मृत्यु\nकात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वडगाव पुलावर अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5116135424512423393", "date_download": "2019-10-22T06:08:30Z", "digest": "sha1:LXLSLLXTS4MYAO5CTHPTUFGDXHQK75OZ", "length": 8871, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सरकारच्या कामगिरीमुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nसरकारच्या कामगिरीमुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन\nमुंबई : ‘केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने आखलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमुळे देशाची वाटचाल समृद्ध, विकसित राष्ट्राच्या दिशेने चालू आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी मुंबईत केले.\nकामगार नेते बळवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील माथाडी कामगार संघटना, मुंबई मासे विक्रेते संघटना आणि जिल्हा कोळी महिला संघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते.\nया वेळी भाजप विधिमंडळ पक्षाचे प्रतोद आमदार राज पुरोहित, आमदार रमेश पाटील, प्रद��श उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि प्रदेश कोषाध्यक्षा शायना एनसी आदी उपस्थित होते.\nया वेळी महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे नेते बळवंतराव पवार, दादासाहेब मोरे, प्रकाश पाटील, अरुण संख्ये, संदीप पवार, ज्ञानेश्वर मुसळे, हनीफ अन्सारी, विलास पाटील, रमेश सिंग, प्रदीप साळुंके, राजाराम पाटील, अबुभाई पटेल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई जिल्हा कोळी महिला संघाच्या अध्यक्षा छाया ठाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.\nमाथाडी कामगार, तसेच कोळी बांधव भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहतील, असा विश्वास बळवंतराव पवार यांनी या वेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वैभव चोरगे, मुंबादेवी व्यापारी संघाचे लोकेश जैन, पुणे जिल्ह्यातील संजय पाचुंगे, परीक्षित थोरात, संपत गाडे आदी कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.\nTags: MumbaiBJPभाजपचंद्रकांत पाटीलभारतीय जनता पक्षमुंबईकोळीमाथाडी कामगार संघटनामुंबई मासे विक्रेते संघटनाजिल्हा कोळी महिला संघBOI\nअटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी भाजपची संस्कृती जपावी\nहर्षवर्धन पाटील यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश\nभाजप माध्यम विभागाची १४ सप्टेंबरला कार्यशाळा\n‘आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल’\nनवीन पिढीला पक्षाशी जोडण्यासाठी भाजपची ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहीम\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2018/01/", "date_download": "2019-10-22T07:14:44Z", "digest": "sha1:JP2G5T6JH2RBSFGK733AHPPBYL2SHQQN", "length": 16113, "nlines": 189, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : January 2018", "raw_content": "\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nस्वराज्य नावाच्या संकल्पनेचे कठीण स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन\nया सुंदर आणि स्वप्नवत स्वराज्याला मूर्तरुप देऊन आणि त्यास तितकेस साजेसे असे दोन छत्रपती राजे घडवणारी ही राजमाता.\nकेवळ राजा आणि त्याचे सैन्य यापुरती सीमित असणारी राजसत्ता या माऊलीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली,नव्हे तशी खबरदारीच घेतली आणि त्यात त्यांना एकरूप करून घेतले.\nम्हणूनच समाजातील समस्त जाती - वर्गातील घटक हे स्वराज्य घडवण्यासाठी अगदी हिरारीने पुढे आला, आपले सर्वस्व विसरून तो या स्वराज्याचा एक मावळा झाला.\nयापूर्वी कधी ही न घडलेले - बघितलेले ते ते प्रत्यक्षात उतरत होते, सामान्य कष्टकरी-शेतकरी हाती तलवार घेऊन लढत होते, गावकुसाबाहेर राहणारा सामान्य जातीतील माणूस शिवबाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागला, अठरापगड जाती - बारा बलुतेदार स्वराज्य कार्यात आप आपल्या परीने योगदान देऊ लागले. या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती एक अफाट प्रेरणा होती - जिजाऊ माँ साहेबांची\nया राष्ट्रमतेची आज प्रखरतेने आठवण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुन्हा एकदा समाज व्यवस्थेची घडी विस्कळीत झालीये, पुन्हा एकदा व्यक्तिगत स्वार्थ, अहंकार आणि लाचारी यांची बजबजपुरी माजलेली आहे, स्वकीयांनीच घात करून आपली निष्ठा बईमानांच्या पायी वाहिली आहे, समाज वेगवेगळ्या जाती - समूहामध्ये विभागला गेलाय आणि या मातीच्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जातीच्या घट्ट साखळदंडास बांधून ठेवले गेले आहे.\nस्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, इथे सामान्य रयत आज गुलामीचे जीवन जगताना दिसत आहे मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक गुलामी असो.\nही गुलामी झुगारून पुन्हा समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी गरज आहे तसा समाज घडण्याची\nतुमच्याच नावाचा वापर करून आज तुमच्याच लोकांमध्ये फूट पाडली जाते, भ्रम निर्माण केले जातात, अश्यावेळी तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांची आणि शिकवणीची उजळणी तेवढीच आवश्यक ठरते\nमाँ साहेब आज तुम्ही नसल्या तरी तुमच्या प्रेरणेने लाखो - करोडो लोक आजही तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आपले आयुष्य पणाला लावीत आहेत.\nतुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रेरणेचे तेज एवढे असामान्य की त्याच्या केवळ विचारस्पर्शाने सामान्य व्यक्तीलाही त्याच्या सत्वाची आणि स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते.\nआज गरज आहे अश्या अनेकांनी एकत्र राहून प्रयत्नांची शर्थ लावण्य��ची... प्रयत्न स्वातंत्र्य आणि समतेसाठी, प्रयत्न सत्य आणि न्यायासाठी,\nप्रयत्न भयमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी,\nप्रयत्न सामान्य कष्टकरी - शेतकरी यांच्या सुखासाठी, प्रयत्न नवा समाज घडवण्यासाठी आणि\nप्रयत्न तुमची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी\nमला माहित नाही मी हे सर्व करू शकेन की नाही, पण हे करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्थ लावेन.. हे वचन म्हणजेच जिजाऊ चरणी माझी खरी आदरांजली. 🌺 🌸 🌼\n🌹आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा. 🌹\n🙏 जय जिजाऊ - जय शिवराय 🙏\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:47 PM 0 प्रतिक्रिया\nविषय १२ जानेवारी, जिजामाता, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, स्वराज्य\nभीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो\nउज्ज्वल इतिहातून प्रेरणा घेऊन तिचा सन्मान करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर दगडफेक हा नीच वृत्तीच्या जमावाचा भ्याड हल्ला आहे. पर-गावाहून आलेल्यांच्या गाड्या फोडण्याने क्षणिक दहशत माजत असेल, पण त्याने तुमच्या डोक्यातील मेंदूच्या आकाराचा अंदाज लागतो.\nकाल झालेली घटना ही महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेची चिरफाड करणारी एक घटना आहे. ब्रिटिश असोत किंवा उशिराचे पेशवे. गुलाम समजून ज्या ज्या शाह्यांनी जनतेचा छळ केला त्या सगळ्या संपण्यात आनंदच आहे.\nब्रिटिशांच्या छळाचे नव्याने वर्णन करायची गरज नाही. या शेवट-शेवटच्या पेशव्यानीं जाती व्यस्थेच जे हीन स्वरूप जाचक नियम आणि अटी लादून दाखवून दिलं त्याला माफी नाही. पण तो इतिहास आहे. त्या चुकांवर पांघरून घालून तो काळ कसा चांगला होता याचं पुनर्लिखाण कुणी करत असेल किंवा त्यासाठीची वातावरण निर्मिती कुणी करत असेल तर ते स्वीकार्य नाही.\nशिवाजी महाराजांचा काळ असो कि त्या नंतरची राज्याची व्यवस्था. ती उभीच अन्याया विरुद्ध होती. राजेशाही असली तरी, न्याय आणि समानता याचा अंमल कायम राहावा म्हणून पुरेपूर प्रयत्न झाले. पण तो ही इतिहासच. त्याचीही गनगुळी रोज उगाळण्यात अर्थ नाही.\nत्या सगळ्याच इतिहासाला गोंजारत बसून, षंढपणे त्याचे गुणगान गाण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाचं पुढे काही होणार नाही; हे सांगण्यासाठी 'आजच्या हवालदिल आणि दुष���काळी' परिस्थितीचं उदाहरणही खूप झालं.\nबाबासाहेबांनी या देशाला आणि सगळ्याच समाजांना जो शिक्षण आणि प्रगतीचा रस्ता दाखवला त्याला सोडून उगाच बोंब मारत अस्मितेचे राजकारण करून भरकटत जाणारा समाज एक दिवस गलीत-गात्र होईल.\nहे वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:36 PM 1 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nभीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/i-am-not-right-person-announce-ncp-election-candidate-list-says-sharad-pawar-216895", "date_download": "2019-10-22T06:19:36Z", "digest": "sha1:FIAQFGAVXK7VL2TDE5PRSF6UCSHWTLYA", "length": 15409, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : शरद पवार म्हणाले, ‘होय बीडमध्ये माझं चुकलच’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nVidhan Sabha 2019 : शरद पवार म्हणाले, ‘होय बीडमध्ये माझं चुकलच’\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nबीडमध्ये उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. विधानसभेचे उमेदवार हे प्रदेशाध्यक्षाने जाहीर करायचे असतात. आपल्याकडून बीडमध्ये चूक झाली असल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पण, लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले, असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार यांना लक्ष्य केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘होय माझं चुकलं’, अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिली आहे.\nशरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर\nदरम्यान, काल (ता.19) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे, केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा, माजलगांवमधून प्रकाश सोळंके, गेवराईमधून विजयसिंह पंडित तर बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांना शरद पवार यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.\nकाय म्हणाल्या पंकजा मुंडे\nधनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तेथे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भाऊ बहीण यांच्यातील लढत पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी काही इलेक्ट्रॉनिक मीडियातील प्रतिनिधींना विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. पवार यांनी उमेदवार राष्ट्रवादी सोडून जाऊ नयेत म्हणून, घाई-घाईने उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच परळीतून मीच पुन्हा निवडून येईन, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये बोलून दाखवला आहे.\nयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, 'बीडमध्ये उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. विधानसभेचे उमेदवार हे प्रदेशाध्यक्षाने जाहीर करायचे असतात. आपल्याकडून बीडमध्ये चूक झाली असल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पण, लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले.' सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी घोषित करणं अपेक्षित आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nया निवडणुकीत हरलेत मुंडेसाहेब \nराज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याचा आरोप विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला. या कथित...\nचप्पूतुन येऊन तांड्यावरील मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य\nबीड : गाव आणि तांड्याला जोडणाऱ्या नदीवरील पुल वाहून गेल्याने मतदारांनी चप्पूतून येऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. वडवणी तालुक्यातील खळवट...\nVidhan Sabha 2019 : जाणून घ्या, राज्यात दु��ारपर्यंत कोठे किती टक्के झाले मतदान\nमुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये...\nलातूर : मांजरा धरणात एकाच दिवसात तिपटीने पाणीसाठा वाढला\nलातूर : लातूर शहरासह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही शहरे व गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त असलेल्या धनेगाव (जि. बीड) येथील मांजरा धरणात मागील...\nमराठवाड्यात दुपारी 1 वाजेपर्यंत किती झाले मतदान\nऔरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के...\nVidhan Sabha 2019 : मतदानाच्या टक्केवारीत 'हा' जिल्हा आघाडीवर; महानगरांकडून निराशाच\nमुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण, अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांमध्ये कमी उत्साह असल्याचे दिसत आहे. विशेषतः शहरी भागांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-reaction-readers-letter-6-1892851/", "date_download": "2019-10-22T06:22:40Z", "digest": "sha1:S3TF2IWJRJGPV5DS7VTTQQUX4SRQIJLI", "length": 27708, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers reaction readers letter | खालावलेल्या प्रचार पातळीचे भवितव्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nखालावलेल्या प्रचार पातळीचे भवितव्य\nखालावलेल्या प्रचार पातळीचे भवितव्य\n२०१९ च्या निवडणुकांची तयारी भाजपच्या ‘आय टी सेल’ने वर्षभरापासून केल्याचे जाणवते.\nखालावलेल्या प्रचार पातळीचे भवितव्य\n‘लालकिल्ला’ सदरातील ‘मोदींच्या ‘आक्रमणा’पुढे काँग्रेस हतबल’ हा लेख (१३ मे) वाचला. ���०१४ पेक्षाही जास्ती रक्त २०१९ च्या निवडणुकांत ‘परिवारा’ला आटवावे लागत असल्याचे एकंदरीत प्रचाराचा रोख पाहता दिसते. २०१९ च्या निवडणुकांची तयारी भाजपच्या ‘आय टी सेल’ने वर्षभरापासून केल्याचे जाणवते. त्यासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग करून घेतला, त्याला कितपत यश येईल हे २५ मेपर्यंत समजेल.\nमात्र २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अधिक ‘विखारी’ व वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. सत्तापूर्तीसाठी केलेल्या या प्रयोगाचे प्रतिबिंब समाजमाध्यमांतही पाहायला मिळाले. यावरून २०२३ मधील प्रचाराची पुढची पायरी काय असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. समाजाला चिथावणाऱ्या नवनवीन नेत्यांचा उगम देशाला कोठे घेऊन चालला आहे याचा आम्ही केव्हा विचार करणार या निवडणुकीतील प्रचार पातळी पुढील काळासाठी धोक्याची घंटा समजावी काय\n– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)\n‘मोदींच्या ‘आक्रमणा’पुढे काँग्रेस हतबल’ हा लालकिल्ला या साप्ताहिक सदरातील लेख (१२ मे) वाचला. लेखाचे लेखक महेश सरलष्कर यांचे ‘मोदींच्या आक्रमणापुढे काँग्रेस हतबल झाली आहे’ हे निरीक्षण मला पटलेले नाही. राजीव गांधींबद्दल मोदींनी ते वक्तव्य ज्या पद्धतीने सभेत उच्चारले तेच मुळात सुसंस्कृत मनाला रुचणारे नव्हते. ‘राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी नंबर एक म्हणून अंत झाला’ असे एका माजी दिवंगत पंतप्रधानांबद्दल आताचे पदावर विराजमान असलेले पंतप्रधान बोलतात तेव्हा ते असंस्कृतपणाचे लक्षण वाटते. हे भारतीय संस्कृतीला धरून नाही. बरे अटलजींच्या कारकीर्दीतील भाजपच्या राज्यातच ‘बोफोर्स’ मुद्दा न्यायालयात निकाली निघाला आहे. रामाचे नाव घेणारे मोदी व भाजप यांनी, श्रीरामाने रावणाचा अंत केल्यावर रावणाचा सन्मानाने अंतिम संस्कार करून गौरवोद्गारच काढले होते, हे तरी ध्यानी घ्यावे. मोदींच्या या ‘राजीव आक्रमणा’पुढे मुळीच हतबल न वाटता राहुल, प्रियंका वा काँग्रेस हे अशा टीकेला आत्मविश्वासाने सामोरे जाताना दिसले.\nयाउलट मोदींना याचे स्पष्टीकरण द्यावे लागले की ते राजीव गांधींबद्दल असे का बोलले (संदर्भ : ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेली, १२ मेच्या ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेली मोदींची मुलाखत.) त्यात ते म्हणतात, ‘मला राजीव गांधींबद्दल बोलायचे नव्हते, पण काँग्रेसकडून ���ाझ्यावर टीका होतेय म्हणून मला बोलावे लागले.’ या स्पष्टीकरणातून मोदी आक्रमक न वाटता बचावात्मक वाटत आहेत. राहुल गांधी ‘पप्पू’ या प्रचारित केलेल्या प्रतिमेतून खूपच बाहेर आलेले दिसत आहेत. ते आत्मविश्वासाने व आश्वासकपणे काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करताना दिसत आहेत.\n– विजय लोखंडे,भांडुप, मुंबई\n‘सांख्यिकीचे सोवळे’ हा संपादकीय लेख (१३ मे) वाचला. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने (एनएसएसओ) जाहीर केलेल्या अहवालात वापरलेल्या माहितीसाठी ज्या कंपन्यांच्या ताळेबंदांचा आधार घेतला त्यापैकी ३६ टक्के कंपन्याच अस्तित्वात नाहीत असे मिंट या वृत्तपत्राचा अहवाल सांगतो आणि सरकारलाही ते मान्य असते, यावरून भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल किती विकासाच्या दिशेने आहे हे स्पष्टपणे दिसून येते. प्रत्येक गोष्टीमध्ये जाहिरात करण्याची सवय असणाऱ्या सरकारला सत्य परिस्थितीत जगण्यापेक्षा मनात मांडे खाण्यातच जास्त आनंद आहे. वास्तवाला लपवून सर्वच आकडेवारी फुगवून सांगणे हे तर या सरकारचे वैशिष्टय़च बनले आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या; पण त्यामधून कोणत्याही कंपनीमध्ये किंवा परकीय चलनात समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.\nअर्थव्यवस्था जर जोमाने वाढली तर देशवासीयांच्या मनात नवचतन्याची पालवी फुटेल; मात्र सरकारच्या या खोटय़ा अहवालामुळे विकासाची आस हे एक मृगजळ होते की काय ही खंत प्रकर्षांने जाणवत आहे.\n– अनिल दहिफळे, मोहटा (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर)\nहीच का ती ‘सशक्त आणि मजबूत अर्थवृद्धी’\n‘सांख्यिकीचे सोवळे’ हे संपादकीय वाचले. देशातील अर्थव्यवस्थेची थोडीही जाण असलेले नागरिक वास्तविक परिस्थिती ओळखून आहेत. देशभरातील अनेक प्रसारमाध्यमांकडून कितीही ‘सशक्त आणि मजबूत अर्थवृद्धी’ असल्याचे ढोल वाजवणे चालू असले तरी अर्थव्यवस्था भीषण संकटात असल्याचे दिसू लागलेले आहे.\nगरीब शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे. शहरी आणि ग्रामीण भागांत वाढती बेरोजगारी, शेतमजूर- शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बँकांच्या मोठय़ा प्रमाणात बुडत असलेल्या कर्जाचे संकट, मागणीच्या अभावी उद्योगांचे कमी उत्पादन याच्या परिणामस्वरूप नवीन गुंतवणुकीच्या प्रस्तावांचा स्तर उतरून जितका १४ वर्षांपूर्वी होता, तितकाच पुन्हा २०१८-१९ मध्ये (९.५ लाख कोटी) राहिला आहे. त्यातही खासगी क्षेत्राचा सहभाग अगोदरच्या सरासरी ६० टक्केवरून अधिक पडून ४५ टक्केपर्यंत आला आहे. सरकारवरील कर्जासह फूड कॉपरेरेशन (अन्न महामंडळ) व अन्य सार्वजनिक उपक्रमांच्या नावेदेखील लाखो कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.\nअशी अनेक लक्षणे आहेत जी अर्थव्यवस्था सद्य:स्थितीत गंभीर संकटात असल्याचे दर्शवतात. त्याचा सामाजिक न्यायाच्या तथा आर्थिक सबलीकरणाच्या योजनांना थेट परिणाम सोसावा लागत असून अर्थव्यवस्थेची झीज भरून काढण्यासाठी ज्या गरिबांच्या डोईवर महागाई, कराचा बोजा वाढवला जाऊन संस्थाने कुपोषणातून बाहेर काढली जातील त्याचा दुहेरी परिणाम कष्टकरीच सोसतील, हा मात्र अपरिहार्य परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे.\n– सचिन देशपांडे, परभणी\nकाँग्रेसकडून शिकले, पण हे जास्तच झाले..\n‘सांख्यिकीचे सोवळे’ हे संपादकीय (१४ मे) वाचले. मुद्दा असा आहे की, जर देशातील ३६ टक्के कंपन्या अस्तित्वात नाहीत आणि हे ‘एनएसएसओ’च्या लक्षात कधी येते जेव्हा त्यांना वित्तीय तूट वाढली आहे (किंवा कमी होत नाही) असे दिसते तेव्हा पण समजा वित्तीय तूट ही विकासकामांसाठी केलेल्या खर्चामुळेसुद्धा वाढू शकते. मात्र जर देशातील ३६ टक्के कंपन्या जर काम करत नसतील किंवा अस्तित्वात नसतील तर देशात बेरोजगारीचा दर हा खूप जास्त वाढला असता.\nबेरोजगारीचे प्रमाण वाढतच आहे त्यावरून या लेखात कुठे तरी तथ्य असल्याचे दिसते. नाही म्हणजे, या देशात आर्थिक घोळ करायला काँग्रेसनेच शिकवले.. भाजपनेही त्यातून धडे घेतले असतील त्यात काही वाद नाही.. पण माझा प्रश्न एवढाच की, ३६ टक्के हा आकडा जरा जास्त नाही होत का\n– किशोर शेळके, औरंगाबाद\n‘रॅटरेस’च्या बळींना पर्याय नाही\n‘हे थांबवायलाच हवं’ हा प्रा. जयंत कुलकर्णी यांचा लेख (१२ मे, रविवार विशेष) वाचला. विद्यार्थ्यांला मिळणारे गुण हे संपूर्ण आयुष्यालाच आकार देतात हा भ्रम आहे असे लेखक म्हणतो. पण प्रत्यक्षात या गुणांवरच आयुष्याची प्रतवारी ठरते हे कटू सत्य आहे. व्यक्तिमत्त्वाला अर्थपूर्णता देण्यासाठी हे गुण कुचकामी असले तरी आर्थिक संपन्नता देण्यासाठी तेच कामी येतात. ही समाजरचनाच बदलण्याची गरज आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘शांतीनिकेतन’सारखे प्रयोग शैक्षणिक क्षेत्रात जागोजागी राबवले जाण्याची गरज आहे.\nपण निवारा, आरोग्य, वाहतूक व्यवस्था याप्रमाणेच शिक्षण हे क्षेत्रही आपण शिक्षणसम्राटांच्या हाती सोपवले आहे. ‘मार्क्‍सवादा’ला अडगळीत टाकून या नव्या ‘मार्क्‍स’वादाने त्याची जागा घेतली आहे. स्पर्धेपलीकडचे आनंददायी शिक्षण ही गुलाबी संकल्पना स्वप्नवत झाली आहे. चेहरा हरवलेल्या समाजाच्या निर्मितीमागे हेच कारण आहे.\n‘तुमची मुले ही तुमची नसतात. ती तुमच्या माध्यमातून येतात, पण ती तुमच्या मालकीची नसतात. तुमची स्वप्ने त्यांच्या डोळ्यांत वाचण्याचा वृथा प्रयत्नही करू नका,’ हे खलील जिब्रानचे वक्तव्य आपल्या वि. वा. शिरवाडकरांनी ‘नटसम्राट’ या नाटकात वेगळ्या शब्दांत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आपल्या वासनेच्या जिन्याने खाली उतरतो. आपल्याला वाटतं आपण आई झालो, बाप झालो. पण खरं म्हणजे आम्ही असतो फक्त जिने. फक्त जिने\n– प्रमोद तावडे, डोंबिवली\nपहिली सात वर्षे संगीत शिक्षण हवेच\n‘अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात संगीतोपचाराचा समावेश’ या वृत्तावर (लोकसत्ता, ६ मे) प्रतिक्रिया म्हणून मंजूषा जाधव यांचा ‘हा तर संगीत साधकांचा अवमान’ हा लेख (रविवार विशेष, १२ मे) वाचला. उपचाराचे ज्ञान देणे ही नंतरची प्रक्रिया आहे; त्याआधी विद्यार्थ्यांना चांगला श्रोता बनवण्याची गरज आहे आणि त्यासाठी लहानपणीची सलग काही वर्षे अभिजात संगीताचे संस्कार त्यांच्यावर होण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून संगीत या विषयाचा समावेश करून इ. सहावी ते आठवीपेक्षा पहिली ते सातवीपर्यंत संगीत शिक्षक नेमावा म्हणजे संगीतात गती असणाऱ्या आणि इतरही विद्यार्थ्यांवर संगीताचा सलग सात वर्षे संस्कार होऊ शकतो.यासाठी शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यातच बदल होणे गरजेचे आहे. संगीततज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा बदल उच्च पातळीवरूनच व्हायला हवा.\n– मिलिंद दत्तात्रय करमरकर, अंधेरी पूर्व (मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_site_section_tags%3A164&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amaize&search_api_views_fulltext=%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T06:27:41Z", "digest": "sha1:YM444WRZKFRXAGEBMOPGAB65FVCW5RLL", "length": 5280, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove धर्मेंद्र filter धर्मेंद्र\nअनुराग%20ठाकूर (1) Apply अनुराग%20ठाकूर filter\nअरविंद%20सावंत (1) Apply अरविंद%20सावंत filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nईशान्य%20भारत (1) Apply ईशान्य%20भारत filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nधर्मेंद्र%20प्रधान (1) Apply धर्मेंद्र%20प्रधान filter\nपंचायत%20राज (1) Apply पंचायत%20राज filter\nपंतप्रधान%20कार्यालय (1) Apply पंतप्रधान%20कार्यालय filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nप्रकाश%20जावडेकर (1) Apply प्रकाश%20जावडेकर filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nरामदास%20आठवले (1) Apply रामदास%20आठवले filter\nरावसाहेब%20दानवे (1) Apply रावसाहेब%20दानवे filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nश्रीपाद%20नाईक (1) Apply श्रीपाद%20नाईक filter\nसंजय%20धोत्रे (1) Apply संजय%20धोत्रे filter\nसंजीव%20कुमार (1) Apply संजीव%20कुमार filter\nमोदी मंत्रीमंडळाचं नवं खातेवाटप जाहीर, पाहा कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती \nनवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/@12030", "date_download": "2019-10-22T05:47:41Z", "digest": "sha1:7Y5V7VWW3FCRXSAHK4F6OOW6HO2J4FK5", "length": 9422, "nlines": 121, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| परीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nकोल्हापूर : जिल्हा परिषदच्या प्राथमिक व उपकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्य परीचारिकांना जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कामगारांप्रमाणे सर्व सेवा सुविधा देण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी करवीर कामगार संघ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) संलग्न यांच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि उपकेंद्रांमध्ये गेली चाळीस वर्षांपासून अनेक परिचारिका निस्वार्थीपणे सेवा बजावत आहेत. मात्र परिचारिकांना केवळ बाराशे रुपये इतकेे मानधन दिले जात आहे. सध्याची वाढती महागाई लक्षात घेता, परीचारिकांना जिल्हा परिषदेकडील चतुर्थश्रेणी कामगार प्रमाणे शासनाच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 2017 मध्ये जाहीर झालेल्या मानधनवाढीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी. मानधनाची रक्कम वेळेत देण्यात यावे, आरोग्य परिचारिकांचे मानधन बँकेत जमा करण्याची सुविधा करण्यात यावी. लसीकरणाबाबत सक्ती करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी कॉ. दिलीप पवार, कॉ. सुशीला यादव,कॉ. एस. बी. पाटील, कॉ. बाळासाहेब पवार, कॉ.निर्मला शिंदे, बाळाबाई कांबळे, निर्मला परीट यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nCategories : कोल्हापूर Tags : कोल्हापूर\nइंधन दरवाढ विरोधात माकपची निदर्शने\nटिकरींग लॅबमुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन उपलब्ध : पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nस्वामिनाथन ��योग लागू करू : अँड आण्णाराव पाटील.\nनिवडणुकीच्या काळात हवालाच्या पैशांवर करडी नजर .\nकोल्हापूर रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात २०० सुरक्षारक्षकांसह ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.\nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nशिवसेनेच्या विरोधांत कोण लढणार \nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/special-story-on-sugar-cane-283037.html", "date_download": "2019-10-22T05:51:30Z", "digest": "sha1:ZGFAFYSVZG5FQUTWAG3S42FA2NAXAIGZ", "length": 29115, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साखरेची भाववाढ औटघटकेची ठरणार? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं ��ुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nIndian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक ��ीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nसाखरेची भाववाढ औटघटकेची ठरणार\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स\nसाखरेची भाववाढ औटघटकेची ठरणार\nकेंद्र सरकारने देशातल्या साखर उद्योगाच्या प्रमुख 5 पैकी जेमतेम 2 मागण्या मान्य केल्या आहेत. परिणामी साखरेचे प्रतिक्विंटल 700 रुपयांनी घसरलेले भाव 400 रुपयांनी वधारण्यास मदत झालीये.\nबालाजी निरफळ-संदीप भुजबळ, मुंबई\n23 फेब्रुवारी : केंद्र सरकारने देशातल्या साखर उद्योगाच्या प्रमुख 5 पैकी जेमतेम 2 मागण्या मान्य केल्या आहेत. परिणामी साखरेचे प्रतिक्विंटल 700 रुपयांनी घसरलेले भाव 400 रुपयांनी वधारण्यास मदत झालीये.\nया भाववाढीमुळे सध्या साखरेच्या पोत्याचे बँकेकडून होणारे मूल्यांकणही वाढले आहे. याचा शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्यासाठी फायदा होऊ लागला आहे. पण केंद्र सरकारने साखरेच्या आयातशुल्कात केलेली वाढ ही जेमतेम 2 महिन्यांपुरती आहे.\nतसंच सरकारने साखर साठ्यांच्या विक्रीवर घातलेले निर्बंधदेखील 2 महिन्यांच्या कालावधीचे आहेत. तर येणाऱ्या महिनाभरात देशातल्या साखरेच्या साठ्याचा अंतिम अंदाज येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत देशात अंदाजे 50 ते 55 लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त साखरेचा साठा होण्याची शक्यता साखर धंद्यातले जाणकार आणि वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी बी ठोंबरे यांनी वर्तवली आहे.\nया अतिरिक्त साखरेचा बाजारातून वेळीच उठाव झाला नाही तर साखरेचे प्रतिक्विंटल 400 रुपयांनी वाढलेले भाव दर पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे पुन्हा अवघड होण्याची शक्यता ठोंबरे यांनी वर्तवली आहे.\nकेंद्र सरकारने साखरपेरणी केली असली तरी ती मोजक्या कालावधीसाठी केली आहे. त्यामुळे साखरउद्योग आणि उसउत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जातेय. ही परिस्थिती सुधारण्यासाठी साखर उद्योगाने काही प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या आहेत.\n1. साखरेच्या आयातशुल्कवाढीची सध्याची मर्यादा आणखी वाढवावी.\n2. साखरेच्या स्टॉक लिमीटचा कालावधी वाढवावा.\n3. सरकारने पीडीएससाठी साखरेची खरेदी खुल्या बाजाराऐवजी थेट कारखान्यांकडून करावी.\n4. सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा.\n5. साखरेचे सध्याचे निर्यातअनुदान वाढवावे.\n6. साखरेला प्रतिटन दीड ते 2 हजार रुपये वाहतूक अनुदान द्यावे.\n7. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीदेखील अतिरिक्त साखरेची खरेदी करावी.\nसरकारने या मागण्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले आणि त्या वेळीच पूर्ण केल्या तरच यंदा साखरेचा आलेला पूर शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान करेल. अन्यथा साखरेचे अतिरिक्त उत्पादन, पडलेले बाजारभाव पुढीलवर्षीदेखील ही समस्या गंभीर होण्यास हातभारच लावतील.\nयंदा देशात 265 लाख टन साखरेचा अंदाज\nमहाराष्ट्राचे साखर उत्पादन अंदाजे 80 ते 85 लाख टनांवर जाणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-49961791", "date_download": "2019-10-22T06:03:40Z", "digest": "sha1:2H4QYKS3FD74PRMQDPHZS5ITUMHWS5FA", "length": 33817, "nlines": 162, "source_domain": "www.bbc.com", "title": "स्वच्छ भारत अभियान: स्वच्छतेबाबत आपण जपानकडून काय शिकू शकतो? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nस्वच्छ भारत अभियान: स्वच्छतेबाबत आपण जपानकडून काय शिकू शकतो\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी सकाळी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर कचरा वेचतानाचा एक व्हीडिओ टाकला. \"30 मिनीट\" अनवाणी पायांनी चौपाटीवर प्लास्टिक आणि बाटल्या उचलून त्यांनी \"आपली सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ आणि कचरामुक्त\" ठेवण्याचा संदेश दिला.\nआपल्या पहिल्या कार्यकाळातच पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहीम सर्वांत आधी हाती घेतली होती. देशात याबाबत बऱ्याच प्रमाणावर जागरूकता वाढत आहे, मात्र अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.\nयाबाबत मात्र आपण जपानकडून काही धडा नक्कीच घेऊ शकतात.\nजपानला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता. उगवत्या सूर्याचा देश असं वर्णन होणाऱ्या जपानमध्ये सगळीकडे एवढा टापटीपपणा आणि नीटनेटकापणा कसा जपला जातो\nप्रतिमा मथळा स्वच्छता जपानी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.\nबरं स्वच्छ दिसतंय, पण जागोजागी कचराकुंड्या किंवा साफसफाई करणारी माणसंही दिसत नाहीत. मग या स्वच्छतेचं रहस्य काय\nशाळेच्या वर्गात दप्तर गुंडाळून मुलं बसलेली असतात. सात तास 50 मिनिटांच्या शाळेनंतर घरी जाण्यासाठी सगळी मुलं आतूर असतात. दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकाबद्दल शिक्षक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात. शिक्षक शेवटी सांगतात, \"आता आजच्या साफसफाई वेळापत्रकाबद्दल\nपहिल्या आणि दुसऱ्या रांगेतली मुलं वर्ग साफ करतील. तिसरा आणि चौथा वर्ग जिने आणि व्हरांड्यांची साफसफाई करतील तर पाचव्या रांगेतली मुलं प्रसाधनगृहाची स्वच्छता करतील.\nपाचव्या रांगेतली मुलं अनिच्छा प्रकट करतात. परंतु लगेचच सगळे कामाला लागतात. वर्गाच्या कपाटातले मॉपर, पुसायचे कपडे, बादल्या असं सगळं बाहेर निघतं. हे चित्र एखाद्या शाळेपुरतं मर्यादित नाही.\nजपानमधल्या सगळ्या शाळांमध्ये मुलांना साफसफाईचं हेच वेळापत्रक फॉलो करावं लागतं.\nप्रतिमा मथळा जपानमध्ये प्रचंड स्वच्छचा पा��ली जाते.\nजपानला पहिल्यांदाच भेट देणाऱ्या पर्यटकांना जाणवते ती इथली स्वच्छता. मात्र त्यांना जागोजागी कचऱ्याचे डब्बे दिसत नाहीत किंवा सतत कचरा घेऊन जाणारे सफाई कामगार दिसत नाहीत. मग तरीही जपानमध्ये एवढी स्वच्छता कशी आढळते\nयाचं सोपं उत्तर म्हणजे जपानचे नागरिक असं आहे. कारण ते स्वत: परिसर स्वच्छ ठेवतात. प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा शाळेच्या 12 वर्षात स्वच्छता हा शालेय वेळापत्रकाचा अविभाज्य भाग होता, असं टोकियामधील हिरोशिमा प्रीफेक्च्युरल सरकारी कार्यालयातील माइको अवाने यांनी सांगितलं. \"आमच्या घरीही आईवडील स्वच्छतेचे संस्कार करतात. आपलं घर, परिसर खराब करणं-ठेवणं वाईट मानलं जातं,\" असं त्यांनी सांगितलं.\nजपानचा नवा राजा, जो परंपरांना मोडीत काढत आपल्या पत्नीच्या पाठीशी उभा राहतोय\nया जपानी आजी 19वं शतक पाहणाऱ्या शेवटच्या व्यक्ती होत्या का\nसामाजिक बांधिलकीची जाणीव शाळेतूनच दिली जात असल्यामुळे मुलांच्या मनावर स्वच्छतेचा संस्काक बिंबतो. आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा हे त्यांना आवश्यक वाटू लागतं. खराब केलेले शाळेचे वर्ग किंवा परिसर कोणाला आवडेल\n\"मला काही वेळेस शाळा स्वच्छ करायला आवडायचं नाही,\" असं फ्रीलान्स ट्रान्सलेटर म्हणून काम करणाऱ्या चिका हयाशी यांनी सांगितलं. \"पण मी ते काम करायचे कारण स्वच्छता पाळणं शाळेच्या दिनक्रमाचा भाग होता. विद्यार्थ्यांना शाळा स्वच्छ करायला लागत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे, हे मुलांच्या मनावर ठसवलं जातं.\"\nशाळेत आल्यानंतर मुलं त्यांचे शूज लॉकर्समध्ये ठेवतात आणि स्वच्छता सेवक होऊन जातात. घरीही, बाहेर वापरायचे शूज दारातच काढले जातात. घरी काम करायला येणारी माणसंही शूज बाहेर काढून कामाला सुरुवात करतात. शाळेत जाणारी मुलं जशी मोठी होतात, तसं त्यांची स्वत:चा परिसर या व्याख्येचा परीघ मोठा होत जातो. घर, शाळा यांच्याबरोबरीने चौक, गल्ली हेही साफ ठेवणं आपलं काम आहे हे त्यांच्या मनात आणि मेंदूत फिट होतं.\nप्रतिमा मथळा जपानमध्ये शाळकरी मुलं स्वच्छता मोहिमेत निर्णायक भूमिका बजावतात.\nजपानच्या अतिस्वच्छतेची काही उदाहरणं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सात मिनिटांत अख्खी ट्रेन साफ करणाऱ्या मंडळींचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.\nजपानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे च���हतेही स्वच्छताप्रेमी आहेत. 2014 मध्ये ब्राझीलमध्ये तर गेल्या वर्षी रशियात झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये जपानच्या चाहत्यांनी मॅच संपल्यानंतर स्टेडियम साफसूफ करत अनोखा मापदंड प्रस्थापित केला होता.\nमॅच झाल्यानंतर जपानचे चाहते थांबायचे आणि गटागटाने संपूर्ण स्टेडियममध्ये पसरलेला कचरा गोळा करून, त्याची विल्हेवाट लावल्यानंतरच घरी परतायचे. जपानचा संघही ड्रेसिंग रूम आदर्श अशा स्थितीत करूनच मैदान सोडायचा. जपानच्या संघाने अन्य संघासमोर काय आदर्श ठेवला आहे, अशा शब्दांत फिफाच्या समन्वयक प्रिसिला जॅनसेन्स यांनी जपानचं कौतुक केलं होतं.\n\"लोक आमच्याबद्दल काय विचार करतात, त्यांच्या मनात आमची काय प्रतिमा आहे याचा आम्ही अतिशय काटेकोरपणे विचार करतो. स्वत:ची जागा, परिसर साफ करण्याएवढंही यांचं शिक्षण झालेलं नाही किंवा संस्कार झालेले नाहीत, असा आमच्याविषयी कोणी विचार करायला नको,\" असं अवाने यांनी सांगितलं.\nजपानच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्येही स्वच्छतेची अनुभूती येते. फुजी रॉक फेस्टिव्हल हा जपानचा सगळ्यात मोठा आणि जुना सोहळा. या फेस्टिव्हलमध्ये जपानी माणसं कचऱ्याची पिशवी डस्टबिन दिसेपर्यंत हातात घेऊन उभी असतात. ध्रूमपान करणाऱ्या माणसांना पोर्टेबल अॅशट्रे आणा, अशी सूचना केली जाते. आजूबाजूच्या माणसांना त्रास होईल अशा ठिकाणी ध्रूमपान करू नका, अशी सूचना दिलेली असते. फेस्टिव्हलच्या वेबसाईटवर यासंदर्भात नियमावली देण्यात आली आहे.\n1969मध्ये वुडस्टॉक फेस्टिव्हलमध्ये जिमी हेन्ड्रिंक्स यांनी मोजक्या लोकांसमोर मात्र कचऱ्याच्या ढिगात परफॉर्म केलं होतं.\nप्रतिमा मथळा जपानमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रचंड स्वच्छता पाळली जाते.\nदैनंदिन जीवनातही काटेकोर स्वच्छतेची असंख्य उदाहरणं आढळतात. उदाहरणार्थ, सकाळी आठ वाजता ऑफिसमधली मंडळी तसंच दुकानात काम करणारी माणसं आसपासचा परिसर साफ करतात. मुलं 'कम्युनिटी क्लीन' प्रकल्पाच्या निमित्ताने शाळेजवळच असलेला कचरा उचलून साफसफाई करतात. शेजारीपाजारी राहणारी माणसंही स्वच्छता मोहिमेत काम करताना दिसतात. स्वच्छ करण्यासाठी बाहेर एवढा कचरा नसतो कारण माणसं कचरा घरी घेऊन जातात.\nATMमधून बाहेर येणाऱ्या नोटा कडक इस्त्री केलेल्या कपड्यांसारख्या कोऱ्या करकरीत असतात. नोटा हाताळल्यामुळे खराब होतात. म्हणूनच जपानमध्ये नोटा हातात दिल्या जात नाहीत. दुकानांमध्ये, हॉटेलात, टॅक्सीवाला-सगळीकडे पैसे देण्याघेण्यासाठी छोटा ट्रे ठेवलेला आढळेल. समोरचा माणूस पैसे ठेवल्यावर तो ट्रे उचलतो.\nन दिसणारे जीवजंतू आणि धूळ हे जपानी माणसांसाठी काळजीचं कारण आहे. कुणालाही ताप येतो किंवा थंडी वाजू लागते तेव्हा ती माणसं सर्जिकल मास्क घालतात जेणेकरून बाकी कोणाला इन्फेक्शन होऊ नये. दुसऱ्याचा विचार केल्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता कमी होते. कामाचे तास-दिवस कमी होण्याचं आणि वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च कमी होतो.\nजपानी माणसं एवढी स्वच्छताप्रिय कधी झाली\nजपानचं स्वच्छता वेड नवं फॅड नाही. जपानमध्ये पाय ठेवणारा पहिला ब्रिटिश माणूस मॅरिनर विल अॅडम्स. त्याने 1600मध्ये जपानला भेट दिली. त्यांनी स्वत:चं चरित्र सॅमुराई विल्यम मध्ये त्यांनी जपानमधल्या स्वच्छतेचं वर्णन केलं आहे. इंग्लंडमध्ये घाणीचं साम्राज्य असताना जपानमध्ये सांडपाण्याची शिस्तबद्ध यंत्रणा तसंच सुगंधित द्रव्याने आंघोळीसाठी व्यवस्था होती. वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा यामुळे जपानी माणसांना युरोपियन माणसांविषयी विचित्र वाटत होतं.\nप्रतिमा मथळा जपानमधलं एक दृश्य\nजपानमधलं वातावरणही स्वच्छता पाळण्यासाठी अनुकूल ठरलं. जपानमध्ये उष्ण आणि दमट वातावरण आहे. अन्न लवकर खराब होतं. जीवजंतू वाढीस लागतात. कीडेकिटक जमू लागतात. त्यामुळे स्वच्छता म्हणजे उत्तम आरोग्य असं समीकरण झालं.\nपण हे स्वच्छतेचं संस्कार खोलवर झाले आहेत. बौद्ध विचारप्रणालीत स्वच्छता हा मूलभूत मुद्दा आहे. चीन आणि कोरियामधून सहाव्या आणि आठव्या शतकात जपानमध्ये स्वच्छताविषयक जागृतीचा मुद्दा दिला गेला.\nबौद्ध विचारधारेचा भाग असलेली झेन विचारधारा चीनमधून 12 आणि 13व्या शतकात जपानमध्ये आली. दैनंदिन स्वच्छता, स्वयंपाक या गोष्टींना अध्यात्मिक अनुभव म्हटलं जातं. या गोष्टी ध्यानधारणेइतक्या महत्वाच्या मानल्या जातात.\n'झेन विचारधारेनुसार, जेवण तयार करणं, परिसराची स्वच्छता करणं हे सगळं बौद्ध विचारांचे पाईक असल्याचं लक्षण मानलं जातं. शारीरिक आणि मानसिक अस्वच्छता दूर करणं दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग मानला जातो', असं फुकुयामामधील शिनशोजी मंदिराचे इरिको कुवागाकी यांनी सांगितलं.\nओकाकुरा काकुरो यांच्या द बुक ऑफ टी पुस्तक��त चहाची महती आणि झेन विचारधारा यांच्याबद्दल विस्तृतपणे लिहिलं आहे.\nप्रतिमा मथळा टी सेरेमनीवेळचं दृश्य\nज्या ठिकाणी चहाचा सोहळा होतो तो परिसर अतिशय स्वच्छ असायला हवा. खोलीच्या कोपऱ्यातही धुळीचा कण दिसायला नको. तसं काही आढळलं तर मग यजमान चहा सोहळ्यासाठी योग्य नाहीत असा निष्कर्ष काढला जातो.\nओकाकुरा यांनी हे सगळं 1906मध्येच लिहून ठेवलं आहे पण हे आजही लागू आहे आणि खरंही आहे. हिरोशिमामधल्या शुकेईन गार्डन्समधल्या सैफुकान टी हाऊस येथे होणाऱ्या टी सेरेमनीपूर्वी टी मास्टरांचा सहाय्यक समोरचा मंच ब्राऊन पेपरने पुसून काढतो. धुळीचा टिपूसही दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते.\nमग बौद्ध विचारधारेचं पालन करणारे सगळे देश जपानसारखे स्वच्छ का नाहीत बौद्ध विचारधारेच्या आगमनापूर्वी जपानमध्ये स्वत:ची अशी शिंटो नावाची विचारधारा अस्तित्वात होती. शिंटोचा अर्थ देवाचे विविध प्रकार. जपानची ओळख शिंटोमध्ये दडली आहे असं म्हणतात. स्वच्छता हा शिंटो विचारधारेचा पाया होता.\nपाश्चिमात्य देशांमध्ये स्वच्छता ही देवाप्रमाणे आहे अशी शिकवण दिली जाते. शिंटोनुसार स्वच्छता हाच देव मानला जातो. बौद्ध विचारांमध्ये स्वच्छतेला असलेलं महत्व जपानी माणसांच्या जगण्यात शिंटोच्या रुपात आधीपासूनच होतं.\nशिंटोमध्ये केगर नावाची संकल्पना असते. स्वच्छतेच्या विरुद्ध असा त्याचा सर्वसाधारण अर्थ होतो. केगरच्या उदाहरणांमध्ये मृत्यूपासून आजारापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. केगरचा अंमल होऊ नये यासाठी सातत्याने स्वच्छता मोहीम, परिसर शुद्ध करण्याची मोहीम हाती घ्यायला हवी.\nएखाद्या व्यक्तीला केगरची लागण झाली तर त्याचा संपूर्ण समाजाला फटका बसू शकतो असं हिरोशिमा कांदा श्राईनमधील सहाय्यक शिंटो धर्मगुरू नोराइकी इकेडा यांनी समजावून सांगितलं. म्हणूनच स्वच्छतेचं पालन करणं आवश्यक आहे. त्याने वैयक्तिक शुद्धता जपली जाते. समाजावर ओढवणारी संकटं टाळली जाऊ शकतात. म्हणूनच जपानला स्वच्छ देश असं म्हटलं जातं.\nदुसऱ्यांचा विचार विशेषत: संसर्गजन्य रोगांच्या दृष्टीने योग्यच आहे. यापलीकडे जाऊन स्वत:चा कचरा स्वत: उचलणं या पातळीवर विचार केला जातो. आपण निर्माण केलेला कचरा आपणच साफ करायला हवा. आपण आळशी राहून दुसरा कोणीतरी कचरा उचलेला असा विचार आम्ही जपानी माणसं करू शकत नाही असं ��वाने म्हणतात.\nप्रतिमा मथळा जपानी माणसं गाड्यांचंही शुद्धीकरण करतात.\nस्वच्छतेच्या शुद्धीकरणाची उदाहरणं दैनंदिन आयुष्यात सहजतेने पाहायला मिळतात. शिंटो धर्मस्थळी जाण्यापूर्वी भाविक हात स्वच्छ धुतात. खळखळून चूळ भरतात. अनेक जपानी माणसं गाडी घेतल्यानंतर तिच्या शुद्धीकरणासाठी शिंटो धर्मस्थळी घेऊन जातात. धर्मगुरू ओनुसा नावाच्या फडक्याने गाडीला पुसून काढतात. त्यानंतर गाडीची दारं, बॉनेट, आतला भाग स्वच्छ केला जातो. धर्मगुरू ओनुसा भाविकांभोवतीही फिरवतात. नवी इमारत ज्या ठिकाणी उभारली जाणार आहे त्या जागेवरही ओनुसा फिरवला जातो.\nतुम्ही जपानमध्ये राहू लागाल तर तुम्हीही स्वच्छता संस्कृतीचे पाईक व्हाल. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी नाक शिंकरणार नाहीत. दुकानं आणि ऑफिसेसमध्ये हँड सॅनिटायझर दिलं जातं. घरात जमा होणारा कचऱ्याचं 10 विविध पद्धतीने पुनर्वापर करता येईल अशा पद्धतीने शिकवल्या जातात.\nविल अडम्स यांनी 1600मध्ये मांडलेल्या गोष्टींमुळे जगण्याचा दर्जा उंचावला आहे असं तुमच्या लक्षात येईल.\nजेव्हा तुम्ही तुमच्या देशात परताल तेव्हा गलिच्छपणे वावरणाऱ्या, चारचौघात शिंकरून जंतूचा प्रार्दुभाव पसरणारी माणसं तुम्हाला खटकू लागतील. खराब चपलांसह घरात शिरताना तुम्हाला लाज वाटेल. जपानमध्ये असं काही शक्यच नाही.\nपण जगाला अजूनही आशा आहे. पोकेमॉन, सुशी आणि कॅमेरा फोन्स यांचं जगाला वेड लागलंच की.\nकाही देशांच्या गुणवैशिष्ट्यांची मीमांसा करणारी 'Why we are What we are' ही बीबीसी ट्रॅव्हलची मालिका आहे. त्यातलाच हा एक भाग.\nजपानमध्ये उभारली जाणार 70 मजली लाकडी इमारत\nजपानच्या सुमो पहिलवानांचे हाल : ना सॅलरी, ना गर्लफ्रेंड\n...आणि त्याने जपानी पंतप्रधानांना बुटात चॉकलेट डिझर्ट वाढलं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज्यात महायुतीचं सरकार की फक्त भाजपचं\n‘सरकारने डावं-उजवं सोडून आर्थिक संकटावर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा’\nपुढच्या 10 दिवसात ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडेल\n#100Women: जगाचं भविष्य महिलांनी ठरवलं तर कसं दिसेल\n एवढा भीषण दुष्काळ की झाला 55 हत्तींचा मृत्यू\nधनंज�� मुंडे प्रकरणावरून पवारांचा महिला आयोगावर निशाणा\nआरे कॉलनी: त्या झाडाला शेवटचं आलिंगन द्यावं असं मला वाटलं आणि...\nभावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dvet.gov.in/mr/screen-reader-access/", "date_download": "2019-10-22T05:43:27Z", "digest": "sha1:OOYEDQOPZXWBT52MOL47XOTNLFENW5GA", "length": 8118, "nlines": 143, "source_domain": "www.dvet.gov.in", "title": "Screen Reader Access | DVET", "raw_content": "\nकार्य, दृष्टी, आणि मुळ मूल्ये\nजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय\nमहाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nजिल्हानिहाय औ.प्र.संस्था प्रवेश क्षमता(ऑगस्ट २०१७)\nजिल्हानिहाय औ.प्र.संस्था व्यवसायनिहाय प्रवेश क्षमता (ऑगस्ट २०१७)\nजिल्हानिहाय औ.प्र.संस्था प्रवेश क्षमता – प्रवेश संख्यांकी\nव्यवसायनिहाय प्रवेश क्षमता – प्रवेश संख्यांकी\nपीपीपी आणि जागतिक बँक प्रकल्प\nसंचालनालय व ऑटोडेस्क यांच्यामधील करार\nखाजगी संस्था मंजूर प्रक्रिया\nप्रादेशिक कार्यालय निहाय संस्था\nशिल्प कारागीर प्रशिक्षण योजना\nप्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती योजना\nमागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण\nमाध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम\n+२ स्तरावरील व्यवसाय शिक्षण\n+२ स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nमाध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम, +२ स्तरावरील व्यवसाय शिक्षण, +२ स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम माहिती पुस्तिका २०१७-१८\nजागतिक बँक – निविदा\nऔ.प्र.संस्था ऑनलाइन परीक्षा साठी मॉक चाचणी\nमानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस)\nसुधारित अस्थायी निवड यादी\nनिकाल व योग्यता यादी\nजीओएमच्या मंजुरीसाठी संस्था नोंदणी\nसुधारित अस्थायी निवड यादी\nनिकाल व योग्यता यादी\nसंकेतस्थळ नियम व धोरणे\n© व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://ketkardnyankosh.com/index.php/2013-03-10-06-22-37", "date_download": "2019-10-22T06:17:33Z", "digest": "sha1:GCNI5K2PJ4PXTKL36Y6I4FMWU7GRZUE2", "length": 27611, "nlines": 199, "source_domain": "ketkardnyankosh.com", "title": "ते तर ज्ञानर्षी - साने गुरुजी", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : ��ेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nसाने गुरूजींच्या शब्दात डॉ. केतकरांचे मोठेपण\nडॉ. केतकर यांची महाराष्ट्रीयांस आठवण आहे का केवढी विद्वत्ता, केवढें धैर्य केवढी विद्वत्ता, केवढें धैर्य त्यांच्या स्मृतीस प्रणाम करुं या. त्यांनी अनेक प्रवर्तक कादंब-या लिहिल्या. विद्यासेवक मासिक चालविलें. समाजशास्त्रावर लेख लिहिले. साहित्यपरीक्षणात्मक ग्रंथ लिहिला. काव्येंहि लिहिलीं. नि:शस्त्रांचें राजकारण पुस्तक लि���िलें. परंतु ज्ञानकोश, त्याचे पांच प्रस्तावना खंड आणि अपूर्ण असा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास ही त्यांची सर्वांत थोर कामगिरी होय. प्रणाम त्या थोर ज्ञानर्षीला \nज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशीं कामें करता येतात ही श्रध्दा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असें विविध कोशवाङमय मराठीत निर्माण झालें, होत आहे, याची स्फूर्ति ज्ञानकोशकारांनीं दिली. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर त्यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावानें प्रणाम करणें हें महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे. ज्ञानकोशकार केतकरांनीं मराठींत एक नवीन युग निर्मिलें. अमेरिकेंत हिंदुधर्मांतील जाति या विषयावर निबंध लिहून त्यांनी डॉक्टर पदवी मिळविली. ते हिंदुस्थानांत आले. त्यांच्या डोळयासमोर मराठी ज्ञानकोशाची भव्य कल्पना उभी राहिली. शंभर शंभर रुपयांचे भांडवल त्यांनी उभारले. शंभर रुपये भरणारास ज्ञानकोशाचे सर्व भाग मिळणार होते. या शंभरांची किंमत पुढें अर्थात वाढली. प्रथम नागपूरला हें मंडळ काम करुं लागलें. पुढें पुण्यास आलें. आणि तेथेंच हें भगीरथ कार्य त्यांनी अनेकांच्या सहकार्यानें पुरें केलें. त्या कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. सरकारनेंहि पाठिंबा दिला नव्हता. डॉक्टर केतकरांच्या निष्ठेनें हें काम पार पाडलें.\nज्ञानकोशाचे पहिले पांच प्रस्तावना खंड अपूर्व आहेत. तसाच हिंदुस्थानच्या इतिहासाचा शेवटचा एक खास भागहि महत्वाचा आहे. ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड बाहेर पडूं लागले. त्यांचा महाराष्ट्रांत अभ्यास व्हावा अशी डॉक्टरांची इच्छा. त्यांनीं त्या भागांची परीक्षा ठेवली. मी पहिल्या भागाच्या परीक्षेसाठी बसलों होतों. निम्में बक्षीस मिळालें. तें घ्यावयास मी त्यांच्याकडे गेलों होतों. मी तें बक्षीस\nज्ञानकोश घेण्यासाठी खर्च करायचें ठरविलें. डॉक्टर मला म्हणाले, \" तुम्ही ज्ञानकोशाचे महाराष्ट्रांत प्रचारक व्हा.\"\nमी म्हटलें, \"मी मुखदुर्बळ मनुष्य. कोणाला आग्रहानें सांगणे जमत नाहीं.\" ते म्हणाले \" अमेरिकेंत जाण्यापूर्वी मी असाच होतों. परंतु आतां संकोच सारा गेला. भीड गेली.\" त्या वेळची त्यांची मुद्रा अजून डोळयांसमोर आहे. ते अपार काम करीत. ज्ञानकोशाचे खण्ड गडयाच्या डोक्यावर देऊन दादर वगैरे भागांत जाऊन ते खपविण्यासाठी खटपट करीत. ते नेहमीं म्हणायचे \" भरपूर पगार घ्या. भरपूर काम करा. आमचे प्राध्यापक कमी पगार घेऊन त्याग दाखवूं बघतात. परंतु ज्ञानाच्या सीमा वाढवतील तर शपथ.\"\nमी त्यांना पुण्यांत खाली सूटबूट तर वर पगडी असें पाहिलें आहे. कधी हरदासी अंगरखा घातलेले पाहिलें आहे. एखाद्या हॉटेलमध्यें जातील. चिवडा, शंकरपाळे खातील. लकडी पुलाजवळ करवंदे खात उभे असलेले मी त्यांना पाहिलें आहे. औपचारिकपणा, फाजील शिष्टाचार त्यांना आवडत नसावा.\nत्यांच्या कादंब-या त्यांच्या विशाल अनुभवातून जन्मलेल्या आहेत. नाना धर्मांचें, नाना जातिजमातीचें, नाना देशांचें, नाना प्रान्तांचें त्यांचे मार्मिक परीक्षण. तें सारें अनुभवधन त्यांनी कादंब-यांतून ओतले. ब्राम्हणकन्या या कादंबरींतील शेवटची 'नवीन स्मृति' नवदृष्टी देणारी आहे. डॉक्टर केतकर हे विचारांना धक्के देणारे होते. त्यांची प्रज्ञा खोल नि व्यापक होती. समाजाचा त्यांचा अभ्यास गाढ होता. लोकमान्य टिळक आणि इतिहास संशोधक राजवाडे यांच्या विषयीं त्यांना अपार भक्ति.\nहिंदुधर्मांतील अनेक गोष्टींबद्दल त्यांना आदर होता. त्यांनी जर्मन विदुषीजवळ विवाह केला. परंतु व्रात्यस्तोम यज्ञ करुन त्यांनीं त्यांना हिंदु करुन घेतलें. या विदुषीचें नांव शीलवतीबाई. महर्षि सेनापति बापटांसारखे थोर धर्मज्ञ या विवाहांत पुरोहित होते. डॉक्टर केतकर प्रस्तावना खंडाच्या पहिल्या भागात म्हणतात, हिंदुधर्मातील संग्राहता राहिली असती तर महंमद पैगंबर हेहि एक अवतार मानले गेले असते व अनेक पंथाप्रमाणें हा एक महंमदी पंथ हिंदुधर्मात राहिला असता.\" एखादे वेळेस किती उच्च नि उदार विचार ते मांडित. एक कोटि टिळक फंडाचें काय केलेंत असा हिशोब विचारणा-यांना ते म्हणाले \" असहकार हा एक नवीन शब्द गांधीनीं हिंदी जनतेस शिकविला. एक कोटी रुपयांहून त्याची किंमत अधिक आहे.\"\nडॉ. केतकर हे महाराष्ट्राचें भूषण आहेत. ज्ञानाची उपासना त्यांनीं शिकविली. सहकारी तत्वावर एकत्र येऊन साहित्य सेवा करायला त्यांनीं शिकविलें. त्यांच्या स्मृतीत कृतज्ञतापूर्वक प्रणाम.\n(साने गुरूजी यांच्या 'हिमालयाची शिखरे' ह्या पुस्तकातील लेख)\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/@12187", "date_download": "2019-10-22T07:19:51Z", "digest": "sha1:EAGH55WNM57MEUMH4JX6WQK7BLDBD5U4", "length": 8346, "nlines": 118, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nप्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना\nसातारा: साताऱ्यातील निरसाळे गावात नवविवाहित युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश मांढरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.झाडाला गळफास घेऊन आकाशने आपलं जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या आकाशचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होता. मात्र त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही.\nप्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना\nफादर्स डेच्या पोस्टवर अभिनेत्री सनी लिओनीला ट्रोलर्स टीका करताना म्हणाले डर्टी फॅमिली\nढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा\nजयकुमार गोरेंना मोठा फटका : खंद्या शिलेदारांनी दिला प्रभाकर देशमुखांना पाठिंबा.\nकितीही सेटलमेंट केल्या तरी बाकुणी जी पलटवणारच : शशिकांत शिंदे\n३७० चा काय संबंध असा सवाल करणाऱ्यांनी देशात राहू नये : उदयनराजे भोसले.\nकोरेगांवमध्ये मनसेची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना साथ ; मतदारसंघात शशिकांत शिंदेंची ताकद वाढल्याची चर्चा.\nसातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील आमने-सामने ...\nशरद पवारांचं पंतप्रधान होण्याच स्वप्न मी पूर्ण करेन: अभिजीत बिचुकले\nसाताऱ्यातून शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले ; तर मी निवडणूक लढणार नाही : उदयनराजे भोसले\nमी फक्त एकालाच घाबरतो: खा. उदयन��ाजे भोसले\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gnsnews.co.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T07:05:31Z", "digest": "sha1:DBGQWSMLSITZEZLU3PG23JIWJTQ5XFYU", "length": 5506, "nlines": 82, "source_domain": "marathi.gnsnews.co.in", "title": "आपले हवाई प्रवास अधिक महाग होईल माहित आहे का ? | GNS News - Marathi", "raw_content": "\nHome Business आपले हवाई प्रवास अधिक महाग होईल माहित आहे का \nआपले हवाई प्रवास अधिक महाग होईल माहित आहे का \n(gns) 8oct, नवी दिल्ली: विमान प्रवास टर्बाइन इंधनावर कस्टम्स ड्युटी वाढवण्याच्या सरकारच्या अलीकडेच्या निर्णयानंतर विमानातील प्रवाशांना जास्त खर्चावर प्रवास करावा लागणार आहे. झी मीडियाच्या सूत्रानुसार, एअरलाइन कंपन्या तिकीट भाडेतत्त्वात वाढ करणार नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या अनुसूचित महसूल वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना करतील. इंधन किमतीत वाढ, तीव्र स्पर्धा आणि सर्पिंग खर्च वाढविण्यास असमर्थता यामुळे स्थानिक विमानांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यात सरकारने एटीएफवर 5 टक्के सीमा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला\nPrevious articleविंडीजने एकदिवसीय-टी -20 मालिकेसाठी संघ जाहीर केला, गेल अनुपलब्ध\nNext articleजीएमआर इंफ्रा पीई गुंतवणूकदारांसोबत जीएएलमध्ये 5.86% इक्विटीसाठी लवादाची व्यवस्था करते\nसेन्सेक्स 97 अंकांनी वाढून 34474 वर पोहोचला,निफ्टी 10,348 वर बंद\nसामाजिक कामात नवकल्���ना आणण्यासाठी इन्फोसिसने 1.5 कोटी रुपये जाहीर केले\nअमेरिकेतील एफ-15 प्रोग्रामचे नेतृत्व करण्यासाठी बोईंगचे भारताचे प्रमुख प्रतियुष कुमार\nGNS exitpoll: हँग सांसदसाठी संकेत, महागठबंधन सरकार बनू शकेल ….\nकिस राज्य में कौनसी पार्टी को कितनी मिलेगी सीट…….\nअन्य देशांना जाणीव नसल्यास परमाणु ऊर्जा वाढेल: ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://samudaay.org/t/topic/348", "date_download": "2019-10-22T06:57:53Z", "digest": "sha1:I2ATBOLZUDL4XDXMVSTH7SSPIN4YKIWE", "length": 3471, "nlines": 19, "source_domain": "samudaay.org", "title": "मला जीएसटीसाठी नोंदणी करायची आहे. जीएसटीमध्ये काही अलीकडील बदल आहेत जे मला माहित असावे? - Business And Personal Finance - Samudaay", "raw_content": "मला जीएसटीसाठी नोंदणी करायची आहे. जीएसटीमध्ये काही अलीकडील बदल आहेत जे मला माहित असावे\nमला जीएसटी नोंदणी करायची आहे.\nवर्तमान वर्षात (२०१९) खालील बदल केले आहेत:\nरिटर्न भरताना उद्योजकाला कॅश बुक आणि इनपुट क्लेम (आयटीसी) याचे तपशील पाहता येतील. पण ही प्रक्रिया क्लिष्ट होती. मात्र हा पर्याय अजूनही उपलब्ध असेल.\nया शिवाय रिटर्न ३बी मध्ये केलेल्या बदलामुळे जेव्हा उद्योजक वेबसाइट वर उलाढालींचे तपशील भरतील तेव्हाच सीजीएसटी आणि आयजीएसटी यांचे परिगणन केले जाईल.\nज्या व्यवसायाची एकूण उलाढाल रु ४० लाखापेक्षा कमी आहे त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, म्हणून लघु उद्योगांना याचा खूप फायदा होईल.\nकॉम्पोझिशन योजने अंतर्गत कर दात्याला दर महिन्याला रिटर्न भरण्याची गरज नसते.\nया योजने अंतर्गत नोंदणीकृत करदात्याला निश्चित दरावर कर भरावा लागतो जो व्यवसायाच्या एकूण उलाढालींवर अवलंबून असतो.\nया योजनेमुळे जीएसटी रिटर्न दर महिन्याला न भरता प्रत्येक तीन महिन्यांनी भरावा लागतो. ज्या उद्योगांची एकूण वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल.\nइथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे, वर्षभरात कोणतीही उलाढाल झाली नाही तरीही उद्योजकाला त्रैमासिक आणि वार्षिक रिटर्न भरावा लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shridharsahitya.com/suvrat/", "date_download": "2019-10-22T06:47:45Z", "digest": "sha1:L6FUJ2IIQNVPQPIS3TX6FTFS62OVS2MN", "length": 12009, "nlines": 104, "source_domain": "shridharsahitya.com", "title": "Shridhar Sahitya", "raw_content": "\nश्रींचे अंतरंग शिष्य, प पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’\nश्री पृथ्वीराज भालेराव उर्फ श्री बापूंचा जन्म हैदराबादच्या राजारायरायाण अमानतवंत यांच्या संपन्न राजघराण्यात राजा धुंडीराजबहाद्दूर व राणी कमलाराजे यांच्या पोटी १ जानेवारी १९३१ रोजी झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मल्यामुळे बालकाचे नाव पृथ्वीराज असे ठेवले गेले. त्यावेळी हैदराबाद हे शहर निजामाची राजधानी असल्यामुळे सुरुवातीचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. राजा धुंडीराजबहाद्दूर इंग्लंडला जाऊन Bar-at-law झाले होते त्यामुळे जहागिरीची व्यवस्था पाहातानाच ते निजामाच्या राज्याचे प्रमुख न्यायाधीश होते. घरात अत्यंत आधुनिक वातावारण होते परंतू पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे छोटे पृथ्वीराज मात्र पूजाअर्चा करणे, जप करणे यात गढून जात. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांना श्रीकृष्णाचे विराट स्वरुपात दर्शन झाले. त्यावेळीच त्यांच्या मनात विचार तरंग उमटले की आपण मागच्या जन्मात श्रीकृष्णाची राधाभावात उपासना केली आहे. घरातून काही संस्कार नसतानाही केवळ पुर्वसंस्कारामुळे त्यांची साधना अचूक होत गेली. आठव्या वर्षीपासूनच आपली मुंज करावी म्हणून आपल्या आईवडिलांकडे त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. परंतू त्यावेळी पाश्चात्य विचारसरणीचा पडगा असलेल्या राजा धुंडीराजबहाद्दूर व राणी कमलाराजे यांना ते मान्य नव्हते. त्यांनी छोट्या पृथ्वीराजना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की मुंज केल्यामुळे तुझ्यात काहीच फरक पडणार नाही, मुंजीपूर्वी तू जसा असतोस तसाच मुंजीनंतरही राहतोस. पण त्यांना ते पटत नव्हते. अखेर वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या राजोपाध्यांकडून मुंजीचे संस्कार करवून घेतले. वेद, वेदांगे व षड्दर्शने यांचा जिज्ञासुवृत्तीने अभ्यास करीत असतानाच कॉलेजमध्ये western philosophy हा विषय असल्यामुळे भारतीय व पाश्चात्य संस्कृती यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी बहुविध संतवाङ्मय आत्मसात केले. उदा. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी. दासबोधाच्या अभ्यासानंतर समर्थ शिकवणीचा त्यांच्या मनबुद्धीवर एवढा काही प्रभाव पडला की प्रकाशित असे सर्व समर्थवाङ्मय त्यांनी अभ्यासले. संतदर्शन व संतसेवेची सतत ओढ त्यांना असे. १९५० च्या श्रावण महिन्यात ओळीने तीन सोमवारी शिवलीलामृत वाचनानंतर रात्री स्वप्नात एक संन्यासी दर्शन देत व मी श्रीधरस्वामी आहे असे सांगत. तिस���्या सोमवारी तर त्यांनी पृथ्वीराजांच्या ब्रम्हरंध्रावर अनामिकेने ओमकार रेखला व मोठयाने प्रणवाचा उच्चार केला तेव्हा पृथ्वीराजनी स्वामींना विचारले की आपण हे काय करीत आहात, तेव्हा अतीव वात्सल्याने पाहात स्वामींनी सांगितले “मी तुझी ब्रम्हपुजा करीत आहे”. जागे झाल्यावर लक्ष्यात आले की हा स्वप्नानुग्रह होता व स्वामींच्या कृपेने ब्रम्हप्राप्ती होणार आहे. या घटनेनंतर त्यांनी स्वामीदर्शानाचा ध्यास घेतला. पण बरेच महिने शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत व शेवटी ‘सब्र का फल बडा मीठा होता है’ या म्हणीप्रमाणे पौष वाद्य चतुर्दशीस मंगळवारी जानेवारी १९५४ या दिवशी श्रीस्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाले व ४ एप्रिल १९५४ (चैत्र शु. प्रतिपदा, गुढी पाढवा) या दिवशी श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांचे वय तेव्हा अवघे २३ वर्षांचे होते. अनुग्रहानंतर त्यांनी श्री स्वामींची सेवा अत्यंत भक्ती भावाने व तत्परतेने केली. १९६३ साली ३२ वर्षांचे असतांना त्यांना आत्म साक्षात्कार झाला. त्यांनी श्री स्वामींवर अनेक कवणे तसेच गीते रचले आहेत. त्यांनी लिहिलेले काही ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत – ‘श्रीधर महात्म्य’, ‘श्रीधर चरित्र उन्मेष’, ‘सुबोध उपासना’, ‘उपासना महात्म्य’ व ओवीबद्ध ‘श्री रेणुका महात्म्य’. १८ जुने २०१५ साली (आधिक आषाढ शु. द्वितीया) त्यांनी देह त्याग केला.\nजय जय रघुविर समर्थ\nप पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ यांनी रचलेली व संगीतबद्ध केलेली काही गीते त्यांच्याच आवाजात –\n“गुरु तू माझा आधार”\n“सद्गुरुविन कोई नही अपना”\nप पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ यांची १९९४ साली काढलेली एक दुर्मिळ चित्रफिती –\nप पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ रचित ऑनलाईन उपलब्द असलेले साहित्य –\n३. श्री सदगुरू मानस पूजा\n४. सेवा हे साधन\n५. पतित पावन स्तोत्रम्\n८. सिद्ध – पंचदशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/icc-cricket-world-cup/16672", "date_download": "2019-10-22T06:56:10Z", "digest": "sha1:X3OZ72AH3GJ2YN4I5YACWNRNTLSJIYJP", "length": 7251, "nlines": 124, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ : आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९संबंधी ताज्या बातम्या, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ संबंधी मराठी बात���्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २ ऑगस्ट २०१९\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nसेमी फायनलमध्ये पराभवानंतर पहिल्यांदा बोलले रवि शास्त्री\nवर्ल्ड कप २०१९ च्या फायनलनंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया...\nनिराशा ते जल्लोष, फोटोंमध्ये पाहा फायनलमधील काही क्षण\nया दोन चुका न्यूझीलंडला पडल्या भारी, गमवावा लागला वर्ल्डकप\nवर्ल्ड कप विजेता इंग्लंड मालामाल, कोट्यवधी रूपयांचं बक्षीस\nWorld Cup Final: इंग्लंडला खरंच विश्वविजेता म्हणायचं का\nWorld Cup 2019: हा क्रिकेटर ठरला मॅन ऑफ द टूर्नामेंट\n'त्या' रन आऊटमध्ये सहभागी होते ४ देश, मजेशीर आहे हा आकडा\nWorld Cup: इंग्लंड जिंकल्यास 'या' ५ देशातही होणार सेलिब्रेशन\nधोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवले\nपराभवानंतर रोहित शर्माचं पहिलं ट्विट, अशा व्यक्त केल्या भावन\nवर्ल्डकपमधून बाहेर पडलेली टीम इंडिया आता काय करणार\nCWC19: रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळला हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर\n‘तानाजी’ सिनेमाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nमतदानासाठी 'ही' ११ ओळखपत्रे वैध, पाहा संपूर्ण यादी\nभारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त\nमहिला डॉक्टरला बलात्काराचा आरोप करणं भोवलं\nधनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली\n[VIDEO]: 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं': धनंजय मुंडे\n[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\n[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं\n[VIDEO] बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या रोमांटिक क्षणांची कहाणी\n[VIDEO]: कोल्हापुरात अज्ञात वस्तूच्या स्फोटात एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/@12188", "date_download": "2019-10-22T07:20:11Z", "digest": "sha1:LVGWDH4URHJ7SJ5T5TUT3O4GEB6VLXOO", "length": 8937, "nlines": 118, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| ढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा\nकोटा : साधूसंतांना साधूच्या वेशातील काही लोक बदनाम करत असून अशा लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत योगगुरु रामदेव बाबा यांनी मांडले आहे. आपल्या देशात साधूसंतांची एक परंपरा असून कोणीही त्या परंपरेला धक्का लावू नये असेही योगगुरु रामदेव बाबा म्हणाले आहेत. राजस्थानमधील एका तरुणीने दिल्लीतील दाती महाराज या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. दाती महाराजांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दाती महाराजांचा सध्या पोलीस शोध घेत असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रामदेवबाबा यांनी कोटा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली.\nढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा\nCategories : थोडक्यात महत्वाचे Tags : थोडक्यात महत्वाचे\nप्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसात तरुणाने केली आत्महत्या;साताऱ्यातील घटना\nसहकारी मिश्र खत उत्पादकांना केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान पूर्ववत, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नामुळे यश\nसह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांना नाशिक भूषण पुरस्कार जाहीर रोटरी क्लबतर्फे होणार सन्मान; पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वितरण\nपंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद\nयेत्या २३ जूनपासून प्लास्टिक वापरल्यास भरावा लागणार ५००० रुपयांचा दंड\nपाच जणांची हत्या करणारा आरोपी वैष्णोदेवीत.....\nएक साधासुधा गरीब पण संवेदना जिवंत असणारा भारतीय नागरिक सुद्धा हजारो जणांचे प्राण वाचवू शकतो\nधुळ्यात जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी\nतब्बल २५ वर्ष एका बाळासाठी आसुसलेल्या बापाच्या पदरात पडले तिळे \nपत्रकार गौरी लंकेश यांची हत्या धर्म वाचवण्यासाठी केली; परशुराम वाघमारेची कबुली\nगुजरातमध्ये विधानसभा निव���णुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/maschio-gaspardo-rotary-tiller-h-_-125/mr", "date_download": "2019-10-22T06:20:19Z", "digest": "sha1:ODVZTCKWVLHNQDYTTJODZ6T7LSZ5P4RB", "length": 5046, "nlines": 124, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Maschio H Rotary Tiller | Maschio Gaspardo Price India | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nआवश्यक ट्रॅक्टर एचपी : 21-30\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला आपले शहर सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/pregnancy/page/2/", "date_download": "2019-10-22T05:41:22Z", "digest": "sha1:QIVQI6VGHJGSXKDMNTDTNRT7U7ND4KFZ", "length": 8603, "nlines": 89, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Pregnancy Archives - Page 2 of 3 - Health Marathi", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nगरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nPregnancy problems and solutions in Marathi, how to care in pregnancy in Marathi. गरोदरपणात अॅनेमिया (रक्त पांढरी) होणे : रक्तातील लोह, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असे घडते. गरोदर...\nगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in...\nPregnancy calendar in marathi प्रेग्‍नेंसी कैलेंडर : प्रेग्नन्सी कॅलेंडरच्या सहाय्याने आपल्या गर्भाच्या वाढीसंबंधी (बाळाच्या वाढीसंबंधी) जाणून घेता येते. गरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाची व���ढ कशी होते...\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in...\nLabor pain in Marathi, labor pain symptoms in Marathi प्रसुतीची लक्षणे व प्रसव कळा येणे मराठीत माहिती : गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर (साधारणपणे 280 दिवस झाल्यानंतर)...\nप्रसूती कशी होते – बाळंतपण माहिती मराठीत (Delivery in Marathi)\nLabour pain and delivery information in Marathi बाळंतपण (प्रसूती) मराठीत माहिती : बाळंतपण ही एक नैसर्गिक क्रिया आहे. गरोदर स्त्री ज्यावेळी आपल्या बाळाला जन्म देते त्या...\nप्रसूतीच्या वेळेस ही लक्षणे असणे धोकादायक असते (Delivery Complications)\nComplications During Pregnancy and Delivery in Marathi प्रसूतीच्या वेळेतील धोकादायक लक्षणे : • ज्या स्त्रियांना गरोदरपणात आनिमिया (पंडुरोग), अशक्तपणा असल्यास, • ‎हाता- पायावर, चेहऱ्यावर सूज आलेली...\nगरोदरपणात कोणती लक्षणे दिसतात (Pregnancy Symptoms in Marathi)\n गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाची अवस्था आहे. गर्भावस्थेतूनच...\nगरोदरपणात कोणता आहार घ्यावा मराठीत माहिती (Pregnancy diet in Marathi)\nPregnancy diet chart in Marathi, Pregnancy diet plan in Marathi. गरोदरपणात घ्यायचा आहार : प्रेग्नन्सीमध्ये आहाराचे अत्यंत महत्त्व आहे. गर्भारपणात आईच्या आहारावर तिचे व तिच्या बाळाचे...\nPregnancy checkups in Marathi, Check-ups during Pregnancy in Marathi बाळंतपण सुखरूप होऊन आई व बाळ यांची तब्येत नीट व्हावी म्हणून नियमितपणे दवाखान्यात तपासणी करणे आवश्यक...\nगरोदरपणात कोणती काळजी घ्यावी..\nPregnancy Care Tips and Instructions in Marathi गरोदरपणातील आहारासंबंधी (Diet) विशेष सूचना : प्रवास युरोप > 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग\n10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग\nरेल्वे प्रवास, रेल्वे प्रवास स्वित्झर्लंड, रेल्वे प्रवास टिपा, प्रवास युरोप 0\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 02/10/2019)\nतापट प्रवास तो एक चांगला प्रवासाचा मार्ग आहेत करणे किती महत्त्वाचे माहित. नकाशा एक चांगला देखावा सह, एक घन वाहतूक योजना, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, विस्मयकारक उपक्रम - आपण सेट आहात आपल्या 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास. आणि आपण माध्यमातून प्रवास करत असाल तेव्हा युरोप, एक गाडी कुठेही आपण घेऊ शकता. स्वित्झर्लंड explorre इच्छित ज्यांना कारण देशाच्या पॅक आहे एक योजना असणे आवश्यक आहे चित्तथरारक दृष्टी. आपण आपल्या स्वत: सह येत मदत किंवा प्रेरणा आवश्यक असल्यास, येथे एक नजर द्या 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग:\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती जगातील एक गाडी जतन करा स्वस्त रेल्वे तिकीट वेबसाइट.\nदिवस 1 आपला 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग – जिनिव्हा\nज्या ठिकाणी आपण आपल्या ट्रिप सुरू बदल होईल, पण तुमचा निवास उर्वरित सूर सेट. कारण मोठ्या शहरात वाहतूक ठिकाण सर्वाधिक प्रवास जिनिव्हा किंवा झुरिच एकतर सुरू शिफारस. काय अधिक आहे, आपण इच्छित असल्यास, आपण मागे या प्रवासी प्रयत्न करू शकता - काय महत्वाचे आहे मजा आहे\nआपण प्रथम जिनिव्हा मध्ये जमिनीची तर, स्विझरलॅंन्ड मधील सुट्टीला पहिल्या दिवशी पाहण्यासाठी गोष्टी पुष्कळ आहे. आम्ही दौरा शिफारस करतो ओल्ड टाऊन आणि सिटी सेंटर. याव्यतिरिक्त, Treille promenade आणि संयुक्त राष्ट्र आसन आहेत महान दृष्टी.\nदिवस 2 – लेक जिनिव्हा\nजिनिव्हा सुरू करत आहे आपण थोडा वेळ लेक जिनिव्���ा सुमारे चिकटविणे एक अद्वितीय संधी देते. स्वित्झर्लंड दुस-या दिवशी, तो मोंट्रेउक्स गावात भेट आदर्श होईल, लेक जवळ nestled.\nIt’s only a short रेल्वे सायकल दूर पासून जिनीवा कडे, आणि ते पाहून वाचतो आहे. काय अधिक आहे, जे प्रेम करतात त्यांच्यावर मध्ययुगीन किल्ले Chateau de Chillon करून आनंद जाईल, आणि निसर्ग प्रेमी निःसंशयपणे होईल लेक आनंद.\nदिवस 3 – झरमॅट – आल्प्स, स्वित्झर्लंड\nनैसर्गिक सौंदर्य पाहून न स्वित्झर्लंड मध्ये वेळ खर्च आल्प्स एक जात असेल उत्कृष्ठ अन्नाची पारख करणारा व त्याचा आनंद लुटणारा रेस्टॉरंट आणि कोणत्याही अन्न क्रम नाही. जेव्हा एक ती मंडळी कोणतेही कारण नाही सकाळी लवकर रेल्वे झरमॅट आपण घेऊ शकता. तिथुन, आल्प्स मध्ये आपल्या साहसी सुरू करू शकता.\nतर झरमॅट करू भरपूर आहे हवामान पुरेशी छान आहे. आम्ही पाच तलाव सुमारे 3 तास वाढ शिफारस, Blauherd सुरू. तो एक सुंदर वाढ आणि आपल्या आल्प्स सुरू करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे अनुभव.\nदिवस 4 – झरमॅट – पुन्हा दिवशी 4 ऑफ 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग\nआपण पूर्णपणे झरमॅट अन्वेषण करण्यासाठी आपल्या चौथ्या दिवस लागू शकतात, या त्या मोहक स्विस एक आहे म्हणून डोंगराच्या शहरे. आहे एक भव्य नदी पाहण्यासाठी, आणि मॅटरहॉर्न पाहण्यासाठी. जर आपण अधिक अनुभवी आहोत दूरवर रपेटीला जाणारा, आपण पाहू दुपारी लागू शकतात चार्ल्स Kuonen झुलत्या.\nत्यासाठी, आपण Randa जा करणे आवश्यक आहे, जेथे ब्रिज वाढ सुरू होते. हे 2 तास वाढ आहे पूल. तो पूर्ण करण्यासाठी एक सोपा माग नाही, आणि पूल स्वतः अंत: कमजोर नाही. मात्र, ते पाहून समस्या वाचतो आहे.\nझुरिच सेंट Moritz गाड्या\nझरमॅट सेंट Moritz गाड्या\nबसेल सेंट Moritz गाड्या\nदिवस 5 – मॅटरहॉर्न ग्लेशियर\nआल्प्स पूर्णपणे अनुभव, आपण उच्च उंचीवर वर प्राप्त करण्याची संधी घ्यावे. झरमॅट की एक उत्तम सुरवात आहे, आपण सहजपणे तेथून मॅटरहॉर्न हिमनदी नंदनवन आणि Gornergrat दोन्ही पोहोचू शकते म्हणून.\nहे मॅटरहॉर्न सुरवातीला पोहोचण्याचा काही लिफ्ट घेते हिमनदी नंदनवन किंवा Gornergrat एक गाडी त्यातील. या दोन्ही दिवस ट्रिप आल्प्स च्या विलक्षण दृश्ये देतात, काही आणि आहे अन्वेषण आपण तेथे आहात झाल्यावर काय, खूप.\nतिकीटे ज्यावर सवलतीचे दर Tirano गाड्या\nदिवस 6 – Schilthorn स्वित्झर्लंड\nआपल्या स्वित्झर्लंड प्रवासाचा मार्ग सहाव्या दिवस, ते आणखी काही नेत्रदीपक दृश्ये पकडू करण���याची वेळ आली आहे Schilthorn. Murren पासून Schilthorn आणि तो ऑफर आहे सर्वकाही आनंद एक केबल कार पकडू. एक फिरवत रेस्टॉरंट, पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर भरपूर, आणि अगदी बॉण्ड जागतिक सर्व येथे आढळू शकते.\nSchilthorn संपूर्ण दिवस भरण्यासाठी पुरेसे आहे, पण आपण वाटत असले तर साहसी, तसेच Lauterbrunnen तपासा. हे थोडे गावात थांबे आणि डोंगराच्या धबधबे दृश्ये पूर्ण एक भव्य दरीतून वाढ आहे.\nदिवस 7 – Jungfrau प्रदेश\nदिवस 7 Jungfrau प्रदेश भेट prolonging पूर्ण केली आणि आल्प्स अन्वेषण करत असे. आपण Grindelwald पासून लागू शकतात काही लोकप्रिय हायकिंग खुणा आहेत. एक केबल कार पहिली आपण घेऊ शकता, जेथे आपण अनेक उपलब्ध हायकिंग खुणा एक निवडू शकता.\nसर्वात लोकप्रिय विषयावर एक निःसंशयपणे आहे Bachalpsee लेक वाढ, सुमारे लागतात गोल ट्रिप आहे 2 तास. मात्र, प्रथम इतर उपक्रम भरपूर आहे, त्यामुळे आपली खात्री आहे की या क्षेत्राची सह परिचित करा.\nआपल्या आठव्या दिवशी बेस 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास अन्वेषण Wengen असू शकते, एक लहान डोंगरावर शहर. क्षेत्र असताना, आणि मी तुला पर्वतावर एक केबल कार घेऊन आणि खुणा पसरवून Mannlichen अन्वेषण नाही. काही intriguingly नाव विषयावर, अशा रॉयल चाला म्हणून.\nMannlichen कडील पॅनोरामा माग kleine Scheidegg बहुदा आहे सर्वात निसर्गरम्य एक. तो देते दृश्ये Jungfrau - खाली दरी आणि तीन प्रसिद्ध पर्वतांच्या, Monch, आणि Eiger. पासून kleine Scheidegg, ट्रेन पकडा, ट्रेन ने या Wengen परत.\nदिवस 9 – ल्यूसर्न\nशेवटी बंद आपल्या 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग, आपण आपल्या मार्ग करा वाटेल परत शहरात. 9 दिवस, आम्ही ल्यूसर्न एक भेट शिफारस, तो रन अन्वेषण करण्यासाठी परिपूर्ण शहर आहे म्हणून. सर्व हायकिंग केल्यानंतर, तो सेंट चर्च सारख्या दृष्टी शोधात रस्त्यावर हिंडणे एक पदार्थ टाळण्याची असणार आहे. Leodegar, Museggmauer आणि शेर स्मारक.\nल्यूसर्न एक उत्तम riverfront आणि सुंदर खुणा भरपूर आहे. शिवाय, तो झुरिच आपली सहल वर एक चांगला स्टॉप आहे, जेथे आपण समाप्त केले जाईल आपल्या भेट.\nदिवस 10 – झुरिच आणि आमच्या शेवटच्या दिवशी 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग\nआपले अंतिम दिवस पूर्ण एक असावे, आणि झुरिच तो खर्च एक आदर्श ठिकाण आहे. त्याच्या अनेक पाहण्यासाठी वेळ वापरा ऐतिहासिक दृष्टी, जसे चर्च Grossmunster आणि Fraumunster च्या.\nझुरिच त्याच्या आहे प्रसिद्ध खरेदी street ऑफर देण्यासाठी, त्यामुळे खात्री आहे की आपण Bahnhofstrasse काहीतरी खरेदी करा. जुने शहर माध्यमातून चालणे आणि आपण परत डोके पान आधी अन्वेषण आनंद.\nआपण स्वित्झर्लंड करू निवडलेल्या कोणत्याही, तुम्ही तुमच्या जीवनात वेळ जात आहेत. फक्त आपल्या उपक्रम योजना लक्षात ठेवा, वाहतूक, आणि मुक्काम लांबी काळजीपूर्वक. त्या याची खात्री आपल्या सुट्टी त्रास-मुक्त आणि यथार्थपणे कविता, असू नये.\nल्योन सेंट Moritz गाड्या\nस्वित्झर्लंड प्रत्येक प्रवासी अनुभव आवश्यक आहे एक सुंदर देश आहे. आपण तयार आहात 10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास पुस्तक आपल्या गाडी तिकीट आता द्या स्वत: ला सौंदर्य दूर धावा जाणार\nDo you want to एम्बेड आमच्या ब्लॉग पोस्ट “10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग” आपल्या साइटवर वर आपण आमच्या फोटो आणि मजकूर घेऊ शकता एकतर आणि फक्त या ब्लॉग पोस्टमध्ये एक दुवा क्रेडिट आम्हाला देत. किंवा येथे क्लिक करा: https://embed.ly/code आपण आमच्या फोटो आणि मजकूर घेऊ शकता एकतर आणि फक्त या ब्लॉग पोस्टमध्ये एक दुवा क्रेडिट आम्हाला देत. किंवा येथे क्लिक करा: https://embed.ly/code\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/fr_routes_sitemap.xml आणि आपण _de करण्यासाठी en_ किंवा _it आणि अधिक भाषा बदलू शकता.\nमाझा ब्लॉग लेखन उच्च संबंधित मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, संशोधन, आणि व्यावसायिक सामग्री लिहिले, मी होऊ शकत नाही गुंतलेले म्हणून ते तयार करण्यासाठी प्रयत्न. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nकाय आहे सर्वोत्तम राष्ट्रीय उद्याने युरोप मध्ये\nरेल्वे प्रवास, रेल्वे प्रवास बेल्जियम, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास नॉर्वे, रेल्वे प्रवास स्वित्झर्लंड, प्रवास युरोप 0\nयुरोप मध्ये सर्वोत्तम व्हिंटेज स्टोअर्स काय आहे\nरेल्वे प्रवास फ्रान्स, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास स्पेन, रेल्वे प्रवास स्वित्झर्लंड, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, प्रवास युरोप 0\nयुरोप मध्ये सर्वोत्तम Honeymoon ठिकाणावर\nहॉटेल आणि अधिक शोध ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nसर्वात अद्वितीय गोष्टी आम्सटरडॅम करू\nउच्च-फ्लाइंग प्रवास प्रभावशाली व्हा कसे\n5 पासून वियेन्ना सर्वोत्तम दिवस ट्रिप ऑस्ट्रिया पहा करण्यासाठी\n5 युरोप मध्ये सर्वोत्तम खरेदी आऊटलेट्स\n10 जर्मनी मध्ये भेट प्रणयरम्य शहरे\n10 टिपा आपल्या हातात सामान आयोजित कसे\n5 पासून रोम दिवस ट्रिप इटली अन्वेषण करण्यासाठी\n5 सर्वात सुंदर नद्या युरोप मध्ये अन्वेषण करण्यासाठी\nगोष्टी जाणून युरोप मध्ये ड्रायव्हिंग करताना\n5 सर्वोत्तम स्थानिक पेय पिणे आणि युरोप मध्ये प्रयत्न\nरेल्वे प्रवास द नेदरलँड्स\nयांनी बांधले वर्डप्रेस थीम Shufflehound. कॉपीराइट © 2019 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathimedia.com/?p=9185", "date_download": "2019-10-22T06:38:20Z", "digest": "sha1:TZMPZN3SDIYA6IYS2YDWVNGVRAQCOMLR", "length": 8189, "nlines": 77, "source_domain": "marathimedia.com", "title": "खुर्चीवर बसून सतत काम करत असाल, तर हे वाचाच – Marathi Media", "raw_content": "\nखुर्चीवर बसून सतत काम करत असाल, तर हे वाचाच\nऑफिसमध्ये सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे त्याचा आरोग्यावर नकारात्मक, विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही पाहणं, कंप्यूटर, स्मार्टफोनवर पाहतं राहणंदेखील शरीराला नुकसान पोहचवत असतं.\nकाही महिन्यांपूर्वी केल्या गेलेल्या संशोधनातून याबाबत आश्चर्यचकित करणारी तत्थ समोर आली आहेत.अमेरिकेतील मेयो येथील एका क्लीनिकमधून याबाबत संशोधन करण्यात आले. या संशोधनातून शारीरिक असक्रियता धुम्रपानाइतकीच घातक असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nसंशोधनानुसार, खांदे, पाठ, कंबरदुखीच्या समस्येपासून ते अगदी टाइप-2च्या डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी चालण्या-फिरण्याचा, व्यायाम करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दिवसभर बसण्याची किंवा पडून राहण्याची सवय स्मरणशक्तीसाठी घातक असल्याचीही शक्यता संशोधनातून वर्तवण्यात आली आहे.\nसंशोधनादरम्यान, अधिकतर युवक जवळपास 8 तासांपर्यंत खुर्चीवर बसत असल्याचं, तसंच टिव्ही किंवा मोबाईल पाहण्यासाठी एकाच जागेवर 3 तास बसून असल्याचं समोर आलं.शारीरिक स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी, दररोज जवळपास 10 हजार पाऊलं चालणं आवश्यक आहे. आठवड्यातून 6 दिवस कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणं गरजेचं आहे.\n← प्रियांकाच्या वाढदिवसाचा ‘तो’ केक लाखो रुपयांचा\nवादावर रोहित शर्मा म्हणतो, मी फक्त टीमसाठी नाही तर……… →\nबीट खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे\nकामेच्छा वाढवयाची असेल तर खा ही फळं अन् भाज्या बघा फायदे\nखा ही फळे आणि रहा रक्ताच्याह्या आजारांपासून 1 हात लांब\nमराठीतल्या या अभिनेत्रीची भुरळ पडली बॉलिवूडलाही, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो\n‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी\nकतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते\nगोलमाल फेम मुरली शर्माने केले आहे या मराठी अभिनेत्रीशी लग्न, दिसायला आहे खूपच सुंदर\nअभिनेत्री स्मिता गोंदकरने केले बिकिनी फोटो शूट,फोटो झाले Viral\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये घडणार वाईट घटना; संपूर्ण रायगड हादरून जाणार \nभारत- बांगलादेश ह्यांच्यात झालेल्या सामन्यात दिसला ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा चेहरा\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत राधिका सुभेदार काढणार गुरुनाथची धिंड\n‘तुला पाहते रे’च्या शूटिंग चा प्रवास अखेर संपला अश्या प्रकारे झाला शेवट\nचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केलेल्या त्या चुकीमुळे प्रथमेश परबसोबत घडलं अस काही…\nलगिर झालं जी ने घेतला रसिकांचा निरोप\nबघा जयडीचे काही स्टायलिश फोटो \n‘लागिरं झालं जी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप \n‘तुला पाहते रे’मध्ये येणार टर्निंग पॉईंट, राजनंदिनीचं रहस्य येणार सर्वांसमोर \nतुला पाहते रे मध्ये ईशा सरंजामे करणार विक्रांतचा सरंजामे चा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/ranjanwadi-che-upay-in-marathi/", "date_download": "2019-10-22T06:55:38Z", "digest": "sha1:XRPRHSVGRAXHKDFFNERR6VMANVDYXEGF", "length": 7980, "nlines": 83, "source_domain": "healthmarathi.com", "title": "रांजणवाडी वर उपाय, रांजणवाडी घरगुती उपाय, रांजणवाडी चे उपचार आयुर्वेदिक औषध मराठी", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Diseases and Conditions रांजणवाडी म्हणजे काय – रांजणवाडी कारणे व उपाय मराठी माहिती\nरांजणवाडी म्हणजे काय – रांजणवाडी कारणे व उपाय मराठी माहिती\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nरांजणवाडी म्हणजे काय, रांजणवाडी माहिती :\nरांजणवाडी हा डोळ्यांचा एक आजार असून याला वैद्यकीय भाषेत stye असे म्हणतात. यामध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक फोड किंवा पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, पू होणे असा त्र���सही होऊ शकतो.\nरांजणवाडी का होते, रांजणवाडी कारणे :\nडोळ्यांची स्वच्छता न ठेवणे हे रांजणवाडी होण्याचे प्रमुख कारण असते. याशिवाय डोळ्यांच्या पापणीला असलेल्या केसाच्या खालचे छिद्र बंद होऊन जंतूसंसर्ग झाल्याने पापणीच्या ठिकाणी पुळी येत असते. तसेच सतत डोळे चोळणे, चष्म्याचा बदलता नंबर, नियमितपणे चष्मा न वापरणे यामुळेही रांजणवाडी होऊ शकते.\nरांजणवाडी वर घरगुती उपाय –\nलवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असल्याने रांजणवाडीमध्ये उपयुक्त ठरते.\nएरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. यांमुळेही रांजणवाडीची समस्या दूर होण्यास मदत होते.\nलसणाची पाकळी सोलून त्याचा तुकडा करून ती रांजणवाडीवर लावावी. यामुळे रांजणवाडी कमी होण्यास मदत होते. मात्र लसूणमुळे त्याठिकाणी थोडी जळजळ होण्याची शक्यता असते.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleडोळे कोरडे होण्याची कारणे व डोळे कोरडे होणे यावर उपाय\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-23378", "date_download": "2019-10-22T06:56:51Z", "digest": "sha1:RMDYMSWD4RUYSGFQI6GS6RT567JVCJ7A", "length": 25916, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, success story of | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nरविवार, 22 सप्टेंबर 2019\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला मकरंद कुलकर्णी यांनी बाजारपेठ लक्षात घेऊन पीक पद्धतीचे नियोजन केले. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन विविध भाजीपाला पिकांसह ऊस, हळद, केळी लागवडीवर त्यांचा भर असतो. पिकांची फेरपालट, बाजारपेठेनुसार पीक लागवडीतून त्यांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला मकरंद कुलकर्णी यांनी बाजारपेठ लक्षात घेऊन पीक पद्धतीचे नियोजन केले. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन विविध भाजीपाला पिकांसह ऊस, हळद, केळी लागवडीवर त्यांचा भर असतो. पिकांची फेरपालट, बाजारपेठेनुसार पीक लागवडीतून त्यांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.\nसांगली-इस्लामपूर राज्यामार्गावर आष्टा (ता. वाळवा) हे गाव आहे. या गावात प्रामुख्याने हळद, ऊस आणि केळी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. याच गावात सौ. मृदुला मकरंद कुलकर्णी यांची २७ एकर शेती आहे. सौ. मृदुला यांचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाले आहे. त्यांचे पती मर्चंट नेव्हीत कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. पती सातत्याने परदेशातच असल्याने कुलकर्णी या माहेरी म्हणजेच आष्टा गावी रहातात. कुलकर्णी यांची आष्टा तसेच सासरी किणी येथे देखील शेती आहे.\nशेती नियोजनाबाबत सौ. मृदुला कुलकर्णी म्हणाल्या की, माहेरी शेती असल्याने मला पीक व्यवस्थापनाची पहिल्यापासून सवय होतीच. लग्नानंतर सुरवातीच्या काळात आष्टा येथील शेती करारपद्धतीने करण्यास दिली होती. परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मी स्वतः शेती व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. सध्या सात एकर शेती मी स्वतः पहाते. उर्वरित शेती भागाने करायला दिली आहे. मला पारंपरिक शेती करायची नव्हती. त्यामुळे विविध पिकांची माहिती घेण्यास प्रारंभ केला. सुधारित पद्धतीने शेती करण्याचा निर्यण घेतला आणि शेतीचा प्रवास सुरू झाला.\nसुधारित तंत्रावर दिला भर\nशेती नियोजनाबाबत सौ. मृदुला कुलकर्णी म्हणाल्या की, सन २००७ मध्ये मी सात एकर शेतीची सूत्रे हाती घेतली. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची. परंतु या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. उसाचे केवळ एकरी ४० ते ५० टन उत्पादन मिळायचे. यामुळे पारंपरिक शेतीतून उत्पादन वाढ होणार नाही असे लक्षात आले. आष्टा परिसरात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडून माहिती घेत पीक व्यवस्थापनात बदल केले. सुरवातीच्या काळात केळी, कलिंगड, झेंडू अशा विविध पिकांची लागवड केली. त्याची व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई बाजारपेठेत विक्री केली.\nआमच्या भागात हळदीचे दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यांच्याशी चर्चाकरून कोणत्या जातीची लागवड करायची याचा सल्ला घेतला. मागील वर्षी दोन एकरावर हळदीच्या सेलम जातीची लागवड केली. याचे बेणे सेलम येथून विकत आणले. सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन केल्याने पीक चांगले आहे. या काळात बाजारपेठ लक्षात घेऊन मी हळद वाळून विकण्यापेक्षा व्यापाऱ्यांच्या मदतीने मुंबईत ओली हळद विकण्याचा निर्णय घेतला. ओल्या हळदीचा वापर लोणचे आणि भाजी करण्यासाठी होत असल्याने २५ रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री केली. हळकुंडे केल्यापेक्षा मला ओल्या हळदीतून चांगला नफा मिळाला. सध्या चार एकरांत ऊस लागवड आहे. याचबरोबरीने दोन एकर ढोबळी मिरची, २० गुंठे पॉलिहाऊस आहे त्यामध्ये येत्या आॅक्टोबरमध्ये ढोबळी मिरची लागवडीचे नियोजन आहे. याचबरोबरीने हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, हळद, झेंडू, केळी लागवडीचे नियोजन असते. शेतीही व्यापारी पद्धतीने केली तरच फायदेशीर ठरते. माझे पती मर्चंट नेव्हीमध्ये असल्याने ते परदेशात दौऱ्यावर असतात. तरी दररोज माझ्याशी सोशल मीडियावरुन संपर्क करून शेतीमधील कामकाजाचा आढावा घेतात. तसेच पीक व्यवस्थापनात करावयाचे बदल देखील सांगतात.\nसंपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनावर\nकुलकर्णी यांनी को ८६०३२ या जातीच्या उसाची दोन एकर आणि १०००१ या जातीच्या उसाची दोन एकर लागवड साडेपाच फुटांच्या सरीत केली आहे. को-८६०३२ या जातीची एक डोळा पद्धत आणि १०००१ या जातीची रोप पद्धतीने लागवड केली आहे. संपूर्ण ऊस शेतीला ठिबक सिंचन केले आहे. माती परीक्षनानुसार खतांची मात्रा दिली जाते. ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या शेतकऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन घेत असल्याने त्यांना उसाचे एकर��� ९० ते १०० टन उत्पादन मिळते.\nअ‍ॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशोगाथा, तांत्रिक लेखांच्या मार्गदर्शनातून कुलकर्णी यांनी आंतरपिकांच्या लागवडीस सुरवात केली. शेतकरी तसेच तज्ज्ञांशी संपर्क साधून तांत्रिक सल्ला घेतला जातो. आंतरपिकातूनही चांगला आर्थिक नफा त्यांना मिळत आहे. शेती कामासाठी दोन मजूर जोडपी त्यांनी ठेवलेली आहेत.\nपॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरची\nपॉलिहाऊसमधील शेतीबाबत सौ. कुलकर्णी म्हणाल्या की, शेतीमध्ये नवेनवे तंत्रज्ञान येत आहे. हे तंत्रज्ञान आपण देखील आत्मसात करायला हवे, असे वाटत होते. पॉलिहाऊस मधील रंगीत ढोबळी मिरची लागवड करण्याच्या दृष्टीने मी कर्नाटकातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसला भेट दिली. त्यांच्याकडून माहिती घेऊन २०१५ मध्ये २० गुंठ्यात पॉलिहाऊस उभारले. या पॉलिहाऊस मध्ये पिवळ्या आणि लाल रंगाची ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. या लागवडीतून २५ टन मिरचीचे उत्पादन मिळाले. मुंबई येथील व्यापाऱ्याला ५० रुपये किलोप्रमाणे विक्री केली. पॉलिहाऊसमधील मिरची संपल्यानंतर कोथिंबीर,मेथी लागवड केली. या कोथिंबीरीची विक्री आष्टा आणि कोल्हापूर येथे ५०० ते ७०० रुपये शेकडा या दराने केली. या पिकातूनही चांगला फायदा झाला. येत्या आॅक्टोबरमध्ये पुन्हा रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करणार आहे.\nउत्पादित शेतमाल विक्री करणे सर्वात मोठे आव्हानात्मक असते. बाजारपेठेत कोणत्या भाजीपाल्याला किती दर असतो आणि कधी लागवड करायची याची माहिती होणे तितकेच महत्त्वाचे असते. सौ. कुलकर्णी यांनी मुंबई, कोल्हापूर येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी स्वतः दराबाबत चर्चा केली. याचबरोबरीने कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचा भाजीपाला, फुले, यांची मागणी असते याची माहिती घेतली. त्यानुसार पीक पद्धती ठरवली. यामुळे चांगला दर मिळत आहे.\nप्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक नियोजन.\nमाती परीक्षणानुसार खतांची मात्रा, पाण्याची तपासणी.\nजमीन सुपिकता टिकवण्यासाठी शेणखत, हिरवळीच्या पिकांची लागवड.\nघरच्याच ऊस बेण्याचा वापर. संपूर्ण शेतीत ठिबक सिंचन.\nबाजारपेठेच्या मागणीनुसार भाजीपाला आणि फुल पिकांची लागवड.\nआंतरपीक पद्धत, जीवामृताचा वापर, एकात्मिक कीड- रोग नियंत्रणावर भर.\nव्यापाऱ्यांशी चर्चा करून भाजीपाल्याची तोडणी\n- सौ. मृदुला कुलकर्णी, ९९६०२��८५८१\nऊस हळद शेती farming ढोबळी मिरची ठिबक सिंचन\nसुधारित पद्धतीने झेंडू लागवड\nपट्टा पद्धतीने ऊस लागवड\nओल्या हळदीची लोणच्यासाठी विक्री\nढोबळी मिरचीची प्रतवारीकरून बॉक्स पॅकिंग\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे : अरब��� समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nदुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-hemchandra-shinde-edu-supplement-sakal-pune-today-216481", "date_download": "2019-10-22T06:16:17Z", "digest": "sha1:MYPHY3AW5KDQAGXAQDPKYVL6CJ2D3E2T", "length": 19275, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘जेईई मेन’ बदललेल्या पॅटर्नकडे लक्ष द्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\n‘जेईई मेन’ बदललेल्या पॅटर्नकडे लक्ष द्या\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nशिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...\nवाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक\nदेशभरातील अभियांत्रिकीसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा यंदाच्या ‘जेईई मेन २०२०’ परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षा नमुना आणि पेपरमध्ये मोठा बदल ३ सप्टेंबर रोजी एनटीएतर्फे जाहीर केला असून, बदललेल्या पॅटर्नची माहिती विद्यार्थ्यांना असणे महत्त्वाचे आहे. मुख्य बदलामध्ये ‘जेईई मेन २०२०’ पेपर पूर्वीप्रमाणे दोन पेपरऐवजी तीन पेपर- बीई- बीटेक, बीआर्च आणि बी प्लॅनिंगसाठी स्वतंत्र पेपर असतील. तसेच, पेपरचा कालावधी पूर्वीचाच असून प्रश्‍नांची\nसंख्या मात्र कमी केलेली आहे.\nपेपर - १ - बीई-बीटेक -\nजानेवारी सत्रासाठी ६ ते ११ जानेवारी २०२० दरम्यान होणारी पहिली परीक्षा भाग-१ - गणित, भाग-२ - भौतिकशास्त्र व भाग-३ - रसायनशास्त्र अशी विभागणी असून, संपूर्ण परीक्षा ऑनलाइन म्हणजेच संगणकीय पद्धतीने तीन तास कालावधीची आहे.\nप्रत्येक विभागात २० अधिक ५ अशा २५ प्रश्‍नांसह ७५ प्रश्‍न असतील. यामध्ये प्रत्येक विषयासाठी २० प्रश्‍न एमसीक्यू (चार पर्याय) पद्धतीचे असतील, त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी ५ प्रश्‍नांची उत्तरे संख्यात्मक मूल्य पद्धतीची असतील.\nफिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स या विभागांतील सर्व प्रश्‍नांचे गुणांकन समान असून, एमसीक्यू पद्धतीच्या २० प्रश्‍नांच्या प्रत्येक अचूक पर्यायासाठी ४ गुण असतील, मात्र चुकीचा पर्याय नोंदवल्यास एक गुण वजा केला जाईल. प्रत्येक विषयातील पाच प्रश्‍न संख्यात्मक मूल्य पद्धतीचे असून, अशा प्रश्‍नांत अचूक प्रतिसादासाठी चार गुण असतील. परंतु चुकीचा पर्याय नोंदवल्यास गुण वजा होणार नाहीत.\nजेईई मेन २०२० जानेवारीचा निकाल ३१ जानेवारी २०२०मध्ये जाहीर होईल. जानेवारी व एप्रिलमधील निकाल संकलित केला जाईल, दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक नाही, मात्र दोन्ही दिल्यास दोन्ही पैकी चांगल्या गुणाचा विचार केला जाईल.\nपर्सेंटाईल पद्धतीत सात दशांशापर्यंत वापर केल्यानंतरही टाय झाल्यास टायब्रेकरसाठी गणितातील उच्च पर्सेंटाईल, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्रीमधील पर्सेंटाईल, संपूर्ण पेपरमध्ये कमीत कमी नकारात्मक पर्याय व सर्वांत शेवटी वय, म्हणजे ज्याचे वय अधिक त्याला प्राधान्य असे असेल.\nथोडक्यात पूर्वी तीन तासाच्या कालावधीत प्रत्येकी ३० प्रश्‍न असे ९० प्रश्‍न सोडविण्याची कसरत करावी लागत होती. आता प्रत्येक विषयाचे २५ प्रश्‍न असे एकूण ७५ प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत, त्यातही प्रत्येक विषयाचे पाच प्रश्‍न अशा एकूण १५ प्रश्‍नांना नकारात्मक गुणदान नाही. त्यामुळे विद्यार्थांवरील वेळेचे नियोजन करताना येणारा प्रचंड ताण कमी होणार आहे. प्रश्‍नांची संख्या कमी झाल्यामुळे ३६० गुणांवरून ही परीक्षा ३०० गुणांची झालेली आहे.\nभाग १- गणित- वीस प्रश्‍न एमसीक्यू पद्धतीचे, नकारात्मक गुणदान पद्धत यासाठी असून, पाच प्रश्‍न संख्यात्मक मूल्याधारित असून त्यांना नकारात्मक गुणदान नाही.\nभाग-२ अॅप्टिट्यूड चाचणी - ५० प्रश्‍न असून २०० गुण आहेत. हे दोन्हीही भाग ऑनलाइन सीबीटी पद्धतीने होणार आहेत.\nभाग-३- ड्राइंग- रेखांकन चाचणी- यामध्ये दोन प्रश्‍न हे ऑफलाइन पद्धतीने असून १०० गुणांची परीक्षा असेल, थोडक्यात एकूण ७७ प्रश्‍न व ४०० गुणांची परीक्षा आहे.\nटायब्रेकरसाठी गणित, योग्यता चाचणी, ड्राइंग, कमीत कमी नकारात्मक गुण व वय असा प्राधान्य क्रम असेल. पेपर-३- बी पलॅनिंग- भाग १ गणित- २० एमसीक्यू अधिक ५ संख्यात्मक, एकूण २५ प्रश्‍न प्रत्येकी ४ गुण अशी १०० गुण व २० एमसीक्यूसाठी नकारात्मक गुणदान पद्धत लागू आहे.\nभाग-२ योग्यता चाचणी, ५० एमसीक्यू, प्रत्येकी ४ गुण असे २०० गुण तसेच भाग-३- नियोजनाधारित ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रत्येकी चार गुणांचे २५ प्रश्‍न असतील. तीन तास कालावधीची १०० प्रश्‍नांची व ४०० गुणांची असून संपूर्ण परीक्षा ऑनलाइन सीबीटी पद्धतीने होणार आहे. टायब्रेकरसाठी गणित, योग्यता चाचणी, बी प्लॅनिंग- नियोजन व वय असा प्राधान्यक्रम असेल. वरील सर्व बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने एनटीएकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मॉक टेस्टचा उपयोग मुख्य परीक्षेपूर्वी सरावासाठी केलाच पाहिजे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर चित्रकला छान आहे. आवडते आहे. चित्रकलेच्या शालेय जीवनात देण्याच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट...\nह्या कारणामुळे जुही चावलाने जय मेहताशी केले लग्न\nमुंबई : असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथेसारखी असेल, परंतू असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा...\nजड झालेले अपेक्षांचे ओझे...\nवाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर एखादा विद्यार्थी जेव्हा कॉमर्सला प्रवेश घेतो तेव्हा त्याला सहजपणे प्रश्‍न विचारला जातो, ‘काय...\nकोण आहे ही 'मिस औरंगाबाद'\nऔरंगाबाद : अंतिम फेरीत \"तुला इतिहासात जाऊन एखादी गोष्ट बदलायची झाल्यास कोणती गोष्ट बदलशील'' हा प्रश्‍न विचारला गेला आणि \"मी इतिहासात जाऊन भारत...\nशाळा नको, घरातच शिका\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक महाराष्ट्र सरकारनं ‘ओपन एसएससी’ बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण प्रवाहातून...\nवाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक अपेक्षा व वास्तवाच्या लपंडावाबद्दल आपण सध्या माहिती घेत आहोत. इयत्ता नववीला सुरवात केली असली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22875", "date_download": "2019-10-22T06:37:30Z", "digest": "sha1:WJBHKFP4O2HMHZ46XBCFNEG56S3YLCVC", "length": 7221, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलांची IQ टेस्ट करावी का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलांची IQ टेस्ट करावी का\nमुलांची IQ टेस्ट करावी का\nमुलांची IQ टेस्ट करावी का मला ह्या प्रश्नाबद्दल येथे चर्चा करावीशी वाटली. आपलं काय मत आहे\nमला स्वता:ला ही कल्पना नाही आवडली. मुलांचा IQ स्कोअर जास्त आला तर काय त्याकडे जास्त महत्वाने पाहुन लक्ष देणार का कमी आला तर गरज आहे वर काढायला म्हणुन लक्ष देणार\nआश हा धागा मराठवाडा ग्रूपऐवजी\nआश हा धागा मराठवाडा ग्रूपऐवजी मुलांचे संगोपन ग्रूप मध्ये जास्त योग्य आहे.\nकल चाचणी असा काही प्रकार असतो\nकल चाचणी असा काही प्रकार असतो असे ऐकले. तो करावा. आयक्यू चाचणी वरुनच कल ठरवतात का हे माहित नाही.\nरूनी मी बदल करायचा प्रयत्न\nरूनी मी बदल करायचा प्रयत्न केला पण होत नाही.\nआय क्यू टेस्ट करून घ्या\nआय क्यू टेस्ट करून घ्या पहिले मग करा बदल.. नाहीतर कापूस कोंड्याची गोष्ट टाक मग होईल बदल आपोआप..\nअ‍ॅडमिनना विनंती केली आहे हा\nअ‍ॅडमिनना विनंती केली आहे हा धागा योग्य ग्रूप मध्ये हलवायला.\nआय क्यू टेस्ट करून घ्या पहिले\nआय क्यू टेस्ट करून घ्या पहिले मग करा बदल.. नाहीतर कापूस कोंड्याची गोष्ट टाक मग होईल बदल आपोआप >>>\nammi,valsangikar : माझा स्कोअर १०० आहे\nरुनी मी आता हा धागा सगळ्यांना\nरुनी मी आता हा धागा सगळ्यांना दिसेल असा बदल केला आहे.\nआश , जर तुम्हाला मुलामधे काही\nआश , जर तुम्हाला मुलामधे काही स्पेशल टॅलेंट्स दिसत असतील किंवा वाटत असतील तर करुन घ्यायला हरकत नाही. माझ्या इंटरनेट वाचनाप्रमाणे अति हुषार मुले काही वेळा रेग्युलर अभ्यासामधे बोअर होऊ शकतात. तेव्हा त्यांना नेहेमी हवं ते चॅलेंज देणं जरूरी असु शकतं. आयक्यु टेस्ट मुळे हे लक्षात येऊ शकतं. (माझी हि वाचलेली माहीती आहे , अधिक जाणकार लोक सांगतीलच.)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/myanmar-lady-doctor-nang-mwe-san-medical-license-rejected-posting-bikini-photos-on-social-media/253688", "date_download": "2019-10-22T05:43:01Z", "digest": "sha1:Z7M6L6BLIQBDV4FB3JHGRGWWMI5N2XCB", "length": 12244, "nlines": 112, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " बिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द myanmar lady doctor nang mwe san medical license rejected posting bikini photos on social media", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nबिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द\nएका महिला डॉक्टरने आपले बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केल्याने तिचा डॉक्टरकीचा परवाना रद्द कला आहे.\nबिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द |  फोटो सौजन्य: Instagram\nम्यानमार: आजकाल आपण छोटी-मोठी गोष्ट केली तरी त्याचे अपडेट हे सोशल मीडियावर टाकतो. यावेळी ती गोष्टी आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंतही पोहचते. अनेकदा बरेच फोटोही आपण शेअर करतो. पण आता यासंबंधीच एक असं प्रकरण समोर आलं आहे की, ज्याची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. त्याचं झालं असं की, म्यानमारमधील एका महिला डॉक्टरला सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केल्यामुळे डॉक्टरकीचा परवाना गमवावा लागला आहे. म्यानमारच्या या महिलेचं नाव नांग मी सान असं आहे. डॉक्टर नांग हिने काही दिवसांपूर्वीच आपला बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यामुळेच म्यानमारमधील वैद्यकीय परिषद तिच्यावर खूपच संतापली. सुरुवातीला वैद्यकीय परिषदेने तिला नोटीस पाठवली. त्यानंतर तिचा डॉक्टरकीचा परवानाही रद्द केला. याचा सरळ अर्थ असा आहे की, यापुढे ती म्यानमारमध्ये प्रॅक्टिस करु शकत नाही.\nडॉक्टर नांग सान हिने आपला परवाना परत मिळावा यासाठी वैद्यकीय परिषदेचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत त्याला जोरदार विरोधही केला आहे. हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्रावर घाला असल्याचं तिने म्हटलं आहे. वैद्यकीय परिषदेकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, असे फोटो हे देशाच्या संस्कृतीविरोधात आहेत. यासाठीच तिचा परवाना रद्द करण्यात आला आहे.\nस्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर नांग सान हिला पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे ती खूपच दु:खी आणि नाराज झाली आहे. यावेळी तिने असंही सांगितलं की, 'मेडिकल प्रॅक्टिसदरम्यान मी कधीही छोटे कपडे परिधान केलेले नाहीत.'\nजनरल फिजीशियन असलेली नांग सान ही सोशल मीडियावर बिकनीमधील अनेक फोटो शेअर करत आली आहे. पण तिने आपली प्रॅक्ट्रिस दोन वर्षांपूर्वीच थांबवली होती. कारण तिला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं. त्यानंतर ती नेहमीच आपल्या मॉडेलिंगचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत होती. तिने असं करू नये असं तिला वारंवार सांगण्यात आलं होतं. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिने आपले बोल्ड फोटो पोस्ट करणं सुरूच ठेवलं होतं.\n'मी रुग्णांना कधीही अशा कपड्यांमध्ये भेटत नाही. त्यामुळे हा निर्णय खरंच धक्कादायक आहे.' असं म्हणत नांग हिने आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, वैद्यकीय परिषदेच्या निर्णयामुळे तिच्या करिअरवर काही फरक पडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nदिवाळीपूर्वी गोड बातमी: सोन्याच्या दरात घसरण, जाणून दर\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n[VIDEO] ट्रेनच्या इंजिनखाली अडकली महिला, पाहा पुढे काय झालं\nअसे कोणी बस चालवतं का धोक्यात आला अनेक विद्यार्थ्यांचा जीव, पाहा [Video]\n[VIDEO]: MRI मशीनमध्ये रुग्णाला ठेवल्याचंच टेक्निशियन ���िसरले आणि मग...\n[VIDEO] गणपती विर्सजनादरम्यान नागिन डान्स, नाचता-नाचताच एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल\n[VIDEO] कारने ८ जणांना उडवले, भयानक अपघात सीसीटीव्हीत कैद\nबिकनी फोटो पोस्ट केल्याने डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द Description: एका महिला डॉक्टरने आपले बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केल्याने तिचा डॉक्टरकीचा परवाना रद्द कला आहे. टाइम्स नाऊ मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navchaitanyatimes.com/?p=3818", "date_download": "2019-10-22T06:20:07Z", "digest": "sha1:YLN5OAZ7G26T7JV6OGIDHGIAN775EJCF", "length": 13423, "nlines": 138, "source_domain": "navchaitanyatimes.com", "title": "शेतकऱ्यांच्या प्रश्नांनासाठी विधानसभा लढविणारच- महादेव भाऊ हुचगोंड. – नवचैतन्य टाईम्स", "raw_content": "\nमहाबळेश्वर तालुक्यातुन महायुतीचे उमेदवाराना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार-.जॉनभाई जोसेफ\nमहायुतीच्या उमेदवाराना महाबळेश्वर तालुक्यात मताधिक्य देणार–जॉनभाई जोसेफ\nभाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना विजय करा- विवेकरावजी कांबळे\nह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी विधानसभा मतदानाबाबत सोमवारी निर्णायक भुमिका जाहिर करणार\nजिरग्याळ तलावात म्हैसाळचे पाणी सोडणार-आ.विलासराव जगताप\nनवी आशा , नवी दिशा …\nआपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र जत ची यशोगाथा ताज्या घडामोडी नोकरी-विषयक पश्चिम-महाराष्ट्र\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांनासाठी विधानसभा लढविणारच- महादेव भाऊ हुचगोंड.\nAugust 17, 2019 नवचैतन्य टाईम्स\nनवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – शेती, सुशिक्षित बेकारी,शेती संबंधित उद्योग पिण्याचे पाणी, शेतीला मोफत विधुत पुरवठा,डोन भागातील शेतकऱ्यांचा विकास प्रदूषण कमी करण्यासाठी टांगा वाहतूक, वृक्ष लागवड, जंगल क्षेत्रापासून सेंद्रिय खताची निर्मिती,देशी गाय पाळण्यासाठी शासकीय बँका मार्फत मोफत कर्ज पुरवठा करण्यासाठी खाजगी वकील यांना प्रति महिना शासनाकडून 20 हजार रुपये वेतन,मागासवर्गीय लोकांना प्रति महिना 10 हजार रुपये मदत मिळावे, एस टी महामंडळसेवा आधुनिकीकरण, लोहार, सुतार, कुंभार, चांभार,शिंपी, यासह सर्व समाजातील लोकांना व खाजगी वाहन चालक यांना उद्योगधंदे उभा करण्यासाठी शासनामार्फत 0 % टक्के व्यजदराने कर्ज उपलब्ध करण्यासाठी, दुग्ध उत्पादनात वाढ, ग्रामीण भागात कच्या रस्त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी. प्रधान किसान सन्मान योजना 6 हजार रुपयांवरून प्रति महिना 20 हजार रुपये शासनाकडून मिळवून देण्यासाठी. 50 टक्के कमी दराने शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेल कमी दराने मिळवून देण्यासाठी नद्या जोड प्रकल्प चालू करण्यासाठी शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रदूषण मुक्त विमान सेवा चालू करण्यासाठी शहरी भागाचा विकास होण्यासाठी मानवी आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी मुरमाड जमीन सुधारणा करण्यासाठी. जत तालुक्यातील प्रशासनाचा कारभार सुधारणा करण्यासाठी चारा प्रश्न सोडवण्यासाठी मानवाला जीवन रक्षक मास्क मिळवून देण्यासाठी शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळवून देण्यासाठी\nमला निवडून द्यावे असे आवहान हुचगोंड यानी केली आहे.\n← निरंकारी भक्तांनी केली पुरग्रस्त गावाची साफसफाई.\nअंजुमन उर्दू हायस्कूल जत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांकडून निधी सुपूर्द →\nआमदार जगताप यांनी बैठकीचे नाटक बंद करावीत …विक्रमसिंह सावंत\nJanuary 17, 2019 नवचैतन्य टाईम्स\nशेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न पण….\nMarch 2, 2019 नवचैतन्य टाईम्स\nजत येथे गुरु रविदास जयंती मोठ्या उत्साहाने साजरी- अध्यक्ष तानाजी व्हनखंडे.\nआपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र जत ची यशोगाथा शेत-शिवार\nजत तालुक्यातील सर्व तलावे म्हैशाळ योजनेच्या टंचाई निधितून भरून घ्यावे- अमित दुधाळ व ज्ञानेश्वर धुमाळ.\nFebruary 12, 2019 नवचैतन्य टाईम्स\nनवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी- जत तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडलेला असून जनावंराना चारा व पाणी मिळणे कठिण झाले आहे. शेतीला तर\nअहमदनगर आंतरराष्ट्रीय आपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र कोल्हापूर ताज्या घडामोडी नाशिक परभणी पश्चिम-महाराष्ट्र पुणे मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र सातारा सोलापूर\nकोल्हापूर येथील पुरग्रस्तांना साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेची मदत\nनवचैतन्य टाईम्स जत (नजीरभाई चट्टरकी) ——मुंबई चे उपनगर असलेल्या साकीनाका येथील प्रगती एज्युकेशनल ट्रस्ट संचलित सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व\nUncategorized आंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र जळगाव ठाणे ताज्या घडामोडी नाशिक पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा मुंबई रत्नागिरी\nशाहिरी दणका व्हाट्सअप ग्रुप आयोजित “शक्ती-तुरा” चौरंगी सामन्याचे आयोजन\nआंतरराष्ट्रीय जत ची यशोगाथा ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती चे मुंबई आझाद मैदानावर जोरदार निदर्शन\nआंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र ठाणे ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nदामोदर नाट्यगृहात चिपळूण-खेड तालुक्यातील दोन लोकप्रिय नामांकित युवा शाहिरांचा रंगणार जंगी सामना\n\"नवचैतन्य टाईम्स\" वेबपोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास जत(जि.सांगली) न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight NavChaitanyaTimes\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"NavChaitanyaTimes\" वेबसाईट वर तथा आमच्या वृत्तपत्राला प्रसिद्ध करण्यात येईल.\nसंपर्क – सदाशिव माळी , राजाराम ऐवळे\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://seva24.in/aro-nagpur-army-recruitment/", "date_download": "2019-10-22T07:18:17Z", "digest": "sha1:MQB6OWVKF3PQBGXC3Y6MYA2KCYOHGG2R", "length": 10451, "nlines": 180, "source_domain": "seva24.in", "title": "ARO Nagpur Army Recruitment 2019-Apply Now - Seva24.in", "raw_content": "\n“विदर्भ”भारतीय सैन्य भरती मेळावा 2019\n“विदर्भ”भारतीय सैन्य भरती मेळावा 2019\nभारतीय सैन्य दलात विविध पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 2६/0९/2019 पर्यंत आहे.\nविभाग :- भारतीय सैन्य भरती मेळावा 2019\nभरती करिता सहभागी जिल्हे:- अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम ,यवतमाळ.\nपद क्र. पदाचे नाव\nसोल्जर जनरल ड्यूटी (GD)\nसोल्जर टेक्निकल (एव्हिएशन & दारुगोळा निरीक्षक)\nसोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)\nसोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट\nसोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)\nसोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)\nपद क्र.1:- 10 वी 45% गुणांसह उत्तीर्ण.\nपद क्र.2:- 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM)\nपद क्र.3:- 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण..\nपद क्र.5:- 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण.\nपद क्र.6:- 10 वी उत्तीर्ण.\nपद क्र.7:- वर्ग 08 वी उत्तीर्ण.\nपद क्र.8:- 12 वी उत्तीर्ण (PCB) व 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm उत्तीर्ण.\nअक्र पदनाम उंची (CM) वजन (KG) छाती (CM)\n1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82\n2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81\n3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 167 50 76/81\n4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 167 50 76/81\n5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 167 50 76/81\n6 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 48 77/81\n७ सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 48 77/81\n८ शिपाई फार्मा 168 50 77/82\nअर्ज प्रक्रिया सुरुवात 1३/0८/2019\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 2६/0९/2019\nप्रवेशपत्र:- दि.27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2019\nमेळाव्याचा कालावधी:- दि. 12 ते 23 ऑक्टोबर 2019\nवयोमर्यादा :- शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]\nपद.क्र.[1] :- 17.5 ते 21 वर्षे पर्यंत. / पद.क्र.[2 ते 8 ] :- 17.5 ते 23 वर्षे पर्यंत\nपद क्र.1:- जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.\nपद क्र.2 ते 7:- जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.\nपद क्र.8:- जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.\nमेळाव्याचा कालावधी:- दि. 12 ते 23 ऑक्टोबर 2019\nप्रवेशपत्र:- दि.27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2019\nमेळाव्याचे ठिकाण:- जिल्हा स्पोर्ट्स स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र).\n“वनरक्षक” भरती शारीरिक क्षमता परीक्षा पुढे ढकलण्या बाबत सूचना.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती जाहिरात.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती जाहिरात.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11084", "date_download": "2019-10-22T05:57:36Z", "digest": "sha1:WPAMPGK5WB4UDGQUGN7C2EPKWUXS5FLU", "length": 13729, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nइसिसचे दहशतवादी समुद्रामार्गे घुसखोरीच्या तयारीत : केरळमध्ये हाय अलर्ट\nवृत्तसंस्था / तिरुवअनंतपुरम : 'आयएस'चे १५ दहशतवादी नौकेतून श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केरळ समुद्रकिनारी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, तटरक्षक दल आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nवरिष्ठ पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींबाबतचे अशा प्रकारचे अलर्ट नित्याचाच भाग आहे. मात्र यावेळी नेमकी आकडेवारी सांगितलेली आहे. त्यामुळं अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. संशयास्पद नौकेबाबत तटरक्षक दलाच्या चौक्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २३ मे पासून हाय अलर्टवर असल्याचंही तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सतर्क आहोत. मच्छिमार नौका आणि समुद्रात जाणाऱ्या लोकांना संशयास्पद नौकेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केरळातील अनेक लोक अजूनही 'आयएस'च्या संपर्कात आहेत, असा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. एप्रिलमध्ये श्रीलंकेत साखळी स्फोट घडवून आणले होते. त्यात अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केरळमध्ये हायअलर्ट जारी केला होता.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nविधानसभा निवडणुक लढवीत असलेल्या अपक्ष उमेदवाराने केला १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nआंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणात संभाजी भिडे यांना जामीन\nभारतीय आयुर्विमा महामंडळात आठ हजारांपेक्षा अधिक पदांची मेगा भरती\nएस.टी. बसमध्ये नवजात बाळाला जन्म देऊन आई पसार, मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना\nइन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्यास मुदतवाढ\nवाघाच्या हल्ल्यात दोन गायी ठार तर दोन जखमी\nसूक्ष्म सिंचना खाली ९ लाख हेक्टर क्षेत्र, ११ लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत\nशेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याबाबत असलेली हेक्टरी मर्यादा वाढविण्याचा वा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा विचार\nअंबुजा येथील तीन मुलांचा मंगी येथील नाल्यात बुडून मृत्यू , सुट्टी घालविण्यासाठी पोहायला जाणे जीवावर बेतले\nरिटर्न फाइल करणाऱ्यांना ३१ जुलैपूर्वी पॅन - आधार लिंक करावे लागणार\nवाघाच्या हल्यात गुराखी ठार\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार योज��ेखाली तिघांना अनुज्ञेय रक्कम मंजूर\nमुल जवळ ट्रकला स्कार्पिओची धडक, पती जागीच ठार , पत्नी गंभीर जखमी\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एसईबीसी हा स्वतंत्र प्रवर्ग का निर्माण करण्यात आला\nगडचिरोली जिल्ह्यात ५ दलाचे पोलीस जवान सांभाळणार निवडणूक सुरक्षेची जबाबदारी\nमिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाने केली किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही\nयोग गुरू रामदेव बाबा लिहणार लवकरच आत्मचरित्र\nआमदार कृष्णा गजबे यांच्याकडे ७३ लाखांची संपत्ती, एकही गुन्हा दाखल नाही\nवाहतुकीचे नियम भंग कराल तर ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार\nभद्रावती पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे एसीबीच्या जाळ्यात\nबिजापूर मध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद , एका गावकऱ्याचाही मृत्यू\nप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी करावी : सुप्रीम कोर्ट\nअपघातग्रस्त एएन-३२ विमानातील १३ मृतदेह व ब्लॅक बॉक्स सापडले\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक ची भीती, सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलविले\nबालाजी स्टडी सर्कल अँड एन एस पी सी\n१८ हजार योजनांच्या माध्यमातून २० हजार गावांना पाणी पुरवठा : ना. देवेंद्र फडणवीस\nचिमूरच्या अपक्ष महिला उमेदवाराचे बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने देण्याचे आश्वासन\nराज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्या\nशाकाहारी साठी ११० रुपये तर मांसाहारीसाठी १८० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग\nउद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा यॊजनांचे ई - भूमीपूजन\nभाजपा १७ व्या लोकसभा निवडणूकीच्या निकालातही गाठणार २५० हून अधिकचा आकडा\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\nवृक्षदिंडीची चंद्रपूर ते गडचिरोलीपर्यंतची वारी, वृक्षदिंडीसोबत निघाली बाइक रॅली\nआधुनिक पध्दतीने शेती करा : महेश मतकर\n२ कोटींची बीएमडब्ल्यू खरेदी केली, पेट्रोल भरण्यासाठी कोंबड्या आणि बदकांची चोरी\nविक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान नाही : इस्रो\nभामरागड तालुक्यात विजेचा लपंडाव, महावितरणचे दूर्लक्ष\nकोंढाळा येथील 'त्या' ���ुटुंबाला कधी मिळणार घरकुल\nकिशोरवयीन मुलाने आणि मुलीने सहमतीने शरीर संबध ठेवल्यास गुन्हा मानला जाऊ नये, पॉक्सो कायद्यात सरकारने सुधारणा करावी\nजड वाहतूकीमुळे सेमाना बायपास मार्गाची लागली वाट\nभारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस रोखली\nवैनगंगा नदीमधील इकोर्निया निमूर्लनासाठी २ कोटीची तरतूद : पालकमंत्री डॉ. परिणय फुके\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परिसरात आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं, प्रत्येकी १२५ जागा लढवणार\nना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनाला अपघात\nदेशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन\nग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल फ्री दाखवण्याचे ट्रायचे निर्देश\nअहेरी येथील राजमहालात विराजमान 'अहेरी चा राजा' चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांकडून पुन्हा वाहनांची जाळपोळ\nबल्लारपुर - आष्टी महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी कळमना येथे केला महामार्ग बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/brazil/news/", "date_download": "2019-10-22T05:51:35Z", "digest": "sha1:ZMLKTHPBF5WVFOU5OOQVW3YMYJLS3FWA", "length": 18058, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Brazil- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दि���ी खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nIndian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nकॅटवॉक करतानाच चक्कर येऊन जागी कोसळला मॉडेल, रॅम्पवरच झाला मृत्यू\nसाओ पाउलो फॅशन वीकच्या शेवटच्य��� दिवशी कोणीही विसरू शकणार नाही अशी घटना घडली. आठवड्याभराच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं.\nजावेद अख्तर यांनी इमरान खान यांना दिलं सडेतोड उत्तर म्हणाले, ‘पुन्हा नो बॉल टाकला...’\nFIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव\nने'मार' खेळीने ब्राझिलची क्वार्टर फायनलमध्ये धडक, मेक्सिको बाहेर\nFIFA world Cup 2018 : आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती\nFIFA World Cup 2018: नेमारची जादू चालली नाही, ब्राझील-स्वित्झर्लंडची बरोबरी\nFIFA वर्ल्डकप प्रेमींसाठी आज सुपर संडे ,एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती\nब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणार विमान कोलंबियात कोसळलं\nब्रिक्स बँकेच्या स्थापनेचा निर्णय, अध्यक्षपदाचा मान भारताकडे\nब्रिक्सच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट\nअर्जेंटिनाचा पराभव करत जर्मनी ठरली वर्ल्ड चॅम्पियन\nसहाव्या ब्रिक्स परिषदेसाठी मोदी ब्राझीलला रवाना\n12 जुलै :फिफा वर्ल्ड कप- उत्तर सांगा बक्षीस जिंका \nअभी तक \u0003खेलने के लिए\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T07:12:28Z", "digest": "sha1:CMTWLDGQC5PW62G5EIIC43JD4T3EC6WI", "length": 4995, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॅनियेल फ्रांस्वा मलान - विकिपीडिया", "raw_content": "\n४ जून १९४८ – ३० नोव्हेंबर १९५४\n७ फेब्रुवारी, १९५९ (वय ८४)\nडॅनियेल फ्रांस्वा मलान (आफ्रिकान्स: Daniel François Malan; २२ मे १८७४ - ७ फेब्रुवारी १९५९) हा दक्षिण आफ्रिका देशाचा पंतप्रधान होता. १९४८ ते १९५४ दरम्यान सत्तेवर राहिलेल्या मलानच्या राजवटीने दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी धोरणे अस्तित्वात आणली.\nइ.स. १८७४ मधील जन्म\nइ.स. १९५९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०१५ रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T05:57:57Z", "digest": "sha1:XVBXFLEZQ5BFSJL2SWGTT7NTHWQBXYFQ", "length": 4489, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दंतमंजन - विकिपीडिया", "raw_content": "\nदंतमंजन हे दात घासण्यासाठी उपयोगात येणारे एक चूर्ण आहे. हे बहुदा कोरड्या स्वरूपात मिळते. यास दंतधावन असेही म्हणतात.\nदंतमंजन बनवताना वड, विजयसार, अर्क, खैर, करंज, जाई, करवीर, अर्जुन, निंब यापैकी एक किंवा अनेक वनस्पतींचा उपयोग केला जातो. औषधी चूर्णांनी बनविलेले हे मंजन पोटात गेले तरी किंवा तोंडात राहिले तरी कुठलाच त्रास होत नाही. यामुळे इतर कोणत्याही पेस्ट पेक्षा मंजन वापरणे जास्त सुरक्षित मानले जाते. मात्र काही उत्पादनात तंबाखुचा वापर केला जातो ही उत्पादने सुरक्षित नसतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१६ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/health-tips-in-marathi/", "date_download": "2019-10-22T05:53:31Z", "digest": "sha1:JFY4X7C4DMM6X6M2FH22IAPSZTCG3NQQ", "length": 12227, "nlines": 82, "source_domain": "healthmarathi.com", "title": "आरोग्य विषयक माहिती मराठीतून (Health tips in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nआरोग्य विषयक माहिती मराठीतून (Health tips in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n‘हेल्थ मराठी’ ह्या आमच्या वेबसाईटवर आरोग्यविषयक सर्व काही माहिती मराठीत उपलब्ध करून दिली आहे.\nखाली विभागवार माहिती दिलेली आहे. जसे, विविध रोगांची माहिती या विभागात आपणास हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षाघात, हाय ब्लडप्रेशर,किडण्या निकामी होणे अशा विविध आजारांची माहिती मिळेल.\nहेल्थ मराठी विभाग :\n• विविध रोगांची माहिती\n• साथीचे आजार (संसर्गजन्य रोग)\n• आहार व पोषण\n• निदान व तपासणी (विविध लॅब टेस्टची मराठीत माहिती)\n• सरकारी आरोग्य योजना\nआरोग्य विषयी माहिती आरोग्य विषयी माहिती आरोग्य शिक्षण आरोग्य टिप्स मराठी arogya vishayak mahiti in marathi आरोग्य सल्ला arogya healthmarathi.com marathi निरोगी राहण्याचे उपाय Healthy lifestyleआरोग्य विषयक सल्ला आरोग्य मंत्र आरोग्य म्हणजे काय आरोग्य विषयक माहिती आरोग्य शिक्षण आरोग्य माहिती आरोग्य सल्ला आरोग्य मंत्र आरोग्य विभाग आरोग्य टिप्स आरोग्य विषयक सल्ला शारीरिक मानसिक आरोग्य म्हणजे काय आरोग्य विषयक माहिती आरोग्य शिक्षण आरोग्य माहिती आरोग्य सल्ला आरोग्य मंत्र आरोग्य विभाग आरोग्य टिप्स आरोग्य विषयक सल्ला शारीरिक मानसिक आरोग्य म्हणजे काय निबंध माहिती balanced diet | आरोग्य : असा असावा संतुलित आहार महिलांचे आरोग्य मराठी स्त्रियांचे आरोग्य प्रश्न कुपोषण आरोग्य योजनांची माहिती राजीव गांधी जीवनदायी योजना विमा आरोग्यासाठी योगाचा उपयोग योगासने व्यायाम प्रकार वर्कआऊट आयुर्वेदिक औषधे घरगुती उपाय आजीबाईचा बटवा निसर्गोपचार होमिओपॅथी उपाय एलोपॅथी मेडिसिन सर्जरी ऑपरेशन गर्भवती गरोदरपणात काळजी आहार लक्षणे कारणे निदान तपासणी टेस्ट हेल्थ फॅमिली डॉक्टर सकाळ बालाजी तांबे गर्भसंस्कार पुस्तक मोफत मार्गदर्शन डाउनलोड pdf प्रश्न उत्तरे आरोग्य विषयी माहिती आरोग्य विषयक सल्ला आरोग्य शिक्षण आरोग्य सल्ला आरोग्य विषयक घोषवाक्य arogya vishayak mahiti in marathi आरोग्य टिप्स Health tips in marathi | sex life in marathi | आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | Health Care | Sehat updates in Marathi | Latest Health News Health tips in marathi, Health related article in Marathi, Health News, Health Tips in Marathi, Health and Beauty, Ayurveda, Sehat in Marathi, Helth News in Marathi, Home Remedies, advice consultant Fitness Tips, Advice on Health Problems, Herbs, Treatments, Ayurveda, Family Android smartphone app Health, Healthy Living, Diet, Weight Loss, Exercise, day whatsapp facebook youtube channel video Natural Health, Health, आरोग्य, आयुष्य, आयुर्वेद, आरोग्य उत्तम, निरोगी जीवनाचे रहस्य, निरोगी, हवा पाणी ध्वनी पर्यावरण प्रदूषण, जीवन, तंदुरुस्त, स्वच्छ भारत अभियान प्रथमोपचार first aid योगासने, संतुलित आहार पथ्य अपथ्य योगासन, योग, दमा, व्यायाम, आहार, पोषक भोजन, पौष्टिक खाद्य पदार्थ, पौष्टिक आहार Read useful info on Health, Ayurveda, Home Remedies, Fitness Tips, Advice on Health Problems, Health Tips In Marathi on Health channel निबंध माहिती balanced diet | आरोग्य : असा असावा संतुलित आहार महिलांचे आरोग्य मराठी स्त्रियांचे आरोग्य प्रश्न कुपोषण आरोग्य योजना��ची माहिती राजीव गांधी जीवनदायी योजना विमा आरोग्यासाठी योगाचा उपयोग योगासने व्यायाम प्रकार वर्कआऊट आयुर्वेदिक औषधे घरगुती उपाय आजीबाईचा बटवा निसर्गोपचार होमिओपॅथी उपाय एलोपॅथी मेडिसिन सर्जरी ऑपरेशन गर्भवती गरोदरपणात काळजी आहार लक्षणे कारणे निदान तपासणी टेस्ट हेल्थ फॅमिली डॉक्टर सकाळ बालाजी तांबे गर्भसंस्कार पुस्तक मोफत मार्गदर्शन डाउनलोड pdf प्रश्न उत्तरे आरोग्य विषयी माहिती आरोग्य विषयक सल्ला आरोग्य शिक्षण आरोग्य सल्ला आरोग्य विषयक घोषवाक्य arogya vishayak mahiti in marathi आरोग्य टिप्स Health tips in marathi | sex life in marathi | आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | Health Care | Sehat updates in Marathi | Latest Health News Health tips in marathi, Health related article in Marathi, Health News, Health Tips in Marathi, Health and Beauty, Ayurveda, Sehat in Marathi, Helth News in Marathi, Home Remedies, advice consultant Fitness Tips, Advice on Health Problems, Herbs, Treatments, Ayurveda, Family Android smartphone app Health, Healthy Living, Diet, Weight Loss, Exercise, day whatsapp facebook youtube channel video Natural Health, Health, आरोग्य, आयुष्य, आयुर्वेद, आरोग्य उत्तम, निरोगी जीवनाचे रहस्य, निरोगी, हवा पाणी ध्वनी पर्यावरण प्रदूषण, जीवन, तंदुरुस्त, स्वच्छ भारत अभियान प्रथमोपचार first aid योगासने, संतुलित आहार पथ्य अपथ्य योगासन, योग, दमा, व्यायाम, आहार, पोषक भोजन, पौष्टिक खाद्य पदार्थ, पौष्टिक आहार Read useful info on Health, Ayurveda, Home Remedies, Fitness Tips, Advice on Health Problems, Health Tips In Marathi on Health channel वाचा आरोग्य, रोगांची माहिती doctor online family sakal संसर्गजन्य आजार साथीचे रोग दुषित पाण्यातून पसरणारे वजन कमी करण्यासाठी उपाय पॉट कमी पोटावरील चरबी अंग दुखणे हस्तमैथुन शीघ्रपतन वंध्यत्व कँसर मधुमेह लठ्ठपणा हार्ट अटॅक नवजात मुलांचे संगोपन बालसंगोपन हार्मोनल मेंदूचे मणक्याचे गुडघेदुखी रक्तदाब सेक्स पॉवर स्वस्थ जीवन, हेल्थ टिप्स, आयुर्वेद, घरगुती उपचार, सेक्स लाइफ, जडी बुटी, आहार आणि बरेच काही हेल्थ चॅनलवर वाचा आरोग्य, रोगांची माहिती doctor online family sakal संसर्गजन्य आजार साथीचे रोग दुषित पाण्यातून पसरणारे वजन कमी करण्यासाठी उपाय पॉट कमी पोटावरील चरबी अंग दुखणे हस्तमैथुन शीघ्रपतन वंध्यत्व कँसर मधुमेह लठ्ठपणा हार्ट अटॅक नवजात मुलांचे संगोपन बालसंगोपन हार्मोनल मेंदूचे मणक्याचे गुडघेदुखी रक्तदाब सेक्स पॉवर स्वस्थ जीवन, हेल्थ टिप्स, आयुर्वेद, घरगुती उपचार, सेक्स लाइफ, जडी बुटी, आहार आणि बरेच काही हेल्थ चॅनलवर\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nआरोग्याविषयी रंजक माहिती (Health facts in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/pregnancy-calendar/", "date_download": "2019-10-22T05:42:04Z", "digest": "sha1:UYBO2CFWMLENYCLRVNP3FEQ6H4FHTBM7", "length": 20994, "nlines": 113, "source_domain": "healthmarathi.com", "title": "गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते - प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Pregnancy गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)\nगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nप्रेग्नन्सी कॅलेंडरच्या सहाय्याने आपल्या गर्भाच्या वाढीसंबंधी (बाळाच्या वाढीसंबंधी) जाणून घेता येते.\nगरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाची वाढ कशी होते याची माहिती या प्रेग्नन्सी कॅलेंडरमुळे समजण्यास मदत होते.\nगर्भधारणा ही स्त्री अंडाणु आणि पुरूष शुक्राणुच्या एकत्रित मिलनाने होते. स्त्रीबीज व शुक्रजंतू यांचा सफल संयोग होऊन बीज तयार होते. नंतर त्याचा जवळजवळ तीन दिवस प्रवास सुरू असतो. साध्या नजरेला न दिसणारे हे गर्भबीज 4 इंच लांबीच्या गर्भनलीकेतून प्रवास करीत गर्भाशयात प्रवेश करते. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाशयात भ्रूणचा (गर्भाचा) विकास होण्यास सुरवात होते.\nगर्भावस्थेत गर्भाचा विकास नऊ महिन्यापर्यंत विविध टप्याने होत असतो. गर्भावस्थेचे मुख्यत: तीन टप्पे करता येतील.\n• पहिला सत्र First Trimester – (1 ते 3 महिन्याचा काळ)\n• ‎दुसरे सत्र Second Trimester – (4 ते 6 महिन्याचा काळ)\n• ‎तीसरे व अंतिम सत्र Third Trimester – (7 ते 9 महिन्याचा काळ)\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nगर्भ��वस्था कैलेंडरच्या सहाय्याने गर्भाचा विकास आणि स्थिति समजण्यास मदत होते. पहिल्या तिमाहीत एक ते तीन महिने, दूसऱ्या तिमाहीमध्ये चार ते सहा महिने आणि तीसऱ्या तिमाहीत सात ते नऊ महिने असतात.\nपहिला सत्र First Trimester – (1 ते 3 महिन्याचा काळ) :\nगर्भावस्थेचा पहिला महिना –\nगर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात मासिक पाळी येणे बंद होईल. पहिल्या महिन्यात गरोदर असल्याचे निश्चित निदान होणे थोडे अवघड असते.\nगर्भावस्थेचा दूसरा महीना –\nदूसऱ्या महिन्यामध्ये गरोदर असल्याचे निदान होईल. या महिन्यात गर्भाचा पेशींचा वस्तुमान विकास होतो. या प्रक्रियेत पेशींमध्ये विविध प्रकारांमध्ये भाग पडू लागतात. हा गर्भ नाळेद्वारे आईबरोबर जोडला जातो. त्यातून त्याला पोषण ग्रहण करता येते, नाळेमुळे गर्भ आणि गर्भवती एकमेकांशी जोडलेले असतात. या महिन्यामध्ये गर्भाचे हृद्य विकसित होऊ लागते त्यामुळे या महिन्यात विशेष सावधानी घेणे आवश्‍यक असते.\nप्रेग्नन्सीचा तीसरा महिना –\nतीसऱ्या महिन्यामध्ये गर्भाच्या हाडांचा व कानाचा विकास होऊ लागतो. यावेळी गर्भाचे डोके हे शरीराचा सर्वात मोठा भाग असतो. हृदय पूर्ण विकसित होते. 29 दात व हिरडयांचे काम सुरू होते. स्वरयंत्र आकाराला येते, पापण्या निर्माण होऊन मिटलेल्या अवस्थेत सातव्या महिन्या पर्यंत राहतात.\nपहिल्या तिमाहीत खाण्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. पौष्टीक व सकस आहाराबरोबर डॉक्टरांनी दिलेल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेळच्याळेळी घेतल्या पाहिजे. तसेच हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये ह्यातूनही फॉलिक ऍसिड मिळते. फॉलिक ऍसिड अवयवांच्या प्रथम जडणघडणीत अत्यंत आवश्यक आहे.\nदुसरे सत्र Second Trimester – (4 ते 6 महिन्याचा काळ) :\nगर्भावस्थेचा चौथा महिना –\nचौथ्या महिन्यामध्ये हार्मोन (संप्रेरके) निर्माण होऊ लागतात. चौथा महिना लागताच तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल. पहिल्या तीन महिन्यातली मळमळ, अन्नावरची वासना नसणे, थकवा सर्व हळूहळू कमी होऊन अधिक स्फूर्तीदायक वाटेल. आता तुमच्या बाळाची शारीरिक रचना पूर्ण झाली असेल.\nगर्भावस्थेचा पाचवा महिना –\nपाचव्या महिन्यामध्ये गर्भाची लांबी साधारण 25 सेंटीमीटर होते. ह्या महिन्यात गर्भाचे हात, पाय आणि बोटे विकसित होतात. इतर अवयवांबरोबरच भुवया व पापण्या येतील. तुमचे बाळ आता हालचाल करू लागेल. ह्या महिन्यात आपणास ���र्भाची हलचाल जाणवायला लागेल.\nपाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचा आकार वाढल्याने त्याचा दाब मूत्राशय (bladder) वर येतो व त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. तसेचं शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे कधीकधी शौचास कठीण होऊ शकते.\nप्रेग्नन्सी सहावा महिना –\nआता तुमच्या गर्भाशायाचा आकार वाढल्याने तुमचे पोट दिसू लागेल. तुमचा गर्भ सहा महिन्याचा असतांना जवळ जवळ 1 पौंडाचा असेल तसेच 10.5 इंच उंचीचा असेल. डोळ्यांची उघडझाप करू लागेल. ह्या महिन्यात तुमचे बाळ अधिक कार्यक्षम असेल. बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र झाल्या असतील. प्रखर प्रकाश, मोठा आवाज ह्यांना बाळ प्रतिसाद देतांना आईला जाणवेल.\nह्या दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तुम्हाला सोनोग्राफी, रक्ततपासणी करायला सांगतील व टी.टी. चे इंजेक्शन देतील. तुमची कॅलशियम व लोहाची गरज वाढल्याने त्याच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येईल.\nसहाव्या महिन्यानंतर तुमचे दुसरे सत्र संपेल. पुढे येणारे तीसरे व अंतिम सत्र अधिक आनंददायी व स्पुर्तीदायक असेल. बाळाची आता तुम्ही आतुरतेने वाट पहायला लागाल.\nतीसरे व अंतिम सत्र Third Trimester – (7 ते 9 महिन्याचा काळ) :\nगर्भावस्थेचा सातवा महीना –\nबाळाची किक बसण्याची वेळ आत्ता आलेली आहे.. ह्या महिन्यात आपणास गर्भाची हलचाल स्पष्टपणे जाणवायला लागेल.\nया महिन्यापासून बाळाची वाढ आता झपाटाने होते तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाच्या मेंदूची तसेच फुफ्फुसाची वाढ झपाटाने होते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास lanugo म्हणतात. तसेच बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव vernix संपूर्ण अंगभर पसरलेला असतो.\nकाही बालके ह्या महिन्यामध्येही जन्माला येऊ शकतात. गर्भावस्थेचा काळ पूर्ण होण्यापूर्वी काही दिवस आगोदर जन्म झाल्यास अकाली जन्म (Premature Birth) होतो. ही मुले अशक्त, कमी वजन असलेली व अपूरी वाढ झालेली देखील असू शकतात. मात्र त्यांच्यासाठी जन्मल्यानंतर विशेष देखभालीची गरज लागते.\nगर्भावस्थेचा आठवा महीना –\nआपले बाळ, आत्ता कोणत्याही वेळी ह्या नव्या जगामध्ये प्रवेश करू शकते. बाळाचा पूर्ण विकास ह्या महिन्यामध्ये झालेला असतो. बाळाची हालचाल आता तुम्हाला अधिक परिचयाची होते. प्रखर उजेडाला बाळाचे डोळे उघडझाप करू शकतात. आवाजाला प्रतिसाद देतात.\nआपले डॉक्���र सोनोग्राफी करून बाळाची स्थिती, साधारण वजन, गर्भजलाचे प्रमाण व वारेची तपासणी हे बघितल्यावर प्रसूती केव्हा व कशी होईल याचा अंदाज बांधतात. आता हा वाट बघण्याचा कालावधी संपत आलाय.. पुढे काय होणार किती त्रास होणार आॅपरेशन तर करावे लागणार नाही ना मी बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेन ना मी बाळंतपणाच्या कळा सहन करू शकेन ना अशा असंख्य प्रश्नांचे मोहोळ गर्भवतीच्या मनात उठत असते. विशेषत: पहिल्या प्रसूतीच्या वेळी ही हुरहूर, काळजी खूपच वाढते.\nपण काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल. आपले कपडे, लागणाऱ्या वस्तू, औषधे, कागदपत्रे, बाळाचे कपडे इ. भरून बॅग तयार ठेवणे शेवटच्या 2-3 आठवड्यांत आवश्यक आहे.\nगर्भावस्थेचा नववा महीना (शेवटचा महिना) –\nआपले बाळ कधीही ह्या नव्या दुनियेमध्ये प्रवेश करू शकते. ही वेळ आनंदाची तसेचं विशेष काळजीची ही आहे. जस-जशी प्रसूती जवळ येते तशी बाळाची हालचाल मंदावते. बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्याजोगी जागा नसते. पण हालचाल खूपच कमी झाल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा. बाळाचे वजन या महिन्यात साधारण 7 पाउंड पर्यंत असू शकते.\nशक्य असल्यास घरातून सारखे बाहेर जाणे टाळा. तसेचं देखरेखीसाठी यावेळी आपल्या जवळ कोणीतरी सतत असणे गरजेचे आहे.\n• योग्यरीत्या गर्भाची वाढ होण्यासाठी कोणता आहार घ्यावा (Pregnancy Diet chart in Marathi)\n• गरोदरपणात कोणती काळजी घ्यावी (Pregnancy Guide in Marathi)\n• कोणती लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे (Tips for Safe and Healthy Pregnancy in Marathi)\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in Marathi)\nNext articleगरोदरपणात होणारे त्रास आणि उपाय मराठीत माहिती (Pregnancy problems)\nगरोदरपणातील दुसरा महिना – लक्षणे, आहार, तपासणी व काळजी\nगरोदरपणातील तिसरा महिना – लक्षणे, आहार, तपासणी व काळजी\nगरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात अशी काळजी घ्यावी\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nक��पीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/food-rate/news/", "date_download": "2019-10-22T07:13:45Z", "digest": "sha1:ZX7PKUPCLIFT4E55MGIU5RDPSWT73IME", "length": 15067, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Food Rate- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nVIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण\nयात त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nरुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू\nमुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल दाहकता दाखवणारे पाहा 10 PHOTOS\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2019-10-22T07:22:27Z", "digest": "sha1:K3Q4RNO2HEJL5EOX5TPQHKJPZTVSGXWI", "length": 3164, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सलाद Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच : मतदारांनी तक्��ार केल्यावर मशीन बदललं.\nरांची कसोटी विजयासह कर्णधार कोहलीने केला ‘हा’ नवा विक्रम\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\nयामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nभारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय\nजमीन मिळूनही पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत\nटोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या\nवेब टीम – अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे...\n‘ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच : मतदारांनी तक्रार केल्यावर मशीन बदललं.\nरांची कसोटी विजयासह कर्णधार कोहलीने केला ‘हा’ नवा विक्रम\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cases-three-persons-due-humble-water-dam-maharashtra-23420", "date_download": "2019-10-22T07:04:21Z", "digest": "sha1:OTC5SEBXDYNM5UIYE42476KC4U4QCJJJ", "length": 15710, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Cases on three persons due to humble water dam, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल\nनिकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल\nसोमवार, 23 सप्टेंबर 2019\nगडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेले. याप्रकरणी वाच्यता झाल्यानंतर चौकशीअंती मृदसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंत्यांसह तिघांविरोधात बेडगाव पोलिस मदत केंद्रात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.\nगडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेले. याप्रकरणी वाच्यता झाल्यानंतर चौकशीअंती मृदसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंत्यांसह तिघांविरोधात बेडगाव पोलिस मदत केंद्रात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.\nगडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्‍त ��िवार योजनेची कामे करण्यात आली. कोरची तालुक्‍यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रुपयांची तरतूद केली. मात्र, कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. याकडे मृद व जलसंधारण खात्याच्या अभियंता व अधिकाऱ्यांनी ही दुर्लक्ष केले. त्यामुळे हे बंधारे पहिल्याच पाण्यात वाहून गेले.\nयाप्रकरणाची वाच्यता झाली त्यासोबतच सोशल मीडियावर देखील यावर चर्चा होऊ लागली. त्याची दखल घेत रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीने प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन माहिती घेतली असता काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आले.\nजलयुक्‍त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष समाधान शेंडगे यांनी कोरची नायब तहसीलदार रेखा बोके यांना प्राधिकृत करून बेडगाव पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिस मदत केंद्रात उपविभागीय अभियंता वाय. जी. बरडे, कनिष्ठ अभियंता एम. टी. पेंदाम, कंत्राटदार शताब कुरेशी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.\nकोरचीचे प्रभारी पोलिस अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नीतेश पोटे याप्रकरणाचा तपास करीत आहेत. जलयुक्‍त शिवार अभियानातून जंगली भागात १६ पेक्षा अधिक बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यांची दखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या पार्श्‍वभूमीवर होत आहे.\nपोलिस चंद्रपूर जलसंधारण सोशल मीडिया रोजगार तहसीलदार\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्‍यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/meeting-now-every-monday-solve-pf-problems-217363", "date_download": "2019-10-22T07:01:54Z", "digest": "sha1:FWIDYFTTFXXL5UUUFPQLILG3EUPCYBHE", "length": 11900, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "पीएफचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आता प्रत्येक सोमवारी बैठक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nपीएफचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आता प्रत्येक सोमवारी बैठक\nशनिवार, 21 सप्टेंबर 2019\nत्येक सोमवार कर्मचारी भविष्य निधी संगठन, क्षेत्रीय कार्यालय टाऊन सेंटर सिडको एन-एक येथे क्षेत्रीय आयुक्‍त एम. एच. वारसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.\nऔरंगाबाद : भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे पीएफसंदर्भात असलेल्या समस्या, प्रश्‍न आणि तक्रारी निवारण्यासाठी निधी तुमच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर आता दर सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. यात पीएफसंबंधीच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएफचे सहायक आयुक्‍त तुषार जाधव यांनी दिली.\nप्रत्येक सोमवार कर्मचारी भविष्य निधी संगठन, क्षेत्रीय कार्यालय टाऊन सेंटर सिडको एन-एक येथे क्षेत्रीय आयुक्‍त एम. एच. वारसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. सोमवारी सुटी आल्यास ही बैठकी पुढील कार्यालयीन दिवसात होणार आहे, असेही पीएफ कार्यालयातर्फे सांगण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद : पोलिस ठाण्यासमोर एमआयएम कार्यकर्त्यांचा राडा\nऔरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना...\nऔरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील- कदीर मौलाना हाणामारी (Video)\nऔरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ...\nऔरंगाबादेत सायंकाळी साडेपाचपर्यंत 58.64 टक्के मतदान\nऔरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ढगाळ वातावरणामुळे कमी झालेली टक्केवारी दुपारनंतर बऱ्यापैकी वाढली. पाचव्या फेरीनंतर जिल्ह्यातील नऊ विधानसभा...\nमराठवाड्यात दुपारी 1 वाजेपर्यंत किती झाले मतदान\nऔरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के...\n(Video) आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील : चंद्रकांत खैरे\nऔरंगाबाद : महाराष्ट्रात श���वसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत महाराष्ट्र ढवळून काढला, त्यांच्या सभांना प्रचंड...\nऔरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ढगाळ वातावरणामुळे काहीसा निरुत्साह दिसत होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात फक्त 6 टक्केच मतदान झाले. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/garden-study-and-photography-216452", "date_download": "2019-10-22T07:07:46Z", "digest": "sha1:7MR7HK7B77626ZMROHX2QQM4EHFAQZVN", "length": 14228, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "उद्यानात करा अभ्यास अन्‌ फोटोग्राफीही | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nउद्यानात करा अभ्यास अन्‌ फोटोग्राफीही\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nविद्यार्थ्यांना उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागणार\nउद्याने बंद असतानाही आतमध्ये प्रवेश मिळणार\nसकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत उद्यानाचा वापर करता येणार\nहौशी कलाकारांना चित्र, पक्षी व फुलांचे फोटो काढता येणार\nपुणे - दुपारच्या वेळेत महापालिकेची उद्याने बंद असतात, तेव्हा या वेळेत तेथे विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यास करता येईल व कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वावही देता येणार आहे. मात्र त्यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज करून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.\nपुणे शहरात महापालिकेची अनेक उद्याने आहेत. ‘थीम पार्क’मुळे नावीन्यपूर्ण उद्याने पुणेकरांना पाहायला मिळतात. ही उद्याने सकाळी ६ ते ११ तर संध्याकाळी चार ते रात्री आठपर्यंत खुली असतात. मात्र दुपारी उद्यानांमध्ये प्रवेश बंद असतो. उद्यान विभागाने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी या नियमात शिथिलता आणली आहे.\nशहरात अभ्यासिका असल्या तरी त्याचे दर विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे त्यांना चांगल्या वातावरणात अभ्यास करण्याची परवानगी दिली आहे. सध्या महापालिकेच्या सात-आठ उद्या���ांमध्ये ही सुविधा आहे, पण आता सर्वच उद्याने खुली असतील. तसेच चित्र काढणे, पक्षी, फुलांचे फोटो काढण्यासाठी हौशी कलाकारांना परवानगी दिली जाणार आहे.\nप्री वेडिंग फोटोला बंदी\nलग्नाआधी किंवा इतर घरगुती कार्यक्रमापूर्वी फोटो शूट करण्याचे फॅड आहे. पालिकेच्या उद्यानात सुंदर फोटो निघू शकतात. पण अशा व्यावसायिक फोटोग्राफीमुळे या उपक्रमाच्या उद्देशाला हरताळ फासला जाऊ शकतो. त्यामुळे त्यास बंदी आहे. फक्त अभ्यास व कलाकारांनाच ही संधी मिळेल. यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज करावा, त्यांना परवानगी दिल्याचे पत्र दिले जाईल. त्यांना उद्याने बंद असतानाही आतमध्ये प्रवेश मिळेल, असे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.\nउद्यानांमध्ये अभ्यासासाठी परवानगी दिल्याने त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शांत व निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करता येईल. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल.\n- अभिजित पाटील, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसून म्हणून सासूबाईंकडून मिळालेले धडे स्वतः सासूबाई झाल्यावर उपयोगी पडतात, कुटुंब सांभाळताना. सासूबाईंचा साधेपणा मला आवडायचा. सासूबाईंनी कधीही...\nफेसबुकवरील प्रेम पडले महागात, लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण\nबरेली : सोशल मीडियावरील ओळखीतून झालेल्या प्रेमात एका तरुणीची फसवणूक झाली असून समोरील व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा...\nकाळजी, प्रेम, विश्‍वासाने गुंफले आपुलकीचे नाते\nनागपूर : काळजी, प्रेम आणि विश्‍वासामुळे मदर इन लॉ म्हणजेच कायद्याची आई \"सासूबाई' यांच्यासोबत नाते अतिशय आपुलकीने विनल्या गेल्याचे माधवी राजेश...\n‘ती’ सोडत नाही... (संदीप काळे)\nव्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली...\nगरज आणि लालसा (एकनाथ पाटील)\nसुतार सावरून बसले आणि सांगायला लागले : ‘‘अहो, माझा मुलगा विजय. इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष आत्ताच त्यानं पूर्ण केलंय. मुलगा हुशार आहे. दहावीत त्याला ८७...\nचौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’ श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्��ा शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/gas-cylinder-explodes-dahanukar-colony-pune-two-injured-217188", "date_download": "2019-10-22T06:43:20Z", "digest": "sha1:QRORHUX6UZMEOMGV5JRGDWD6TL5U2RAZ", "length": 11925, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे : डहाणूकर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nपुणे : डहाणूकर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघे जखमी\nशनिवार, 21 सप्टेंबर 2019\nकोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना डहाणूकर कॉलनीतील गल्ली क्रमांक सहामधील प्रियांजली बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (ता.२०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.\nपुणे : कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना डहाणूकर कॉलनीतील गल्ली क्रमांक सहामधील प्रियांजली बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (ता.२०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.\nप्रियांजली बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील बंद फ्लॅटमध्ये ही घटना घडली असून, त्या फ्लॅटच्या वरच्या बाजूस राहत असलेले दोघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे अग्निशमन अधिकारी गजानन पात्रूडकर यांनी सांगितले. दरम्यान, मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहुबळीतील स्फोटामागे कोल्हापूर कनेक्‍शन शक्‍य\nकोल्हापूर - हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटामागे कोल्हापूर कनेक्‍शन असल्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्ह्यात सतर्क राहण्याचे आदेश...\nPune Rains : पुण्यातल्या रामवाडीत मुसळधार पावसाम���ळे पाणीच पाणी\nरामवाडी (पुणे) : वडगावशेरी येथील गार्डेनिया सोसायटी फेज 1, शुभम सोसायटी, उज्वल सोसायटी येथे सोमवारी (ता. 21) रात्री झालेल्या...\nपुणे : भाटघरला 125, तर आळंदीला 76 मिलिमीटर पाऊस\nपुणे : शहर आणि जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही पण मध्यरात्रीनंतर भोर, वेल्हा तालुक्यातील त्यानंतर शहरातील कात्रज, कोंढवा, हडपसर,...\nपुणे : गुरुराज सोसायटीत पुन्हा शिरले पाणी अन् नागरिकांना आठवला 'तो' पाऊस\nपुणे : पुणे शहरासह उपनगरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आलेला असून, ओढ्यालागतच्या गुरुराज सोसायटीत पाणी शिरले....\nपुण्याला पुन्हा पावसाने झोडपले; सोसायट्या, घरांमध्ये पाणी\nपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्याने आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास पुणे शहरासह उपनगरांना पावसाने झोडपले....\nपुण्यात भाजपच्या 'या' दोघांमध्ये सर्वाधिक मताधिक्याची लढाई\nपुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात चंद्रकांत पाटील (चंपा) की माधुरी मिसाळ (मामि) सर्वाधिक मताधिक्य मिळवणार, याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T05:47:49Z", "digest": "sha1:UEFCK3TS7AFQZEN3BGLU23BYIUJRYD7R", "length": 3172, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:भारताचे उपराष्ट्रपती - विकिपीडिया", "raw_content": "\nविद्यमान उपराष्ट्रपती हे व्यंकय्या नायडू असून कृपया त्यांचा फोटो अपलोड करण्यात यावा. Kishor Satam (चर्चा) २३:४४, २० एप्रिल २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१८ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-advance-pattern-silk-department-waiting-permission-maharashtra-23234", "date_download": "2019-10-22T07:00:29Z", "digest": "sha1:W4BAOWATXAMEP26RYPLGQYGJXDWLPKRJ", "length": 17894, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, advance pattern of silk department waiting for permission, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजुरीच्या प्रतीक्षेत\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजुरीच्या प्रतीक्षेत\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nजालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व रेशीम विभागाकडे असलेली तोकडी यंत्रणा पाहता ८६७ पदांचा सुधारित आकृतीबंध प्रस्ताव रेशीम विभागाकडून शासनाकडे जवळपास वर्षभरापूर्वीच सादर करण्यात आला आहे. त्या सुधारित प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे.\nजालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व रेशीम विभागाकडे असलेली तोकडी यंत्रणा पाहता ८६७ पदांचा सुधारित आकृतीबंध प्रस्ताव रेशीम विभागाकडून शासनाकडे जवळपास वर्षभरापूर्वीच सादर करण्यात आला आहे. त्या सुधारित प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे.\nरेशीम दिनाच्या निमित्ताने नुकताच जालना येथे दोन दिवसीय रेशीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने रेशीम संचालनालयाच्यावतीने राज्यातील रेशीम उद्योगाच्या झपाट्याने होत असलेल्या विस्ताराची माहिती एका टिपणीद्वारे देण्यात आली. महा रेशीम अभियान २०१७ ते २०१९ ला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ४९८२ गावांतील १ लाख २२ हजार २३१ शेतकऱ्यांपर्यंत पोचत रेशीम विभागाने रेशीम उद्योगाची, योजनांची माहिती पोचविली.\n३८ हजार ९२६ शेतकऱ्यांनी अभियानात प्रत्यक्ष नोंदणी केली. महारेशीम अभियानांतर्गत २०१९ मध्ये १० हजार शेतकरी लक्षांक नोंदणीच्या तुलनेत १५ हजार ९४ शेतकऱ्यांनी तुतीसाठी तर ३६५ शेतकऱ्यांनी टसरसाठी नोंदणी केल्याने लक्षांक पूर्तीच्या पुढे जावून राज्यात काम झ���ले आहे.\nनोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून तुती व टसरची लागवड सुरू असून सप्टेबर २०१९ पर्यंत ही लागवड सुरू राहणार आहे. रेशीम संचालनालयाची निर्मिती झाली त्या वेळी ३७९ पदांचा आकृतीबंध होता. परंतु, गेल्या अनेक वर्षांत रेशीम उद्योगामध्ये झालेली व होत असलेली मोठी वाढ पाहता २७ मार्च २०१८ रोजी ८६७ पदांचा सुधारित आकृतीबंध प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वाढत असलेला उद्योग पाहता या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्‍यक असल्याचे रेशीम संचालनालयाच्यावतीने टिपणीत नमूद केले आहे.\nरेशीम संचालनालय नागपूरअंतर्गत एकूण ३३ कार्यालये असून त्यापैकी ६ कार्यालयांमध्ये लिपिकवर्गीय कर्मचारी नाहीत. इकूण ३७९ पदे मंजूर असून त्यापैकी १३६ पदे रिक्‍त आहेत. त्यामधील ९२ पदे सरळ सेवेची रिक्‍त आहेत. ८९ पदे भरण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यालाही मान्यता मिळणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे रेशीम विभागाच्यावतीने स्पष्ट‌ करण्यात आले आहे. सर्व योजनांचा समावेश असलेली रेशीम शेती विकास योजना ही नवी योजना राज्य योजनेमधून प्रस्तावित करण्यात आल्याचे रेशीम विभागाने कळविले आहे.\nशेतकऱ्यांना उद्योगासाठी कायम मजुरी द्या\nरेशीम महोत्सवात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मनरेगांतर्गत रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी मजूरी तीन वर्षांपर्यंत न मिळता ती मजुरी जोवर शेतकरी रेशीम उद्योग करेल तोवर देण्याची अपेक्षा व्यक्‍त केली. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केंद्रात पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला. रेशीम उद्योगासाठी शेड उभारणी केल्यानंतर त्यासाठीच्या अनुदानापासून अजूनही वंचित असेलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना त्यांनी या वेळी वस्त्रोद्योग सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांना केली.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणा���ाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nदुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&%3Bpage=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Akids&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T06:39:45Z", "digest": "sha1:R7XCNMZ5MWGWUSPQEDVSGCQSV372ZSYR", "length": 12117, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nलहान मुले (3) Apply लहान मुले filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nउन्हाळा (2) Apply उन्हाळा filter\nजीवनशैली (2) Apply जीवनशैली filter\nजीवनसत्त्व (2) Apply जीवनसत्त्व filter\nमधुमेह (2) Apply मधुमेह filter\nअब्दुल कलाम (1) Apply अब्दुल कलाम filter\nउष्माघात (1) Apply उष्माघात filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nफास्ट फूड (1) Apply फास्ट फूड filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nसिगारेट (1) Apply सिगारेट filter\nस्तनपान (1) Apply स्तनपान filter\nपुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...\nपंधरा टक्के मुलांना बाराव्या वर्षीच दृष्टिदोष\nअकोला - मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले असून, बारा वर्षे वयापर्यंतच्या जवळपास पंधरा टक्के मुलांना दृष्टिदोष असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले. बदलती जीवनशैली आणि स्क्रीन गॅजेट्‌सचा अतिवापर यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची...\nआला उन्हाळा, आरोग्य सांभाळा\nपिंपरी - मार्चअखेरीलाच उन्हाचा पारा चढल्याने वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्मा निर्माण झाला आहे. या उष्णतेमुळे आरोग्यावर येणारा ताण टाळण्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही सहजसोप्या उपाययोजना केल्याने आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी या उपाययोजना समजून...\nविषमुक्त अन्नासाठी आता उभारायला हवा लढा...\nडाॅ. अब्दुल कलाम म्हणतात की सध्या ज्या प्रमाणात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते आहे. ते असेच वाढत राहीले तर, हे शतक पृथ्वीवरील सजीवांसाठी शेवटचे शतक असणार आहे. यातून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा व त्यानुसार कृतीही करायला हवी. वेगाने वाढणारे तपमान, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा विविध कारणांमुळे माणसाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aenvironment&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Aforest&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T06:41:48Z", "digest": "sha1:URQILZYVEQX3TQN6IODXU6WKTJLXMBLI", "length": 8821, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nएकनाथ शिंदे (1) Apply एकनाथ शिंदे filter\nकपिल पाटील (1) Apply कपिल पाटील filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदीपक केसरकर (1) Apply दीपक केसरकर filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिर्माता (1) Apply निर्माता filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nनागरिकांची चळवळ ही कोणी रोखू शकत नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/art-drawing-photography-1652471/lite/", "date_download": "2019-10-22T06:32:51Z", "digest": "sha1:QIZDSDN22Z46MC4S3TDHLTWWFU4TJIHT", "length": 14692, "nlines": 114, "source_domain": "www.loksatta.com", "title": "art drawing photography | ‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा... | Loksatta", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१७ »\n‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…\n‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…\n‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो.\nलोकसत्ता टीम |सुधीर पटवर्धन |\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'मी तुमची तक्रार करेन', मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन\n...म्हणून सारा तेंडुलकरने केले नाही मतदान\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\n‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो. या चित्रातल्या माणसाच्या हातात जो त्रिकोण दिसतो आहे, त्याचा आकार जरा कोडय़ात टाकणारा आहे. अशक्य आकाराचा हा त्रिकोण अनेकांनी आधीही पाहिलेला असेल.\nया चित्रासंदर्भात चित्रकार म्हणून मला पडलेलं कोडं आणखी निराळं आहे. दृश्यातून काय दाखवलं जातं आणि काय पाहिलं जातं याबद्दल- म्हणजे ‘रिप्रेझेंटेशन’बद्दल मी अधिक विचार करतो आहे.\nलायनेल आणि गणितज्ञ रॉजर पेनरोज या पिता-पुत्रांनी ‘ट्रायबार’ची रचना केली. दृष्टिभ्रम वाटणारी आणि गणितातल्या भूमितीच्या प्रश्नांचा वेध घेणारी अनेक चित्रं करणारा मॉरित्स इचर हा या पेनरोज पिता-पुत्रांचा समकालीन; आणि एका शोधनिबंधाच्या लेखनात त्यांचा सहकारीदेखील. त्यांनी विकसित केलेला हा ‘इम्पॉसिबल ट्रँगल’चा आकार आहे.\nतो इथं टेबलावर आहे. ‘स्टिल लाइफ’मध्ये एखादी वस्तू असते, तसा. पण हे स्टिल लाइफ नाही. इथं एक माणूस त्या त्रिकोणाला हाताळतो आहे. चित्रात मानवाकृती आल्यामुळे चित्रातली गुंतागुंत वाढतेय इथे. जणू बारकाईनं निरीक्षण करून झाल्यावरही ही त्रिकोणी वस्तू त्याच्या हातातच आहे. चित्रातला तो माणूस हातातल्या या आकाराबद्दल काही सखोल विचारांमध्ये गढून गेला आहे.. त्याला कोणते प्रश्न पडले असावेत\nएखादी गोष्ट अगदी पटण्यासारखीच (कन्व्हिन्सिंगली) समोर येते. ती गोष्ट प्रत्यक्षात शक्य नाही, अस्तित्वात असूच शकत नाही, हे माहिती असतं, तरी ती खरी किंवा सहजशक्य असल्याप्रमाणेच भासते. हे कसं काय होतं यामागच्या प्रक्रियेचा शोध ‘भाषे’मध्ये (‘दृश्यभाषेत’ या अर्थानं) घ्यायचा की त्याच्या उत्तरांसाठी जगाकडे पाहायचं, हा प्रश्न मला मांडायचा आहे. तो माझ्याहीपुढला प्रश्न आहे. तोच साधारणपणानं या चित्रामागचा हेतू म्हणता येईल.\nदृश्याचं सादरीकरण कसं करायचं, हा एक चित्रकार म्हणून माझ्यापुढला प्रश्न असतो. खरं तर दृश्यभाषा ही दृश्याच्या सादरीकरणाचं माध्यम. पण दृश्यभाषेत- किंवा कोणत्याही भाषेत- अर्थाबद्दलचे प्रश्न असतातच.\n‘लँग्वेज ऑफ रिप्रेझेंटेशन’बद्दलचे म्हणजेच दृश्य-प्रत्ययाच्या किंवा ‘चित्राच्या अर्थापर्यंत पोहोचवणाऱ्या’ भाषेबद्दलचे प्रश्न हे माझ्या अनेक चित्रांना घडवणारे ठरले आहेत.\n‘स्टिल लाइफ’ या चित्रप्रकाराच्या परंपरेत समोरच्या वस्तू जशा आहेत तशाच दाखवण्यासाठी त्या वस्तूंचा आकार, रंग, पोत हे यथार्थपणे रंगवलं जात होतं. त्या वस्तू आहेत आणि त्या अशा आहेत, हे रंगवण्याची ती परंपरा होती. सेझाँसारख्या चित्रकारांनी त्यात बदल केले, पस्र्पेक्टिव्ह बदलून त्याच वस्तू पाहण्याची सुरुवात झाली. पुढे चित्रकलेतही दोन विचारप्रवाह दिसू लागले. हे असेच विचारप्रवाह, कोणत्याही भाषेचा अर्थाशी असलेला संबंध काय, याविषयी असू शकतात. एक: दृश्यातून रूढ अर्थाचं प्रतिनिधित्व करायचं असं मानणारा आणि तसंच करणारा प्रवाह. आणि दुसरा: चित्राच्या रचनेतून अर्थप्रत्यय घडत असतो आणि तसाच तो पुढे घडवायचा आहे, असं मानणारा प्रवाह. इंग्रजीत पहिल्या प्रवाहाला ‘कन्व्हेन्शनल ’ किंवा ‘बेस्ड ऑन कन्व्हेन्शन्स ऑफ मीनिंग’, तर दुसऱ्याला ‘स्ट्रक्चरल’ किंवा ‘बेस्ड ऑफ स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स’ प्रवाह असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, फोटोग्राफीमध्ये ‘स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स’ आहे. कारण वस्तूवर जसा प्रकाश पडला, तोच प्रकाश फोटोग्राफीत प्रतिबिंबित होतो.\nयापलीकडेही ‘सब्जेक्टिव्ह’ आणि ‘ऑब्जेक्टिव्ह’ असे मतप्रवाह आहेतच. या अशा सगळ्या विभागण्यांना खरंच काही अर्थ आहे का\nअलीकडेच ‘टीआयएफआर’ या संस्थेतल्या एका भौतिकशास्त्रज्ञाचं व्याख्यान होतं, तिथं गेलो होतो. खगोलभौतिकी विषयावरल्या या व्याख्यानात कृष्णविवर कसं असतं, याच्या प्रतिमा दाखवून कृष्णविवरांबद्दलच्या नव्या संशोधनाची माहिती दिली गेली. नंतरच्या प्रश्नोत्तरांत साहजिकच प्रश्न आला: ‘‘तुम्ही आत्ता या स्लाइड दाखवल्यात, ते ‘खरे फोटो’ होते का कृष्णविवरांची छायचित्रं होती का ही कृष्णविवरांची छायचित्रं होती का ही’’ नाही. ती नव्हती. ‘‘कृष्णविवरांबद्दल आपली समज वाढायला मदत व्हावी यासाठी संगणकावर या प्रतिमा घडवण्यात आल्या होत्या,’’ असं वक्त्यानं सांगितल्यावर श्रोत्यांमध्ये काहीशी चुळबुळ दिसली. तेवढय़ात वक्ता म्हणाला, ‘‘पण त्या प्रतिमा म्हणजे फोटोच आहेत की संगणकीय चित्रं, यामुळे काही फरक पडत नाही. उपलब्ध ज्ञानाचं प्रतिबिंब या प्रतिमांमध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि असाही विचार करा की, आत्ता मी तुमच्यासमोर आहे- पण मी तुम्हाला पाहू शकतो आहे, तेव्हा मला काय दिसतं आहे’’ नाही. ती नव्हती. ‘‘कृष्णविवरांबद्दल आपली समज वाढायला मदत व्हावी यासाठी संगणकावर या प्रतिमा घडवण्यात आल्या होत्या,’’ असं वक्त्यानं सांगितल्यावर श्रोत्यांमध्ये काहीशी चुळबुळ दिसली. तेवढय़ात वक्ता म्हणाला, ‘‘पण त्या प्रतिमा म्हणजे फोटोच आहेत की संगणकीय चित्रं, यामुळे काही फरक पडत नाही. उपलब्ध ज्ञानाचं प्रतिबिंब या प्रतिमांमध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि असाही विचार करा की, आत्ता मी तुमच्यासमोर आहे- पण मी तुम्हाला पाहू शकतो आहे, तेव्हा मला काय दिसतं आहे माझ्या मेंदूतल्या ज्ञानग्राहक यंत्रणांनी मला दाखवलेली तुमची प्रतिमाच तर मला दिसतेय माझ्या मेंदूतल्या ज्ञानग्राहक यंत्रणांनी मला दाखवलेली तुमची प्रतिमाच तर मला दिसतेय’’ हे एक उदाहरण प्रतिमांबद्दल विभागण्यांच्या पलीकडला विचार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असं मला वाटतं.\nमाझ्या मते, आपण दोन्ही प्रकारांनी पाहत असतो. कन्व्हेन्शनल आणि स्ट्रक्चरल, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या प्रत्यक्षात विभागण्या राहत नाहीत. या विभागण्यांमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मी माझ्या नव्या चित्रमालिकेतून करतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2019-10-22T05:43:08Z", "digest": "sha1:ZGMVRJ54NIURUWP3KPC5XXCDJMO5RNBL", "length": 5585, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३२० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\nवर्षे: १३१७ - १३१८ - १३१९ - १३२० - १३२१ - १३२२ - १३२३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल १९ - पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.\nजुलै २० - ओशिन, आर्मेनियाचा राजा.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T05:48:03Z", "digest": "sha1:EQTAQFI7PF2EZJKPM5GEVX6K374NANCT", "length": 11261, "nlines": 293, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी नाट्यअभिनेते - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► पु.ल. देशपांडे‎ (१ क, २ प)\n\"मराठी नाट्यअभिनेते\" वर्गातील लेख\nएकूण २२८ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१५ रोजी ००:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%20%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8&page=7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%2520%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T06:17:34Z", "digest": "sha1:NOEPSALIB7WAIBMMHILHHCAVIEOJ2EMY", "length": 27419, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove शिखर धवन filter शिखर धवन\nविराट कोहली (67) Apply विराट कोहली filter\nरोहित शर्मा (59) Apply रोहित शर्मा filter\nक्रिकेट (52) Apply क्रिकेट filter\nएकदिवसीय (39) Apply एकदिवसीय filter\nफलंदाजी (37) Apply फलंदाजी filter\nकर्णधार (36) Apply कर्णधार filter\nऑस्ट्रेलिया (25) Apply ऑस्ट्रेलिया filter\nगोलंदाजी (19) Apply गोलंदाजी filter\nदिनेश कार्तिक (19) Apply दिनेश कार्तिक filter\nअजिंक्‍य रहाणे (17) Apply अजिंक्‍य रहाणे filter\nकुलदीप यादव (17) Apply कुलदीप यादव filter\nन्यूझीलंड (16) Apply न्यूझीलंड filter\nरिषभ पंत (16) Apply रिषभ पंत filter\nइंग्लंड (15) Apply इंग्लंड filter\nचेतेश्‍वर पुजारा (15) Apply चेतेश्‍वर पुजारा filter\nभुवनेश्‍वर कुमार (15) Apply भुवनेश्‍वर कुमार filter\nमहेंद्रसिंह धोनी (14) Apply महेंद्रसिंह धोनी filter\nरवींद्र जडेजा (14) Apply रवींद्र जडेजा filter\nकेदार जाधव (13) Apply केदार जाधव filter\nविश्‍वकरंडक (13) Apply विश्‍वकरंडक filter\nवेस्ट इंडीज (13) Apply वेस्ट इंडीज filter\nअर्धशतक (12) Apply अर्धशतक filter\nदक्षिण आफ्रिका (12) Apply दक्षिण आफ्रिका filter\nलोकेश राहुल (12) Apply लोकेश राहुल filter\nके. एल. राहुल (11) Apply के. एल. राहुल filter\nभुवनेश्वर (11) Apply भुवनेश्वर filter\nश्रीलंका (11) Apply श्रीलंका filter\nकोहली-धवन जोडीने मोडला सचिन-द्रविडचा विक्रम\nइंग्लंड : चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीवर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करत कळस चढवला. धवन आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 128...\nभारताचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश\nलंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर...\nश्रीलंकेचा भारतावर सनसनाटी विजय\nलंडन - सलग दुसऱ्या सामन्यात धावांची बरसात केल्यानंतरही भारताला या वेळी पराभव पत्करावा लागला. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील अंडरडॉग्ज मानल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाने जाणकार आणि भारतीय चाहत्यांचे अंदाज चुकवत मोठ्या धावसंख्येचा पाठला�� करत सात गडी राखून विजय मिळविला....\nयुवराजची खेळी ठरली 'गेम चेंजर' : कोहली\nएजबस्टन : 'युवराजसिंगच्या धडाकेबाज खेळीमुळेच पाकिस्तानवर दडपण आणण्यात आम्हाला यश आले आणि त्यानंतर सांघिक कामगिरीच्या जोरावर परिपूर्ण विजय मिळविता आला', अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने युवराजचे कौतुक केले. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारताने काल कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर...\nभारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय\nलंडन - भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या डावाला रोख लावत 33.4 षटकांत 9 गडी बाद करत 164 धावांत त्यांना गुंडाळले. त्यामुळे भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा ( 91 धावा, 119 चेंडू) व शिखर धवन (68 धावा, 65 चेंडू) या...\nसलामीला खेळण्यासाठी रोहित सज्ज\nलंडन - दुखापतीनंतर बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिलेला रोहित शर्मा संपूर्ण आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळला, आता चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या तोंडावर तो सराव सामन्यातून पुन्हा सलामीला खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशविरुद्ध उद्या होणाऱ्या सराव सामन्यात रोहित सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात...\nआयपीएलमुळे मी भारतीय संघात : धवन\nहैदराबाद - आयपीएलमधील कामगिरीमुळे मी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकलो, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे. चँपियन्स करंडकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये तीन सलामीवीरांच्या यादीत धवनलाही संधी...\nचँपियन्स करंडकासाठी युवराज, रोहित, धवन संघात\nनवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (...\nगतविजेत्या हैदराबादचा बंगळूरवर सोपा विजय\nहैदराबाद - युवराजसिंग आणि हेन्रिकेज यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर द्विशतकी मजल मारणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 35 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरवात केली. कर्णधार वॉर्नर लवकर बाद झाल्यावर शिखर धवनने 40 धावांची...\nभारतीय संघात स्थान मिळविण्यास उत्सुक : धवन\nहैदराबाद : सलामीचा फलंदाज शिखर धवन याने भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळविण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. देशांतर्गत स्पर्धेत यश मिळविल्यावर आता आयपीएलमध्ये सातत्य राखून आपण भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिखर धवनने सांगितले. ...\nधवनचे शतक आणि धवलची हॅटट्रिक\nविशाखापट्टणम : शिखर धवनचे शानदार शतक आणि धवल कुलकर्णीची हॅटट्रिक यामुळे 'इंडिया रेड' संघाने देवधर करंडक स्पर्धेत 'इंडिया ब्ल्यू' संघाचा 23 धावांनी पराभव केला. इंडिया रेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 327 धावा केल्या. या आव्हानासमोर इंडिया ब्ल्यू संघाने अंबाती रायडूच्या तडफदार 92...\nकटक - महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या दिल्लीला १९५ धावांनी गारद केले. महाराष्ट्राने सलग तिसऱ्या विजयासह गुणतक्‍त्यात अव्वल स्थान गाठले. कर्णधार केदार जाधवचे शतक आणि जगदीश झोपेच्या पाच विकेट महाराष्ट्राच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले....\nइंग्लंडचे भारतासमोर 322 धावांचे आव्हान\nकोलकत्ता - इंग्लंडने आज (रविवार) भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा 300 धावांचा टप्पा पार करत भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. इंग्लंडने 50 षटकांत आठ गडी गमावित एकूण 321 धावा करत भारतासमोर समर्थ आव्हान उभे केले. ब्रिटीश सलामीवीर जेसन रॉय (65 धावा - 56 चेंडू)...\nकोलकता - भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला आहे. त्याच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावला आहे. त्यामुळे रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या तिसऱ्या सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्‍चित बनला आहे. मुळात धवनने फॉर्म गमावला आहे. त्यातच अजिंक्‍य रहाणेसारखा खेळाडू संघात येऊ...\nदुसऱ्या सराव सामन्यात पंतच्या कामगिरीवर लक्ष\nमुंबई- अजिंक्‍य रहाणे आणि सुरेश रैना यांचे पुनरागमन होत असताना लक्ष मात्र नवोदित रिषभ पंतच्या कामगिरीवर असणार आहे. भारत \"अ' आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्यात निकालापेक्षा भारतीय संघातील खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर निवड समितीचे लक्ष असेल. एकदिवसीय संघातील धोनीचा वारसदार म्हणून...\n'वर्ल्ड कप'च्या तयारीचे पहिले पाऊल..\nइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत...\nआता क्रिकेट निवड समितीदेखील बाद होणार\nवार्षिक सभाच लोढा समितीने रद्द ठरविल्यामुळे सर्वच सदस्य पद गमाविण्याची चिन्हे मुंबई/नवी दिल्ली - एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीची अखेरची बैठक उद्या (ता. ५) मुंबईत होईल, असे स्पष्ट संकेत लोढा समितीने दिले आहेत. सध्याच्या निवड समितीस संघनिवडीसाठीची ही अखेरची संधी असेल आणि तीही अपवाद म्हणून...\nभारताचा दुसरा त्रिशतकवीर करुण नायर\nचेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात सोमवारी कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी...\nहार्दिक पंड्या 'कसोटी'मध्ये का\nकसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळविलेल्या भारतीय संघाची मायदेशातील एक खडतर परीक्षा पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. गेल्या काही वर्षांत कसोटीमधील कामगिरीत कमालीची सुधारणा केलेल्या ऍलिस्टर कूकच्या इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका येत्या 9 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नित्यनेमाने, या मालिकेसाठीच्या...\nभुवनेश्‍वरचे पाच बळी; न्यूझीलंड 7 बाद 128\nकोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मि��विण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/jammu-and-kashmir-an-encounter-in-anantnag-a-militant-killed-383462.html", "date_download": "2019-10-22T06:32:36Z", "digest": "sha1:ZRSSM4KHXY27KYXKVUMEPZL55CX2QI6O", "length": 30936, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जय हो ! अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा Jammu And Kashmir an encounter in anantnag a militant killed | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सो��ं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\n अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात...\n अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा\nजम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.\nश्रीनगर, 17 जून : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. दरम्यान, परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील एकिंगम परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सोमवारी (17 जून )सकाळी भारतीय जवानांना मिळाली. या माहितीच्या आधारे जवानांनी शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. चहुबाजूंनी घेराव घातला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. प्रत्युत्तराच्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.\n(पाहा :VIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद)\nदरम्यान, यापूर्वी 12 जून रोजी CRPF जवानांवर अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केला होते. या आत्मघातकी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. अनंतनाग जवळच्या के.पी रोडवर हा हल्ला झाला होता. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला आहे. पेट्रोलिंगसाठी जवानांचं वाहन जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनीही या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. पुलमावा इथे 14 फेब्रुवारीला CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते.\n(पाहा :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकडे कोणतं खातं\n18 महिन्यांमध्ये 357 अतिरेक्यांचा खात्मा\nजम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहीम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.\n(पाहा :VIDEO: 'विकासाची सगळी स्वप्न भंग, सरकार मात्र विस्तारात दंग')\n'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहीम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.\nVIDEO: अमोल कोल्हेंचं संसदेत पहिलं पाऊल, पाहा EXCLUSIVE मुलाखत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/editorial/current-affairs-loksatta-editorial--rbi-monetary-policy-rbi-cuts-repo-rate-by-35-bps-zws-70?page=2", "date_download": "2019-10-22T06:06:44Z", "digest": "sha1:ZV6I7YOI7PEMHNKMBRIT6CWO3VHAAZRC", "length": 126401, "nlines": 177, "source_domain": "reliableacademy.com", "title": "current affairs, loksatta editorial-Abhijit Banerjee Wins Nobel Prize For Economics 2019 Zws 70", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nएक सौरव बाकी रौरव\nआता सरकारने अभिजित बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी..\nविद्यार्थी आंदोलनात तिहार तुरुंगवास सहन करावा लागलेल्यास नोबेल मिळू शकते हे सप्रमाण सिद्ध केल्याबद्दल देशातील तमाम विद्यार्थीगण अभिजित बॅनर्जी यांचे आभार मानतील. तथापि ते का, याची चर्चा करण्याआधी त्यांचे नोबेल का आणि कशासाठी हे समजून घ्यावे लागेल.\nअर्धपोटी गरिबांच्या हाती चार पैसे अधिक टेकवले तर ते काय करतील या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर ‘पोटभर जेवतील’ असे असेल. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. रोजच्या पोटभर अन्नास मोताद असलेले हाती पैसे आल्यावर ते छानछोकी किंवा मनोरंजनावर खर्च का करतात रस्त्यावर वर्षांनुवर्षे वडापाव विकणाऱ्याच्या आयुष्यात बदल का होत नाही रस्त्यावर वर्षांनुवर्षे वडापाव विकणाऱ्याच्या आयुष्यात बदल का होत नाही किंवा सरपंचपदी महिला निवडली की गावच्या प्राधान्यक्रमात काय बदल होतो किंवा सरपंचपदी महिला निवडली की गावच्या प्राधान्यक्रमात काय बदल होतो अशा वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन गरिबीनिर्मूलनासाठी काय करावे लागेल याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न अभिजित बॅनर्जी, ईस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांनी केला. या पथदर्शक अभ्यासासाठी या तिघांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. याबद्दल या तिघांचे अभिनंदन. या अभिनंदनास एका वेदनेची किनार आहे. यातील दोघांचे.. बॅनर्जी आणि डफ्लो.. संशोधन हे प्रामुख्याने भारतातील आहे आणि क्रेमर यांचे अफ्रिकेतील. वैद्यकीच्या शिक्षणावस्थेत आपल्याकडील सरकारी रुग्णालयात काम करणे शिकाऊ डॉक्टरांना आवडते. कारण इतके एकगठ्ठा विविध व्याधिग्रस्त रुग्ण अन्यत्र सापडणे अवघड. आपल्याकडील या ओसंडून जाणाऱ्या रुग्णालयांत शिकून अनेक वैद्यकांनी देशापरदेशात नाव काढले. पण आपले आजारपण काही संपले नाही. तद्वत आपल्या गरिबीच्या अभ्यासावर अनेक ज्ञानश्रीमंत झाले. पण आपली गरिबी आहे तशीच. एखाद्या गरीब कुटुंबाच्या अवस्थेत वर्षांनुवर्षे का बदल होत नाही आणि अशा कुटुंबीयांचा समुच्चय असलेल्या देशांची परिस्थितीही बराच काळ का तशीच राहते या आणि अशा प्रश्नांचे उत्तर हे नोबेल विजेते संशोधनात मिळते. म्हणून यांच्या पारितोषिकाचे कवतिक अधिक.\nकारण तो अभ्यास प्रत्यक्ष अनुभवाधारित निष्कर्ष काढतो. संपत्तीनिर्मितीच्या दोन मार्गाचीच चर्चा नेहमी होते. वरून खाली आणि खालून वर हे ते दोन मार्ग. समाजातील सुखवस्तूंना अधिक पसा मिळेल अशी व्यवस्था करायची म्हणजे त्यांच्याकडून समाजातील त्या खालच्या स्तरावर तो झिरपतो असे मानले जाते. दुसरा मार्ग तळाच्या स्तरावरून संपत्तीनिर्मिती करत वर जायचे. पण आर्थिकदृष्टय़ा तळाच्या स्तरावरील व्यक्ती कोणत्या प्रसंगी कशा वागतात हे कळल्याखेरीज त्यांचा संपत्तीनिर्मितीतील सहभाग वाढवत नेणे हे आव्हान असते. गरिबांना खाद्यान्न द्यावे की रोख रक्कम याचे निश्चित उत्तर त्यामुळे मिळत नाही. परिणामी गरिबीनिर्मूलनाच्या प्रयत्नांचे तोकडेपण तेवढे दिसत राहते. या तिघांचा अभ्यास या प्रयत्नांच्या परिपूर्तीचा मार्ग दाखवतो.\nकारण या तिघांनी तो प्रत्यक्ष गरिबांच्या सहवासात राहून केलेला आहे. त्यासाठी भारतातील अनेक प्रांत, अफ्रिकेतील काही ���ेश या तिघांनी शब्दश: पिंजून काढले. या परिसरांस त्यांनी केवळ वरवरची भेट दिली नाही. तर ते या आपल्या अभ्यासविषयांच्या सहवासात दीर्घकाळ राहिले. आपली निरीक्षणे नोंदवली. ती एकमेकांशी ताडून पाहिली आणि मग त्यास त्यांनी सद्धांतिक स्वरूप दिले. त्यामुळे हा त्यांचा प्रबंध हा केवळ प्रयोगशालेय राहत नाही. त्यास वास्तवाचा आधार आहे. यात आवर्जून कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे अशा अभ्यासासाठी परदेशी विद्यापीठांत या अशा अभ्यासकांना मिळणारी उसंत. इतका काळ संशोधन, निरीक्षणासाठी व्यतीत करण्याची मुभा आपली विद्यापीठे देऊ शकत नाहीत आणि दिली तरी तिचा सदुपयोग करण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांतच आपण तयार केलेली नाही.\nत्यामुळे या अशांना देशत्यागावाचून पर्याय राहत नाही. परदेशात गेल्यावर आपल्या गुणांच्या जोरावर हे नाव काढतात आणि मग हे पाहा ‘भारतीय, भारतीय’ म्हणत आपण त्यांचे यश साजरे करतो. वेंकटरमण ‘वेन्की’ रामकृष्णन हे असे अलीकडचे आणखी एक उदाहरण. काही वर्षांपूर्वी त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झाल्यावर येथील अनेकांनी त्यांचा ‘भारतीय, भारतीय’ म्हणून उदोउदो सुरू केला. त्यावर वेंकट यांनी भारतात आले असता येथील व्यवस्थेसंदर्भात व्यक्त केलेले मत जहाल होते. ते अनेकांना रुचले नाही. तीच गत अभिजीत बॅनर्जी यांचीही. ते सध्या ‘राष्ट्रद्रोहा’साठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे, म्हणजे जेएनयूचे विद्यार्थी. तशा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यादेखील याच विद्यापीठाच्या. ते असो. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या चळवळीसाठी ओळखले जाते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो. सत्ताधीशांना या चळवळी नेहमीच खुपतात. १९८३ सालीही हेच झाले आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने बॅनर्जी आणि मंडळींना तुरुंगात डांबले. त्यांना पोलिसांनी आपला खास प्रसादही दिला. पुढे २०१६ साली अशाच चळवळी करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्या वेळेस बॅनर्जी यांनी इंग्रजी दैनिकात आपली ही आठवण लिहिली आणि हे वास्तव उघड झाले.\nपुढे अमेरिकेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आता नोबेल मिळाल्यानंतर तो किती रास्त होता, हे दिसून आले. अन्यथा ते येथेच राहते तर त्यांची गणना ‘अर्बन नक्सल’ अशी होण्याचा धोका होता. अभिजित अमेरिकेत गेल्यावर तो टळला. तेथे मॅसेच्युसेट्स विद्यापीठात त्यांनी आपले गरीब अभ्यास केंद्र सुरू केले आणि जगभरातील गरिबीवर काहीएक निश्चित दिशा मिळू लागली. ही बाब आपण दखल घ्यावी अशी. कारण आपल्याकडे गरीब नक्की कोणास म्हणायचे हे ठरवण्यातच अनेक वर्षे घोळ घातला गेला. अखेर सुरेश तेंडुलकर यांची व्याख्या सर्वमान्य झाली. ‘आधार’च्या माध्यमातून गरिबांना थेट त्यांच्या खात्यावर अनुदान देण्यात या व्याख्येचा आधार घेतला गेला. त्याचप्रमाणे आता सरकारने बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी. याचे कारण गरीब हा असा काही एक एकसंध घटक नसतो. सर्वसाधारण सामान्यांच्या मनात त्याविषयी असलेल्या कल्पना आणि त्या गरिबाचे वास्तव हे भिन्न असते. गरिबांनी कसे वागावे याचे मार्गदर्शन () अन्यांकडून केले जात असले तरी गरीब प्रत्यक्षात तसे वागत नाहीत. ते का, हे बॅनर्जी आणि मंडळी सांगतात. अर्धपोटी राहावयाची वेळ आलेली व्यक्ती पैसे हाती आल्यावर चार घास अन्न खरेदी करण्याऐवजी मनोरंजनावर खर्च करणे पसंत करते. याचे कारण माणसाला जगण्यासाठी अन्नाइतकीच एखाद्या आनंदाची गरज असते, हे निरीक्षण गरिबीनिर्मूलनाच्या मार्गात महत्त्वाचे ठरते. तसेच सरपंचपदी महिला असेल तर ती स्वच्छ पाणीपुरवठय़ासाठी प्रयत्न करते, हे त्यांच्या पाहणीतील निरीक्षण काहीएक दिशा देते.\nती आपण देश म्हणून पाहणार का, हा प्रश्न आहे. तो पडतो याचे कारण आताच या बॅनर्जी यांच्या बदनामीची सुरू झालेली मोहीम. बुद्धी आणि विचारक्षमता यांचा जन्मजात अभाव असल्याखेरीज बॅनर्जी यांना अपश्रेय देण्याच्या या उद्योगात सहभागी होता येणे अशक्य. अशांची प्रचंड रिकामटेकडी फौज आपल्याकडे सज्ज असल्याने हे अर्धवटराव जल्पक आता बॅनर्जी यांच्या मागे हात धुऊन लागतील. त्यातून खरे तर आपलेच लहानपण दिसेल. गरिबीच्या अभ्यासासाठी मिळालेल्या या नोबेलचे स्वागत आपण मुक्तपणाने करायला हवे. ते न करून आपण आपली गरिबी सिद्ध करण्याचे कारण नाही.\nकर्नाटक संगीताच्या क्षेत्रातील कलावंतांचे एक सहज नजरेत भरणारे वेगळेपण म्हणजे, एरवी परंपरेचा दृढ अभिमान बाळगणाऱ्या या संपन्न शैलीमध्ये व्हायोलिन आणि सॅक्सोफोन ही पूर्णपणे परदेशी बनावटीची वाद्ये त्यांनी आपलीशी केली. त्यावर कमालीचे प्रभुत्व मिळवले आणि ज्या देशांत ही वाद्ये निर्माण झाली, त्यांनाही त���ंडात बोटे घालायला लागतील असे भारतीय संगीत त्यावर सादर करून दाखवले. कद्री गोपालनाथ हे अशा अतिशय प्रतिभावंत कलावंतांपैकी एक. सॅक्सोफोन या वाद्यावर त्यांचे प्रभुत्व वादातीत होते. ते त्यावर पाश्चात्त्य शैलीचे संगीत वाजवत नसत. कर्नाटक संगीत या वाद्यातून कसे व्यक्त करता येईल, या ध्यासाने पछाडलेल्या कद्री गोपालनाथ यांनी कष्टाने आणि प्रतिभेने त्या वाद्यावर अशी काही हुकमत मिळवली, की बालपणापासून त्यांच्यावर जे संगीत संस्कार झाले होते, ते संगीत त्यांना सॅक्सोफोनमधून निर्माण करता येऊ शकले. वडील तानियप्पा यांच्याकडून संगीताचे बाळकडू मिळाले, तरीही म्हैसूरच्या दरबारातील बँडमध्ये असलेले सॅक्सोफोन हे वाद्य त्यांनी पाहिले आणि त्यांची त्यावर माया जडली. दोन दशके त्यावर मेहनत घेतल्यानंतर त्यांना त्यावर मनातले संगीत वाजवता येऊ शकले. खरे तर हे वाद्य भारतीय संगीतासाठी बनवलेच गेलेले नाही. सामान्यत: बँडमध्ये अतिशय मानाचे स्थान पटकावलेल्या या वाद्याला संगीताच्या मैफलीत आणण्याचे सगळे श्रेय कद्रींकडेच जाते. जॅझ या पाश्चात्त्य संगीत शैलीमध्ये या वाद्याचा पुरेपूर उपयोग केला जातो; पण आपल्या संगीताला अनुकूल असे तांत्रिक बदल करून त्यांनी हे वाद्य आपल्या परंपरेत मिसळून जाईल, याची दक्षता घेतली. वयाच्या तिसाव्या वर्षी चेंबई मेमोरियल ट्रस्टच्या कार्यक्रमात त्यांचे पहिले वादन झाले. कद्री गोपालनाथ यांनी नंतर प्राग, बर्लिन, मेक्सिको, लंडन येथील जॅझ महोत्सवांत सहभाग घेतला आणि ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वादक ठरले. त्यांच्या वादनाचे स्वतंत्र अल्बम प्रसिद्ध झाले आणि त्यांना प्रचंड लोकप्रियताही लाभली. परिणामी, तमीळ चित्रपट संगीतासाठी त्यांना निमंत्रण आले. अमेरिकेतील प्रसिद्ध सॅक्सोफोनवादक रुद्रेश महन्तप्पा यांच्यासह त्यांनी एक अल्बम प्रसिद्ध केला आणि मग अमेरिकेतही त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली. ‘पद्मश्री’, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, ‘अस्थाना विद्वान पारितोषक’ यांसारखे सन्मान त्यांच्या वाटय़ाला येणे तर स्वाभाविकच होते. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये बीबीसीने आयोजिलेल्या कार्यक्रमात कद्री गोपालनाथ यांना वाजवण्याची संधी मिळाली, त्या सभागृहात कला सादर करणारे ते पहिलेच कर्नाटक संगीतातील कलावंत. त्यांच्या निधनाने एक वेगळ्या वाटेने जाणारा आणि परंपरेचाही सन्मान करणारा कलावंत निघून गेला आहे.\nतेलंगण राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गेले नऊ दिवस सुरू असलेल्या संपाला अखेर वेगळेच वळण लागले. एका संपकरी कर्मचाऱ्याने स्वत:ला जाळून घेतले, तर अन्य दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेतनात वाढ करा आणि राज्य परिवहन मंडळ हे राज्य सरकारमध्ये विलीन करा, अशा या संपामागील मुख्य मागण्या; मात्र ‘संपकऱ्यांशी चर्चा नाहीच’ या भूमिकेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अडून आहेत. ४८ हजार संपकऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची घोषणा तेलंगणा सरकारने केली. ‘संपावरील कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या मुदतीत कामावर हजर न झाल्याने, या सर्वाची सेवा आपोआपच संपुष्टात येते’ आणि ‘या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ अशी आडमुठी भूमिका मुख्यमंत्री राव यांनी घेतली आहे. देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या परिवहन मंडळांकडे देशातील एकूण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसगाडय़ांपैकी ३० टक्के वाटा आहे; पण या तिन्ही राज्यांच्या सेवेबद्दल तक्रारीही तेवढय़ाच आहेत. केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी देशातील ४७ राज्य परिवहन किंवा शहरी बससेवांचा आढावा घेतला असता फक्त सात मंडळे किंवा शहरी बससेवा वगळता उर्वरित ४० मंडळे तोटय़ात होती. तोटय़ातील सेवांमध्ये मुंबईच्या ‘बेस्ट’चा समावेश होता. मतांच्या राजकारणासाठी मोफत किंवा सवलतीत बससेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. सवलत दिल्यावर तेवढा बोजा राज्य सरकारांनी उचलावा, ही अपेक्षा असली तरी राज्य सरकारे खाका वर करतात आणि त्यातून परिवहन मंडळांचा तोटा वाढत जातो. एका बसमागे किती कर्मचारी असावेत याचे सूत्र असले तरी त्याचेही पालन होत नाही. सोलापूर महापालिकेच्या बससेवेत एका बसमागे १४ कर्मचारी एवढे प्रचंड प्रमाण पूर्वी होते. सर्वच राज्य परिवहन मंडळांसमोर खासगी बससेवांचे आव्हान उभे ठाकले आहे. यातच फायद्यातील मार्ग खासगी सेवेला आंदण दिले जातात किंवा त्या मार्गावरील फेऱ्या कमी केल्या जातात. येनकेनप्रकारेण खासगी सेवेचा फायदा होईल, असा राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. एका किलोमीटरमागे किती उत्पन्न परिवहन सेवेस मिळावे याचे एक सूत्र असते. पण बहुतांश परिवहन मंडळांच्या प्रति कि.मी. सरासरी उत्पन्नात घट होत गेली. एक कि.मी.मध्ये किती इंधनाचा वापर व्हावा याचाही विचार करावा लागतो. तमिळनाडू परिवहन मंडळाच्या कुंभकोणम या उपकंपनीच्या सेवेत एका लिटरमागे ५.६२ किमी एवढी चांगली सरासरी होती. अन्य कोणत्याही परिवहन सेवेला या सरासरीच्या जवळपासही जाता आलेले नाही. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतल्यास देशात सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या तेलंगणा परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या साऱ्याच मागण्या सरकारला मान्य करता येण्याजोग्या नाहीत; पण संपावरील सर्वच ४८ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून नव्याने भरती करण्याच्या निर्णयाचे समर्थन करता येणार नाही. काही वर्षांपूर्वी उत्तम खोब्रागडे हे ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक असताना त्यांनी अशाच प्रकारे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत नव्याने भरती केली होती. टोकाची भूमिका घेऊन प्रश्न सुटत नाहीत, तर ते अधिक किचकट बनतात. नेमके तेच तेलंगणात अनुभवास येत आहे. त्यामुळे संपकरी नेत्यांनाही मागण्या किती पुढे रेटायच्या याचा विचार करणे आणि सरकारनेही चर्चेस तयार होणे, हा मध्यममार्गच उचित ठरणार आहे.\nएक सौरव बाकी रौरव\nभारतीय व्यवस्थेत क्रिकेट आणि राजकारण हे परस्परांपासून विलग करता येत नाहीत हे खरेच; पण समाधान आहे ते सौरव गांगुलीच्या निवडीचे..\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय या जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड बिनविरोध झाली ही बाब खचितच आनंददायक. ही निवड बिनविरोध असली, तरी ती बरीचशी अनपेक्षित आणि धक्कादायक होती. देशभरातील असंख्य क्रिकेट चाहत्यांना सौरवच बीसीसीआयचा अध्यक्ष व्हावा असे वाटत असले, तरी या मंडळातील जुन्या धनदांडग्यांच्या कंपूतील सर्वानाच तसे वाटत नव्हते म्हणजे सौरव हा अगदी शनिवारी रात्रीपर्यंत या धनदांडग्यांच्या खिजगणतीतही नव्हता. या पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत कोणीच निर्णायकरीत्या जिंकले नाहीत. त्यामुळे सौरवच्या नावावर अखेरीस तडजोड करावी लागली. यातील विरोधाभास म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने न्या. आर. एम. लोढा समितीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटच्या ‘साफसफाई’चे काम ज्या जुनाट धेंडांच्या कारभाराला विटून ���ाती घेतले, ती मंडळीच बीसीसीआयचा तीन वर्षांतील पहिला अध्यक्ष ठरवती झाली म्हणजे सौरव हा अगदी शनिवारी रात्रीपर्यंत या धनदांडग्यांच्या खिजगणतीतही नव्हता. या पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत कोणीच निर्णायकरीत्या जिंकले नाहीत. त्यामुळे सौरवच्या नावावर अखेरीस तडजोड करावी लागली. यातील विरोधाभास म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने न्या. आर. एम. लोढा समितीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटच्या ‘साफसफाई’चे काम ज्या जुनाट धेंडांच्या कारभाराला विटून हाती घेतले, ती मंडळीच बीसीसीआयचा तीन वर्षांतील पहिला अध्यक्ष ठरवती झाली हा एका अर्थी लोढा समिती सुधारणांचा सर्वार्थाने पराभवच. त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटवेडय़ांचे नशीब बलवत्तर म्हणून सौरवची तरी या पदावर नियुक्ती झाली. नपेक्षा ही मंडळी आपल्यातील कोणाकडे या मंडळांचा ताबा देती. जे झाले त्यातून खरोखरच भारतीय क्रिकेटमध्ये प्रशासकीय सुधारणा झाल्या का, दुहेरी हितसंबंधांची पदे न स्वीकारण्याबाबत जागरूकता झाली का, नात्यागोत्यातील मंडळींचीच वर्णी लावण्याची प्रवृत्ती ओसरली का आणि राजकीय वरदहस्ताच्या नावाखाली राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला का, या सगळ्या प्रश्नांचे एकाच खणखणीत शब्दात उत्तर द्यायचे झाल्यास ‘नाही हा एका अर्थी लोढा समिती सुधारणांचा सर्वार्थाने पराभवच. त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटवेडय़ांचे नशीब बलवत्तर म्हणून सौरवची तरी या पदावर नियुक्ती झाली. नपेक्षा ही मंडळी आपल्यातील कोणाकडे या मंडळांचा ताबा देती. जे झाले त्यातून खरोखरच भारतीय क्रिकेटमध्ये प्रशासकीय सुधारणा झाल्या का, दुहेरी हितसंबंधांची पदे न स्वीकारण्याबाबत जागरूकता झाली का, नात्यागोत्यातील मंडळींचीच वर्णी लावण्याची प्रवृत्ती ओसरली का आणि राजकीय वरदहस्ताच्या नावाखाली राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला का, या सगळ्या प्रश्नांचे एकाच खणखणीत शब्दात उत्तर द्यायचे झाल्यास ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.\nते का हे स्पष्ट करण्याआधी सुरुवातीला काही सकारात्मक गोष्टींची दखल घेणे यथोचित ठरेल. एक कर्णधार आणि क्रिकेटपटू म्हणून सौरवचे भारतीय क्रिकेटमधील स्थान वादातीत आहे. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेटमध्ये अनेक चांगले खेळाडू होते. पण नेतृत्व नव्हते. सामनेनिश्चितीच्या वादळातून भारतीय क्रिकेट नुकतेच कुठे बाहेर येऊ लागले होते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंदर सेहवाग, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ या सगळ्यांबरोबर खेळताना, त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेणे ही मोठी जबाबदारी होती. सौरवने ती यथास्थित पार पाडली. त्या वेळी संघात सौरवपेक्षा चांगले फलंदाज होते. त्याच्यापेक्षा चपळ क्षेत्ररक्षक होते. त्याच्यापेक्षा उत्तम गोलंदाजही होते. पण सौरवने त्यांना नेतृत्व पुरवले. दिशा दिली. संघ म्हणून एक ओळख दिली. सौरवचे पूर्वसुरी होते मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर. पैकी पहिल्याची कारकीर्द सामनेनिश्चितीच्या आरोपांनी डागाळली. तर सचिनवर फलंदाज म्हणून असलेली प्रचंड जबाबदारी, त्याच्या नेतृत्वामध्ये अडसर ठरू लागली होती. सौरव कर्णधार झाल्यानंतर या दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या त्या काळी पेरल्या गेल्याच. पण दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाची परिपक्वता दाखवून संघहितालाच प्रथम आणि एकमेव प्राधान्य दिले. परिणामी भारतीय संघ देशातच नव्हे, तर परदेशी मदानांवरही अधिक सातत्याने जिंकू लागला. इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील कसोटी विजय, पाकिस्तानातील अभूतपूर्व मालिका विजय हे सौरवच्याच नेतृत्वाखाली साकारले गेले. हे सगळे घडत असताना काही वेळा मदानामध्येच इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी, कर्णधारांशी डोळ्यात डोळे घालून वाद घालण्याचा खमकेपणाही सौरवने दाखवला. त्या काळाचे वर्णन विख्यात समालोचक हर्ष भोगले यांनी परवा ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात भारतीय क्रिकेटचे सुवर्णयुग असे केले. कारण सर्वच क्रिकेटपटूंनी मदानावर आणि मदानाबाहेर उच्च अभिरुचीचे दर्शन नेहमी घडवले. त्या संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता सौरव पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या केंद्रस्थानी नवीन जबाबदारी घेऊन आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद माजी कसोटीवीराला मिळाल्याची उदाहरणे इतिहासात फार नाहीत. अंगभूत विनातडजोड खमकेपणाचा आणि रत्नपारखी वृत्तीचा वापर करण्याची संधी सौरवला कितपत मिळू शकेल हे आताच सांगणे अवघड आहे. न्या. लोढा समितीच्या नियमावलीनुसार, एखाद्या संघटनेत सलग सहा वर्षे व्यतीत केल्यास अशी व्यक्ती किमान तीन वर्षे बीसीसीआयची पदाधिकारी राहू शकत नाही. त्यामुळे पुढील दहा महिने सौरवने त्याच्या स्वभावानुरूप काम केल्यास बीसीसीआयमधील प्रस्थापितांसाठी तो अडचणीचा ठरू शकतो. अर्थात याच्या उलटही होऊ शकते ते का, हे सौरवच्या सहकारी पदाधिकाऱ्यांवर नजर टाकल्यास लक्षात येऊ शकते.\nसौरवच्या बरोबरीने आयपीएल प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू ब्रिजेश पटेल यांची निवड बिनविरोधच झाली. त्यांना क्रिकेट प्रशिक्षण आणि प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल फार वाद होण्याचे कारण नाही. पण.. जय शहा हे गुजरात क्रिकेट संघटनेचे सहसचिव. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव ही यांची अधिक निर्णायक ओळख. ते आता बीसीसीआयच्या सचिवपदावर राहतील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना अर्थ मंत्रालयाइतकाच रस बीसीसीआयमध्येही असावा. दुहेरी हितसंबंधांच्या नियमामुळे ते सध्या बीसीसीआयमध्ये शिरू शकत नाहीत. पण तरीही खजिनदार पदावर त्यांनी आपले विश्वासू अरुणकुमार धुमल यांना नेमले आहेच. कागदोपत्री बीसीसीआयच्या निवडणुका २३ ऑक्टोबर रोजी असल्या, तरी प्रत्येक पदासाठी एकच उमेदवार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब ही औपचारिकताच राहिली आहे. गमतीचा भाग म्हणजे, न्या. लोढा समितीच्या शिफारशींनी भारतीय क्रिकेटमधील अघोषित घराणेशाहीला कोणतीच आडकाठी केलेली नाही. त्यामुळेच निरंजन शहा यांचे चिरंजीव, अमित शहा यांचे चिरंजीव, एन. श्रीनिवासन यांच्या कन्या, जगमोहन दालमिया यांचे चिरंजीव, अनुराग ठाकूर यांचे बंधू आज वेगवेगळ्या राज्य क्रिकेट संघटनांचा कारभार सांभाळतच आहेत. त्यातल्या त्यात जरा समाधानाची बाब म्हणजे, भारतीय क्रिकेटचा कारभार येथून पुढे एका सर्वोच्च मंडळ किंवा अ‍ॅपेक्स कौन्सिलमार्फत चालवला जाणार असून, यात बीसीसीआयप्रमाणेच पुरुष व महिला क्रिकेटपटूंना आणि किमान एका सनदी लेखापालालाही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.\nमात्र परवाच्या नाटय़ातून एक गंभीर बाब समोर आली. ती म्हणजे, विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि सत्तारूढ भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यात पडद्यामागील सूत्रधार होते. कारण श्रीनिवासन आणि सौरव गांगुली (त्याला अनुराग ठाकूर गटाचा पािठबा होता) या दोघांनीही गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस अमित शहा यांची भेट घेतली होती. भारतीय व्यवस्थेत क्रिकेट आणि राजकारण हे परस्परांपासून विलग ��रता येत नाहीत हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले. दुहेरी हितसंबंधांच्या प्रवृत्तीला आळा घालणे, क्रिकेटपटूंना क्रिकेट प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व देणे या मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाच्या उपायांना यश आले असे म्हणावे, तर या खेळातील राजकारणी आणि धनदांडग्यांच्या हस्तक्षेपाला आणि घुसखोरीला रोखण्यात सर्वोच्च न्यायालय सपशेल अपयशी ठरले, असेच दिसते. हे सगळे होत असताना मदानावर भारतीय संघाची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे आणि आता काही काळासाठी का होईना, सौरवसारखा बीसीसीआयप्रमुख लाभला आहे, या समाधानाच्या बाबी आहेत. परंतु गेली तीन वर्षे क्रिकेट कारभाराची सूत्रे लोढा समिती किंवा प्रशासकीय समितीकडे राहूनही मूलभूत सुधारणा घडून येऊ शकलेल्या नाहीत हे वास्तव आहे. सौरव गांगुलीने या कळीच्या मुद्दय़ाला हात घातला आणि काही तरी सकारात्मक घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर तमाम क्रिकेटप्रेमी त्याला दुवाच देतील हे होण्याची आशा बाळगताना क्रिकेट मंडळात एक सौरव आला असला तरी उर्वरित अन्य रौरवच आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.\nदैनंदिन जीवनाचा काही प्रमाणात भाग झालेल्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतल्यानंतर, आता भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल..\nया लेखमालिकेत आपण औद्योगिक क्रांतिपर्वाच्या चौथ्या युगातील सायबर-फिजिकल विश्व आणि त्यातील सहज उपलब्ध असलेल्या व आपल्या जीवनात काही प्रमाणात समाविष्ट झालेल्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेत आहोत. त्यात विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), वस्तुजाल अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड, ५-जी/फायबर, ऑग्मेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी (एआर/व्हीआर), ड्रोन्स, सायबर-सुरक्षा अशा विषयांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. वरील सर्व तंत्रज्ञान वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेतून आपल्या दैनंदिन जीवनात काही प्रमाणात का होईना, उपलब्ध झाले आहे. यापुढे आपण बघू : सध्या जागतिक पातळीवर संशोधन सुरू असलेले आणि नजीकच्या काळात आपल्या दैनंदिन आयुष्याचा आमूलाग्र भाग बनू शकतील अशा तंत्रविषयांबद्दल ‘इमर्जिग टेक्नोलॉजिस्’ म्हणजेच उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विषयाची चर्चा पुढील काही लेखांत सविस्तरपणे करू या.\nया लेखमालेचा प्रवास साधारणपणे पुढील टप्पे समोर ठेवून सुरू आहे..\n(अ) सध���याचे उपलब्ध डिजिटल तंत्रज्ञान\n(क) चौथ्या औद्योगिक क्रांतिपर्वाआधीच्या युगातील प्रत्यंतर घडवणारे महत्त्वाचे शोध आणि रंजक इतिहास सारांशरूपात; तसेच भविष्यातील जग, जीवन, शक्यता आणि आव्हाने\n(ड) शेवटच्या टप्प्यात या सर्व स्थित्यंतराला सामोरे जाण्यासाठी पुढील काळातील व्यवसाय, रोजगार, शिक्षण यांबद्दल.\nम्हणजे आता आपण, या लेखमालेच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत\nसध्याचे सर्वात महत्त्वपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान (संदर्भ : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, २०१९, अहवाल व इतर संशोधन) खालीलप्रमाणे :\n(१) ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय)\n(२) क्वाण्टम आणि सव्‍‌र्हरलेस कॉम्प्युटिंग\n(३) बायो-प्लास्टिक्स, नेक्स्ट-जेन मटेरियल्स\n(४) बायोमेट्रिक्स व कोलॅबोरेटिव्ह टेलिप्रेसेन्स\n(५) मायक्रो कॅमेरा लेन्सेस, स्क्रीन्स\n(६) कृत्रिम प्रकाश, प्रीसिजन अ‍ॅग्रो, स्मार्ट खते आणि ड्रोनआधारित पुरवठा साखळी\n(७) कृत्रिम खाद्य व प्रयोगशाळेत मांस उत्पादन\n(८) ३-डी : छपाई व मानवी अवयवनिर्मिती\n(९) डीएनए डेटा साठवणूक, जीनोमिक्स, प्रोटिन ड्रग्स\n(१०) अपारंपरिक ऊर्जा साठवणूक, सुरक्षित अणुऊर्जा\nदर वर्षीप्रमाणे सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) येथील मीडिया लॅबच्या वार्षिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. एमआयटी म्हणजे जगातील संशोधनाचे माहेरघरच जगातील अर्ध्याहून अधिक शोधांमध्ये, तसेच संशोधक घडवण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक जॉन मॅक्कार्थी हेही इकडचेच जगातील अर्ध्याहून अधिक शोधांमध्ये, तसेच संशोधक घडवण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक जॉन मॅक्कार्थी हेही इकडचेच तर.. तीन दिवसांच्या त्या कार्यक्रमात काही महत्त्वाचे विषय चर्चिले गेलेच; तसेच अमेरिकेतील उमद्या तरुण संशोधकांना (३५ वर्षांखालील) त्यांचे शोधप्रबंध मांडण्याची संधीही देण्यात आली. विशेष म्हणजे, यातील काही तरुण भारतीय वंशाचे होते तर.. तीन दिवसांच्या त्या कार्यक्रमात काही महत्त्वाचे विषय चर्चिले गेलेच; तसेच अमेरिकेतील उमद्या तरुण संशोधकांना (३५ वर्षांखालील) त्यांचे शोधप्रबंध मांडण्याची संधीही देण्यात आली. विशेष म्हणजे, यातील काही तरुण भारतीय वंशाचे होते परंतु बहुतांश तरुण मात्र चिनी वंशाचे असून, भविष्यातील तंत्रज्ञानविषयक घडामोडींत वर्चस्व कोणाचे असेल, हे त्यातून ठळकपणे जाणवले. तिथे चर्चिले गेलेले विषय अर्थातच ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ संज्ञेत बसत असल्यामुळे, त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय; त्यातील काही ठळक मुद्दे :\n(अ) कृत्रिम बुद्धिमत्तानामक तंत्रज्ञान हळूहळू सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि कुठेकुठे नकारात्मकदृष्टय़ा सर्वभक्ष्यी होत चालले आहे. एमआयटीच्या कार्यक्रमात मांडलेला प्रत्येक शोध, प्रत्येक प्रबंध हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाननामक गुरुकिल्लीला आत्मसात करून केलेला होता, असेच म्हणावे लागेल. थोडे इतिहासात डोकावायचे तर, आधी मनुष्याने शोधून काढलेल्या कुठल्याही गोष्टीत, उपकरणात एक नियंत्रणात्मक बाजू होती. अगदी जुन्यात जुना आगीचा वापर, पुढे धातूची अवजारे व हत्यारे, मग त्यापुढची प्रगत वाहने, वाफेवरील इंजिन, वीज, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकही. या साऱ्यांत एक सूत्र आजपर्यंत समान होते; ते म्हणजे त्या उपकरणांना वापरण्यास/ चालवण्यास माणूस लागे, त्या यंत्रांना स्वत:ची बुद्धिमत्ता अशी नव्हती. माणसाने आपली बुद्धिमत्ता वापरून त्यांना निर्माण केले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवेशानंतर मात्र एक प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. ती म्हणजे मनुष्यानेच ज्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर इथवर मजल मारली आणि पृथ्वीवरील सर्वात प्रगत, शक्तिमान, ज्ञानी प्राणी म्हणून वर्चस्व मिळवले; तीच बुद्धिमत्ता कृत्रिम पद्धतीने का होईना, आपण आपल्याच निर्मितीला बहाल करायला लागलोय.\n(आ) दुसरे म्हणजे, आधीची कुठलीही यंत्रे सांगकाम्यासारखी सूचना घेणे व यांत्रिक पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करणे इतकेच काय ते करू शकत. त्यांच्यावर नियंत्रण मनुष्याच्या बुद्धीलाच ठेवावे लागे. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता बहाल करण्याआधी त्यांना माणसासारखे ‘अनुभवातून शिकणे व निर्णय घेणे’ काही जमत नव्हते.\n(इ) तिसरे म्हणजे, आधीच्या सर्व यंत्रे, उपकरणांना सूचनावली काटेकोरपणे द्यावी लागे. जितके कार्य सोपे, तितकी सूचनावली सहज अन् जितके कार्य क्लिष्ट तितकीच सूचनावली गुंतागुंतीची. त्यामुळेच पूर्वी न जमलेल्या अत्यंत क्लिष्ट आणि मूलभूत नैसर्गिक कार्यामध्ये मोडणाऱ्या उपकरणांची निर्मिती जमत नव्हती, जी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य झाली आहे. उदा. मानवी भाषा यंत्रांना शिकविणे\n(ई) चौथा मुद्दा सर्वात महत्त्वाचा. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपण उपकरणांच्या संगणकीय प्रणालीला दिलेल्या उदाहरणांवरून निर्माण होत असते. जशी उदाहरणे, तशी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्पादन. लहान मुलाला लागणारे चांगले वळण विरुद्ध वाईट सवयी त्यांनी लहानपणी अवतीभवती पाहिलेल्या प्रसंगांतून, शिकवणीतून घडत असतात. तसेच हे काहीसे त्यातून निर्माण होतोय ‘सोशल बायस’ – म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील सामाजिक पूर्वग्रह.\nएक अनुभव नमूद करावासा वाटतो इथे, ज्यावरून तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. एका एआय संगणकीय प्रणालीला मनुष्याची छायाचित्रे बघून त्यातील दृश्यांचे विश्लेषण करायचे होते. त्यासाठी इंटरनेटवर सापडणारी लाखो छायाचित्रे वापरली गेली. विविध देशांतील पुरुष, स्त्रिया, वांशिकता, वेगवेगळी कार्ये/ व्यवसाय करणारे, कार्यालये, घरे, निसर्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणची, विविधता असणारी छायाचित्रे वापरली गेली. यातून प्राथमिक उत्पादन काय निघाले माहितीय पाठमोरा पुरुष घरात किचनसारख्या ठिकाणी असल्यास एआय प्रणालीने ती स्त्री असावी असे दर्शविले पाठमोरा पुरुष घरात किचनसारख्या ठिकाणी असल्यास एआय प्रणालीने ती स्त्री असावी असे दर्शविले गडद वर्ण, श्रमदान करणारे दृश्य दाखविल्यास विशिष्ट वांशिकता दर्शविली गेली. यास कारणीभूत आहे, आपण त्या प्रणालीला दिलेली आपल्याच समाजाची छायाचित्रे- ज्यांमध्ये सामाजिक पूर्वग्रह ठासून भरला आहे आणि अर्थातच एआय अभियांत्रिकी, ज्यांनी असले सामाजिक पूर्वग्रह शिकण्यापासून त्या प्रणालीला रोखले नाही. दोषी दोनच : पहिला आपला समाज, जिथून अशी छायाचित्रे प्राप्त झाली आणि दुसरा अभियांत्रिकी गट- म्हणजे मनुष्यच गडद वर्ण, श्रमदान करणारे दृश्य दाखविल्यास विशिष्ट वांशिकता दर्शविली गेली. यास कारणीभूत आहे, आपण त्या प्रणालीला दिलेली आपल्याच समाजाची छायाचित्रे- ज्यांमध्ये सामाजिक पूर्वग्रह ठासून भरला आहे आणि अर्थातच एआय अभियांत्रिकी, ज्यांनी असले सामाजिक पूर्वग्रह शिकण्यापासून त्या प्रणालीला रोखले नाही. दोषी दोनच : पहिला आपला समाज, जिथून अशी छायाचित्रे प्राप्त झाली आणि दुसरा अभियांत्रिकी गट- म्हणजे मनुष्यच पुढेही असे हेतुपुरस्सर गैरवापर होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही.\n(उ) शेवटचा मुद्दा म्हणजे, मानवी भावना समजण्याइतपत व आपल्यासारखी सौंदर्याविष्कार, नवनिर्मिती करण्याइतपत कृत्रिम बुद्धिमत्तेची मजल अजून तरी गेलेली नाही. मात्र, पुढील २०-३० वर्षांत नक्कीच आपण तिथे पोहोचू. त्या स्थितीला ‘जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हटले जाते आणि त्याही पुढे आपल्या मानवी बुद्धिमत्तेपेक्षाही प्रगत असे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि कदाचित सर्वभक्ष्यी असे ‘सुपर-इंटेलिजन्स’\n‘वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या काही वाईट छटा असलेली उदाहरणे आपण पाहतोय. जसे- (१) डीप-फेक तंत्रज्ञान (एखाद्याचा आवाज छायाचित्र, आवाज मिळवून कृत्रिम दृक्मुद्रण बनवणे, अर्थातच त्या व्यक्तीने प्रत्यक्ष न वदलेले शब्द घुसडून चुकीचा प्रसार करण्यासाठी) (२) ‘ह्य़ुमन-जीनोमिक्स’ व ‘आर्टिफिशियल एम्ब्रीयो सिलेक्शन’चा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे गैरवापर (३) फेशियल रेकग्निशन, बायोमेट्रिक्स वापरून आणि सार्वजनिक स्थळांवर एआय कॅमेरे बसवून कोणावरही, कधीही, कुठेही पाळत आणि मग लोकशाहीचे मूलभूत हक्क विरुद्ध सत्ताकेंद्र असे द्वंद्व. याचे ताजे उदाहरण म्हणजे हाँगकाँग येथील लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारी फेशियल रेकग्निशन उपकरणांची केलेली तोडफोड.\nभारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा- देशात सर्वात उत्तम शिक्षण महाराष्ट्रात मिळते, असा समज झाला असला; तरीही प्रत्यक्षात मात्र तशी वस्तुस्थिती नाही. केवळ अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ लक्षात घेतला तरी किमान चित्र स्पष्ट होते. मुंबई वगळता, राज्यातील अकरावीचे प्रवेश गेल्या आठवडय़ात अधिकृतरीत्या संपल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरीही अद्याप प्रत्यक्षात अध्यापनाच्या कामास फारसा वेग मिळालेला नाही. अकरावीचे प्रवेश ही आपल्या शिक्षणव्यवस्थेतील एक महत्त्वाची पायरी मानली जाते; याचे कारण तेथून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशद्वार उघडते. दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत अकरावीच्या अभ्यासाची काठिण्यपातळी अधिक असते. त्यामुळे अकरावीनंतर बारावी आणि त्यानंतर थेट व्यावसायिक अभ्यासक्रम असा हा शिरस्ता असतो. अकरावीला चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी जी धडपड असते, त्यास केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाने सुरुंग लागणार अशी ओरड सुरू होताच, राज्याच्या शिक्षण खात्याने प्रवेशाची संख्याच वाढवण्याचा निर्णय घेतला. हे सगळे प्रवेश संगणकीय पद्धतीने होत असल्याने, ‘सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांस प्रथम प्रवेश’ असा निकष लावण्यात येतो. यंदा जागा वाढवूनही महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांना हवे ते महाविद्यालय मिळालेले नाहीच.\nदहावीचा निकाल लागल्यानंतर जुलै महिन्यात परीक्षा मंडळाने फेरपरीक्षा घेतली. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातील किचकट पद्धतींमुळे हे प्रवेशाचे खेळ सुरूच राहिले. मुंबईसारख्या राज्यातील सर्वात मोठय़ा शहरातील अकरावीच्या प्रवेशाचे गाडे अजूनही रुळावर आलेले नाही. दहावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये घेण्याचा निर्णय यंदा अमलात आणण्यात आला. या फेरपरीक्षा ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरू राहिल्या. ऑक्टोबरच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून जुलैमधील परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास किंवा एटीकेटी मिळाल्यास त्याच वर्षी अकरावीला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nअद्याप हे प्रवेश पूर्ण झाले नसल्याने आता विद्यार्थी आणि अध्यापक अशा दोघांचीही तारांबळ उडणार आहे. कारण अतिशय कमी वेळेत संपूर्ण अभ्यासक्रम पुरा करणे अवघड ठरणार आहे. प्रवेशाची प्रक्रिया राज्याच्या अन्य भागांतही गेल्या महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू राहिली. तेथे या आठवडय़ात पहिली सत्र परीक्षाही आयोजित करण्यात आली आहे. वर्गात शिकवायला सुरुवात होत असतानाच परीक्षा तोंडावर आल्याने या विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याचा अर्थ शैक्षणिक वेळापत्रक कोलमडते आहे आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. तरीही ही प्रक्रिया वेळेत पुरी करणे मात्र शिक्षण विभागाला जमत नाही, असे दिसते. याचे एक कारण शिक्षण संस्थांना त्यांच्या मागील दाराने प्रवेश भरण्यासाठी हवा असणारा वेळ, हेही आहे. संस्थांच्या उत्पन्नाचा तो एक मोठा स्रोत असल्याने त्यांच्याकडून ही सगळी प्रक्रिया लांबवण्यास हातभार लागतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुधारण्यासाठी सिस्कॉमसारख्या संस्थेने केलेल्या शिफारशींवर शिक्षण खात्यात जी धुळीची पुटे चढत आहेत, तीही साफ करायला हवीतच.\nयंदा दहावीचा निकाल कमी लागला. त्यामुळे प्रवेशांची संख्या मर्यादित झाली. त्य���चा परिणाम अकरावीच्या शिक्षण शुल्कात वाढ होण्यावर झाला. त्यात शासनाने राज्यातील विद्यार्थ्यांना चांगली महाविद्यालये मिळावीत, म्हणून प्रवेशाच्या संख्येतही वाढ केली. गेल्या काही वर्षांत वाणिज्य आणि कला शाखेच्या जागांमध्ये वाढ झालेली नाही. ती यंदा विज्ञान शाखेच्या प्रवेश संख्येत झाली. त्यामुळे यंदा राज्यातील अनेक महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले. मुंबईसारख्या शहरात सुमारे लाखभर जागा रिक्त राहतील, असा अंदाज आहे. प्रवेशाचे हे रहाटगाडगे दीर्घकाळ लांबण्यामुळे एकूण शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होतो, हे लक्षात घेऊन शिक्षण खात्याने कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे. पालक व शिक्षण संस्था यांच्यातील रस्सीखेचीत होणाऱ्या या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मात्र कुदळीचे घाव बसत आहेत.\nअकरावीत प्रवेश घेताना, नवे विषय आणि परीक्षांचा बदललेला आकृतिबंध समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान वेळ मिळणे आवश्यक असते. तो मिळाला नाही, की त्यांच्या निकालात त्याचे प्रतिबिंब उमटते. त्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्यातून नवे सामाजिक प्रश्न निर्माण होतात. दरवर्षी नव्याने उद्भवणाऱ्या प्रश्नांची कायमची तड लागली नाही, तर शिक्षणाचे वेळापत्रक कायमच कोलमडत जाईल. हे टाळणे ही या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे. ऑक्टोबरच्या परीक्षार्थीना पुन्हा फेरपरीक्षा देऊन यंदाच प्रवेश देण्याच्या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी करण्याने यंदा उशीर झाला, हे खरे. सगळ्याच यंत्रणांना वेठीला धरण्याने होणारे असे घोळ भविष्यात होऊ नयेत, याची खबरदारी घेणे म्हणूनच अत्यंत आवश्यक आहे.\nआर्थिक भागीदारीसाठी प्रादेशिक सहकार्य.. आरसेप.. परिषदेच्या मंत्रिगणांची परिषद सिंगापूर येथे सुरू होत असताना, क्षी जिनपिंग यांची भारतभेट पुरेशी सूचक आहे..\nक्षी जिनपिंग हे वाकडी वाट करून ममलापुरमला आले. आता तशी वाकडी वाट करून नरेंद्र मोदी चीनला जातील. तसे निमंत्रण जिनपिंग यांनी दिले आणि मोदी यांनी तत्परतेने त्याचा स्वीकार केला. मात्र, रा. स्व. संघाच्या स्वदेशी आग्रहास वळण देत मोदी यांना मार्ग काढावा लागेल..\nआंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ही त्वचेच्या व्याधीसारखी असते. ती लवकर बरी होत नाही आणि या व्याधीने रुग्ण कधी दगावत नाही. इलाज मात्र बराच काळ चालू ठेवावा लागतो. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील ताजी ममलापुरम चर्चा आणि तिच्या फलिताकडे याच नजरेतून पाहायला हवे. ही चर्चेची फेरी यशस्वी झाली असे सरकारतर्फे सांगितले गेले. ते खरेच. कारण अयशस्वी व्हावे असे काही त्यात नव्हतेच. चर्चा अनौपचारिक होती, ती दोन नेत्यांतच फक्त होती, तीत उभय बाजूंचा कोणताही राजनैतिक अधिकारी काही एक कार्यक्रमपत्रिका घेऊन सहभागी नव्हता. सुसंवाद कायम सुरू ठेवणे, हा मुद्दा सोडला तर त्यात काही उद्दिष्ट नव्हते. त्यामुळे उद्दिष्टभंगाचा धोकाही नव्हता. तेव्हा उभय नेत्यांनी सर्व अवघड मुद्दय़ांवर चर्चा करत राहण्याचे ठरवले आणि कोणत्याही परिस्थितीत कोणताही प्रश्न चिघळणार नाही याची दक्षता घेण्याच्या आणाभाका घेतल्या. तसेच व्यापारउदिमाच्या प्रश्नावर उच्चस्तरीय गट निर्माण केला जाणार असून याबाबतच्या असंतुलनावर त्यातून मार्ग काढला जाईल, असेही या दोन नेत्यांनी ठरवले. म्हणजे काहीही हाताशी लागणार नाही या अपेक्षेने झालेल्या या चर्चेत हे निर्णय हाताशी लागले. म्हणजे तशी चर्चा यशस्वीच. तथापि अशा चर्चा, परिषदा, शिखर संमेलने आदींचे मूल्यमापन हे आसमंतात काय सुरू आहे, याचा सम्यक आढावा घेऊन करावे लागते. त्यामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यातील या चर्चेची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी.\nत्यात तीन मुद्दे महत्त्वाचे. आर्थिक भागीदारीसाठी प्रादेशिक सहकार्य.. आरसेप.. परिषदेच्या मंत्रिगणांची परिषद सिंगापूर येथे सुरू होत असताना, त्याच पार्श्वभूमीवर हे दोन नेते भारतात भेटले, हा पहिला मुद्दा. त्याआधी, म्हणजे क्षी जिनपिंग भारतात येण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे जिनपिंग यांचे पाहुणे होते आणि मोदींच्या पाहुणचारानंतर जिनपिंग हे नेपाळचे पाहुणे असणार आहेत, हा दुसरा मुद्दा. आणि आपल्या विजयादशमीच्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला केलेल्या मार्गदर्शनात आरसेप आदीच्या निमित्ताने परदेशांना भारतीय बाजारपेठांत जास्त घुसखोरी करू न देण्याचा सल्ला, हा मुद्दा क्रमांक तीन.\nआरसेप परिषदेत सध्या भारतावर मोठा दबाव आहे. तो काय आणि का, हे समजून घेण्याआधी आरसेपचे स्वरूप लक्षात घ्यावे लागेल. दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन स्थापन के��ेला व्यापार संघ म्हणजे आसिआन. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम या महत्त्वाच्या देशांच्या बरोबरीने ब्रुनेई, म्यानमार, लाओस, कम्बोडिया असे एकूण दहा देश त्याचे सदस्य आहेत. या दहा देशांनी परिघातील सहा देशांशी मुक्त व्यापार केले आहेत. हे सहा देश म्हणजे चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड. तर आसिआनचे दहा अधिक हे सहा असे १६ देश परस्परांतील व्यापारउदिमाच्या भल्यासाठी एक नवा करार करू पाहतात. त्यासाठी नव्या संघटनेच्या प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. ही नवी संघटना म्हणजे आरसेप. या संघटनेच्या सदस्य देशांनी एकमेकांसाठी मोठय़ा प्रमाणावर आपली बाजारपेठ खुली करणे अपेक्षित आहे. मुद्दा आहे तो कोणत्या देशाने कोणत्या उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करायची, हा. भारतावर दबाव आहे तो ८० टक्के वस्तूंसंदर्भात. याबाबत आपले धोरण रविवारी दुपारी वामकुक्षी घेऊ पाहणाऱ्या नोकरदारासारखे आहे. आपल्या मुलांनी शेजारच्याच्या घरात खेळावयास जाऊन त्यांची झोपमोड करण्यास आपली हरकत नाही. पण त्याच्या पोरांनी आपल्या घरी येऊन आपल्या वामकुक्षीत व्यत्यय आणू नये, असा आपला आग्रह. तो सोडावा यासाठी आपल्यावर दबाव आहे. आपला यास विरोध आहे आणि आपण आधीच आसिआनशी असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या फेरविचाराचा निर्णय घेतलेला आहे. या कराराच्या भवितव्याबाबत सिंगापूर येथील मंत्रिगटात चर्चा सुरू असताना जिनपिंग भारतात आले, ही बाब पुरेशी सूचक.\nयाचे कारण आरसेपचा फायदा घेण्यासाठी आपल्यापेक्षा चीन अधिक सक्षम आहे. या संभाव्य संघटनेतील सर्व देशांशी चीनचा व्यापार आपल्यापेक्षा किती तरी अधिक आहे. इतकेच काय, आपल्याशीही चीनचा व्यापार असंतुलित आहे. म्हणजे आपण चीनला जितके काही विकतो, त्यापेक्षा काही शे कोटींनी चीनकडून अधिक खरेदी करतो. याचे कारण आपल्या बाजारपेठेचा विस्तार झालेला नाही आणि आपल्या निर्यातक्षमतेत वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत आरसेप करार आकारास आला तर आपल्यापेक्षा चीनला त्याचा अधिक लाभ होईल, ही आपली भीती. ती रास्तच. आपण चीनला प्रामुख्याने कच्चा माल निर्यात करतो, तर चीन तयार उत्पादने जगास विकतो. त्यासाठी त्या देशाने अवाढव्य उत्पादन केंद्रे विकसित केली. आपणास ते शक्य झालेले नाही. म्हणून आरसेपचे स्वागत खुल्या दिलाने करणे आपणास अशक्य. पण म्हणून कराराकडे पाठ फिरवणे हे त्यावरील उत्तर नाही. तर निर्यातजन्य उत्पादनांची आपली क्षमता वाढवणे हा त्यावर मार्ग. बारमाही घोषणायुद्धात मग्न अशा आपल्या नेतृत्वास ही बाब लक्षात येऊन त्याप्रमाणे कृती योजना आणि तिची अंमलबजावणी होईपर्यंत आपणास या मुद्दय़ावर आस्ते कदम हेच धोरण अमलात आणावे लागेल. जिनपिंग यांची भेट त्या दृष्टीने महत्त्वाची.\nआपल्या देशात येण्याआधी पाक पंतप्रधान इम्रान खान हे चीनमध्ये होते आणि आपल्याकडून निघाल्यानंतर जिनपिंग नेपाळमध्ये असतील. या दोन्ही देशांत आपल्यापेक्षा चीनचे आर्थिक हितसंबंध अधिक आहेत. हिंदी महासागरातील मुक्त व्यापार विहार हा चीनसाठी महत्त्वाचा आहे, तर मलाक्का सामुद्रधुनी आणि परिसर आपल्यासाठी सामरिकदृष्टय़ा मोलाचा आहे. रस्ता आणि अन्य प्रकल्पांत चीनचे या सगळ्या प्रदेशांतील गुंतवणुकीचे मनसुबे भव्य आहेत. अमेरिकेशी ज्या पद्धतीने चीनची खडाखडी सुरू आहे, ते पाहता अन्यत्र असलेल्या गुंतवणुकीचे हितरक्षण हे चीनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणे साहजिकच. म्हणून या प्रदेशात चीन अधिकाधिक लक्ष घालणार हे उघड आहे. आणि त्या देशाचे अधिकाधिक लक्ष घालणे म्हणजे आपली अधिकाधिक डोकेदुखी हेदेखील लक्षात घ्यायला हवे. यास आणखी एक परिमाण आहे, ते म्हणजे अमेरिकेने ‘५-जी’ दूरसंचार सेवेसाठी हुवाई या चिनी कंपनीवर घातलेले निर्बंध. या कंपनीच्या उपकरणांद्वारे चीन हेरगिरी करतो, असा अमेरिकेचा वहीम आहे आणि तो रास्त नाही, असे कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे या कंपनीची चिनी उत्पादने कोणीही खरेदी करू नयेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. आपल्याला तर अमेरिकेने धमकीच दिलेली आहे. हुवाई उत्पादने खरेदी केली तर अमेरिका भारताला कोणतीही मदत हेरगिरीत करणार नाही, अशी ती धमकी. जिनपिंग हे वाकडी वाट करून ममलापुरमला येण्यामागील हे एक कारण.\nआता तशी वाकडी वाट करून मोदी चीनला जातील. तसे निमंत्रण जिनपिंग यांनी दिले आणि मोदी यांनी तत्परतेने त्याचा स्वीकार केला. संघाच्या स्वदेशी आग्रहास वळण देत मोदी यांना यातून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी अशा चर्चा होणे केव्हाही स्वागतार्हच. त्यातून नेत्यांस नवनव्या कपडेपटात नवनव्या छायाचित्रसंधी मिळतात ही बाब अगदीच दुय्यम. पण त्यामुळे समस्यांचे चिघळणे टळते हे अधिक स्वागतार्ह. समस्या दे��ांतर्गत असोत वा आंतरराष्ट्रीय; त्यांवर काहीच न करण्यापेक्षा चर्चा तरी होत राहणे केव्हाही चांगलेच. आज ना उद्या मार्ग निघतोच. त्यामागील ‘अर्थ’ ध्यानात घेतला म्हणजे झाले.\nभारतात सचेतपटाची म्हणजेच ‘अ‍ॅनिमेशन फिल्म’ची सुरुवात १९५६ साली ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या मुंबईतील स्टुडिओत, अमेरिकी सरकारने भारतास भेट दिलेला ‘अ‍ॅक्मे रोस्ट्रम कॅमेरा’ वापरून झाली आणि त्या पहिल्या भारतीय सचेतपटाचे श्रेय जहांगीर (ज्याँ) भावनगरी यांना जाते हे खरे असले; तरी त्या पहिल्यावहिल्या प्रयत्नापासून भारतीय सचेतपटांच्या प्रगतीत मोठा वाटा असणारे म्हणून एकच नाव निर्विवादपणे घेतले जाते : राम मोहन ‘भारतीय सचेतपटांचे जनक’ असे राम मोहन यांना म्हटले जाते, ते अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि संगणकाच्या काळातदेखील तंत्रावर हुकमत कायम ठेवली म्हणून. या राम मोहन यांचे शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी निधन झाल्याने भारतीय सचेतपट-सृष्टीत पोरके झाल्याची भावना उमटली.\nफिल्म्स डिव्हिजनचा ‘कार्टून फिल्म विभाग’ १९५६ साली सुरू झाला, त्याच वर्षी राम मोहन या संस्थेत रुजू झाले. त्याआधी चित्रपट संकलनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. अमेरिकेने केवळ कॅमेरा भेट न देता, भारतात जन्मलेले आणि डिस्ने स्टुडिओत काम करणारे अ‍ॅनिमेटर क्लेअर वीक्स यांना प्रशिक्षक म्हणून मुंबईस पाठविले. भावनगरी हे तोवर पॅरिसहून शिकून आले होते. नवे तंत्र राम मोहन यांनी सहज आत्मसात केलेच, पण प्रशिक्षण काळातच डिस्नेच्या ‘बॅम्बी’ हरिणीला भारतीय रूप देऊन, ‘बनयान डीअर’ हा सचेतपट केला. पुढे अगदी ‘कम्पोस्ट खताचा खड्डा कसा खणावा’ याही विषयावर त्यांनी सचेतपट बनविले, पण १९६८ साली ‘मोजीराम के सपने’ या सचेतपटाला लोकांनी हशा-टाळ्यांची, तर महोत्सवांनी पुरस्कारांची दाद दिली. ‘काहीच प्रगती नाही’ म्हणणारा मोजीराम स्वातंत्र्योत्तर २० वर्षांच्या काळातील प्रगती पाहण्यासाठी डोके वर करतो, तर तेव्हा विकासाची झेप पाहताना त्याचे पागोटे गळून पडते, हा दृश्यक्रम (सीक्वेन्स) अजरामर ठरला त्याच वर्षी (१९६८) त्यांना कॅनडाला जाऊन, सचेतपटकार नॉर्मन मॅक्लॉरेन यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. मद्रासच्या एल.व्ही. प्रसाद स्टुडिओत तेव्हाच सचेतपटांची ‘ऑक्सबेरी’ यंत्रणा आयात झाली आणि पहिले पाचारण राम यांना झाले; पण ��मुंबईच बरी’ म्हणत बडय़ा खासगी नोकरीची संधी त्यांनी नाकारली. मात्र १९७२ सालापासून बाहेरची कामे त्यांनी फावल्या वेळात स्वीकारली. १९९५ साली त्यांनी ‘ग्राफिटी अ‍ॅनिमेशन’ हा स्टुडिओ स्थापला, त्यातून ‘ग्राफिटी अ‍ॅनिमेशन स्कूल’चीही स्थापना झाली. ‘कम्युनिकेशन आर्टिस्ट्स गिल्ड’च्या कारकीर्द-गौरवाने जाहिरातविश्वाचा सर्वोच्च भारतीय पुरस्कार त्यांना मिळालाच, पण १९९६ साली मुलींना वाढविण्या-शिकविण्यासाठी दक्षिण आशियात जनजागृती करणाऱ्या ‘मीना’ या १३ भागांच्या सचेतपट-मालिकेचे काम युनेस्कोने राम यांनाच दिले. ‘बाप रे बाप’ (१९६९) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सचेतपटापासून सामाजिक संदेश देणाऱ्या सचेतपटांत राम मोहन यांचे प्रभुत्व वारंवार सिद्ध झाले होते. शिवाय सत्यजित राय (सतरंज के खिलाडी), बी. आर. चोप्रा (पती, पत्नी और वो) या दिग्दर्शकांनी, चित्रपटांतील सचेत-दृश्यक्रम राम यांच्याचकडून बनवून घेतला.\n‘रामायण’ या सचेतपट-मालिकेने (१९९२) भारतीय सचेत-पात्रांचे जे रंगरूप घडविले, ते आजतागायत (छोटा भीम आदी) कुणालाही ओलांडता आलेले नाही. ‘पद्मश्री’ किताब त्यांना २०१४ मध्ये मिळाला होता.\nविचलित किंवा उद्विग्न मनांची माणसे स्वत:चा विकास घडवू शकत नाहीत आणि अशा माणसांचा समूह देशाचाही विकास घडवू शकत नाही..\nमानसिक आरोग्याची समस्या गंभीर आहे, त्यामुळे ती सोडविणे हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असायला हवा. मात्र, अशा मानसिक आरोग्याच्या प्रश्नांनी ग्रस्त समाजघटकांची पुरेशी माहिती सरकारकडे उपलब्ध नाही आणि संपूर्ण देशात मानसिक आजारांवरील उपचारांकरिता जेमतेम ४३ रुग्णालये आहेत..\nदृश्य अवयवांपुरता विचार करावयाचा झाला, तर मन ही केवळ एक संकल्पनाच आहे. कारण मन नावाचा अवयव दिसतही नाही आणि दाखविताही येत नाही. परंतु हेच मन मेंदूचा ताबा घेते आणि प्रत्येकाच्या जगण्याचा, जीवनाचा मार्ग आखून देते. म्हणूनच मनावर ताबा असलेला समाज सुसंस्कृत आणि समंजस समजला जातो. असा समाज ज्या देशात असतो, तो देशही वैचारिकदृष्टय़ा संपन्न असतो. विचलित किंवा उद्विग्न मनांची माणसे स्वत:चा विकास घडवू शकत नाहीत; अशा माणसांचा समूह देशाचाही विकास घडवू शकत नाही. म्हणून मनाची मशागत व्हायला हवी. कारण मशागत न झाल्याने बिथरलेल्या मनांचा समाज विनाशास कारणीभूत होऊ शकतो. सध्या आसपा��� जे काही सातत्याने घडत असते, त्यातील बऱ्याचशा गोष्टी मन विचलित करणाऱ्याच असल्यामुळे मनावर ताबा ठेवणे किंवा मन ताळ्यावर ठेवणे आणि मनाचा विकास घडविणे, ही तारेवरची कसरतच होऊ लागली आहे. आणि तीच साधत नाही अशी कमकुवत मनेच अधिक असल्याने, मानसिक आरोग्याची समस्या उभ्या जगाला भेडसावू लागली आहे.\nही समस्या एवढी गंभीर असेल, तर ती सोडविणे हा सर्वोच्च प्राधान्यक्रम असायला हवा. अगदी सरकार नावाची यंत्रणादेखील या समस्येच्या वाढत्या आक्रमणामुळे चिंतित असल्यासारखी दिसते. कारण भविष्यातील नागरिकांची पिढीदेखील या समस्येच्या विळख्यात सापडली आहे. पाच-सहा वर्षांपासून विशीच्या उंबरठय़ापर्यंतच्या मुलांची मनेही नैराश्य आणि तणावासारख्या समस्यांच्या विळख्यात सापडू लागली आहेत. हे असेच चालत राहिले, तर देशाच्या भावी पिढीच्या अंगी कोणत्याच आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी राहणार नाही, हे स्पष्ट आहे. तरीही, मानसिक आरोग्याची मशागत करण्यासाठीच्या सरकारी योजना मात्र तोकडय़ाच आहेत. मुळात अशा समस्याग्रस्त बालकांचा किंवा समाजघटकांचा कोणताही तपशील केंद्र सरकारकडे नाही, ही बाब वारंवार उघड झालेली आहे. मानव संसाधन विभाग अशी कोणतीच माहिती गोळा करत नाही, हे केंद्र सरकारने लोकसभेत काही चर्चाच्या वेळी स्पष्टपणे नमूद केले आहे. बंगळूरुमधील जवाहरलाल नेहरू नवोदय विद्यालयातील दोन मुलांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले आणि केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मनांची मशागत करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरविले. मानसिक तणावामुळे आत्मविश्वास हरवलेल्या त्या दोन मुलांना त्या वर्षी परीक्षेस बसता आले नाही, हे ऐकून पंतप्रधानांचे मन कळवळले आणि त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन ‘परीक्षा पे चर्चा’ नावाचा एक ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ मुलांसमवेत घडवून आणला.\nपण अशा एखाद्या सरकारी सोहळ्याने ही समस्या मिटणारी नाही. कारण मानसिक आरोग्य ही समस्या झालेली आहे, हे स्वीकारण्याएवढी मनांची मशागतच झालेली नाही. परिस्थितीचा रेटा एवढा भयंकर आहे, की त्याला तोंड देताना पालकवर्ग मेटाकुटीस येतो आणि त्यातच एवढा गुंतून पडतो की मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास त्याला वेळही नाही. बिघडलेले मन:स्वास्थ्य हा मुलांचा आजा�� आहे व त्यावर उपचारांची गरज आहे, हे लक्षात येईपर्यंत आजार बळावलेला असतो आणि हाच आजार पुढे समस्या म्हणून डोके वर काढतो. ताणतणाव, औदासीन्य आणि उद्विग्नता या गोष्टी आपोआप मनाचा ताबा घेत नसतात. आर्थिक विवंचना, असुरक्षिततेची भावना, अपुरेपणाची खंत, नाकारलेपणा, गरिबीचा गंड आणि सामाजिक स्तर अशा अनेक बाबींमुळे मनाची मशागत खुंटते, आत्मविश्वासाला तडे जातात, आणि वैफल्य वाढते. त्याचा परिणाम थेट मुलांच्या मनांवर होतो, आणि पुढच्या पिढीला कवेत घेण्यासाठी ही समस्या आपले हातपाय पसरू लागते. तरीही, मानसिक विकाराने आपल्याला ग्रासले आहे, हे सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी होत नाही. मुळातच या समस्येवरील उपायांची आपल्याकडे वानवा आहे. केंद्र सरकारकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाहीच; पण जी काही माहिती सरकारकडून दिली जाते, त्यानुसार संपूर्ण देशात अशा आजारांवरील उपचाराकरिता जेमतेम ४३ रुग्णालये आहेत. मानसिक आरोग्याची मशागत करणाऱ्या तज्ज्ञांचा तुटवडा, अभ्यासपूर्ण उपचार पद्धतीचा अभाव, आजाराचे निदान करण्याची तोकडी यंत्रणा अशा अनेक बाबींमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या थोपविण्याचे उपाय तोकडे पडले आहेत.\nज्या दीर्घकालीन अवस्थेत व्यक्तीस एकंदर समाधानी वा सुखी जगण्याचा अनुभव येत असतो, त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य उत्तम आहे असे मानले जाते. तशी अवस्था कोणत्याही समाजात कधीच नसते. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारें मना तूचि शोधूनि पाहे’ असे म्हणणारे समर्थही शेवटी सुखी माणसाचा शोध घेण्याची जबाबदारी मनावरच टाकतात, आणि विचलित मनांना सुखाचा शोध घेणे शक्यच होत नाही. ती सुखाच्या शोधात भिरभिरत राहतात. सैरभैर होऊन अधिक विचलित होतात. मग अशा मनांच्या माणसांचा आत्मविश्वास हरवतो. स्वत:तील उणिवा शोधण्याची, संकटे किंवा आव्हानांना तोंड देण्याची उमेदही संपते; आणि सगळ्याच्या परिणामी जीवनमूल्ये हरवतात. मग जीवनशैली भरकटते, आणि अशा भरकटलेल्या जीवनशैलीने भारलेला समाज हीच एक व्यापक समस्या होऊन जाते. कौटुंबिक नातेसंबंधांवरही याचा विपरीत परिणाम होतो. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास तर त्याच्या नातेसंबंधांतून, संवादातून घडत असतो. तोच खुंटतो, आणि मुले औदासीन्याच्या गर्तेत भरकटू लागतात. मग दीर्घ असंतुष्टता, सामाजिक वर्तनातील सभ्यतेचा अभाव, अनिवार्य अशा वाईट सवयी, व्यसने असे विकार बळावतात आणि अविश्वासाचे वातावरण तयार होते.\nमात्र, आपल्याकडे अजूनही या विकाराच्या भीषणतेची जाणीव पूर्णपणे समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पसरलेली नाही. ग्रामीण भागात अशा आजारांची चिन्हे दिसू लागली, की भुताने झपाटले, करणी केली, जादूटोणा झाला असे आजही समजले जाते. मग आजारांवर योग्य उपचार होतच नाहीत. तणाव, नैराश्य किंवा मानसिक अस्थिरता यांच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तीवर औषधांच्या उपचारापेक्षा माणुसकीपूर्ण व्यवहारांची मात्रा अधिक जलद लागू होते, हे उमगण्यात आपल्या उपचार पद्धतीस विलंब झाला आहेच; पण माणुसकीपूर्ण व्यवहार ही संकल्पनादेखील आजकाल महाग होत चालली आहे. अफाट गर्दी आसपास असूनही एकटेपणाचे भय मनामनांवर दाटलेले असणे ही नवी समस्या निर्माण होऊ पाहात आहे. सोबतीची भावना, दिलाशाचा स्पर्श आणि प्रगतीसाठीचे उत्तेजन यांचा अभाव वाढू लागला आणि नैराश्याच्या भावनेस खतपाणी मिळत गेले. ही ‘गमते मानस उदास’ अशी परिस्थिती होण्यास जबाबदार कोण, हे शोधण्याचीही तयारी नसलेला समाज हे या समस्येचे मूळ आहे. ते उपटून टाकण्यासाठी आधी वास्तवाची जाणीव व्हायला हवी.\nभारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अनेक अधिकारी निवृत्तीनंतर खासगी कंपन्यांत सल्लागार किंवा संचालक म्हणून रुजू होतात, तसे बी. एन. युगंधर यांनी केले नाही. एकाच ठिकाणी त्यांचे नाव ‘संचालक’ म्हणून सापडते, ते अपंगांसाठीच्या एका कल्याणकारी संस्थेत या युगंधर यांनी अपंगांसाठी यापूर्वीही काम केले होते. युगंधर हे २००४ ते २००९ या काळात केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य होते, तेव्हा अपंगस्नेही इमारतींच्या सक्तीसह अनेक अपंगकेंद्री धोरणांना त्यांनी दिशा दिली होती. अर्थात, त्यांच्या कारकीर्दीतील आवर्जून सांगावे असे कार्य हे एवढेच नव्हे. १६ सप्टेंबर रोजी युगंधर यांचे हैदराबादेतील राहत्या घरी, वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले; त्यानंतरच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या काळात त्यांचे ‘माजी विद्यार्थी’ आणि विद्यमान आयएएस अधिकारी, काही पत्रकार यांच्याकडून युगंधर यांची थोरवी सांगणारा स्मृतिकोश उलगडू लागला..\nतत्कालीन आंध्र प्रदेश केडरमध्ये १९६२च्या बॅचचे अधिकारी म्हणून युगंधर रुजू झाले. त्यानंतर १९७० च्या दशकापर्यंत ग्रामीण प्रशासनावर त्यांनी पकड बसविली. नक्षलवाद आंध्रातही वाढ�� लागला तेव्हा, ‘केवळ पोलिसी कारवाई नव्हे, विकास व शिक्षणप्रसार हेही यावर उत्तर आहे’ हे त्यांचे मत त्या वेळी कानांआड झाले, पण ग्रामविकास आणि लोककल्याणाच्या कामात ते गढून गेले. पुढे एन. टी. रामाराव यांच्या काळात ‘दोन रुपये किलो तांदूळ’ यासारख्या ‘लोकानुनयी’ म्हणून विरोधकांनी हिणवलेल्या योजनेची चोख आखणी करताना, हा अनुभव उपयोगी पडला. ‘स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी’ अनेक असतात; पण युगंधर खरोखरच स्वच्छ हे पी. व्ही. नरसिंह राव यांनी हेरले आणि पंतप्रधान झाल्यावर युगंधर यांना केंद्रीय ग्रामीण विकास खात्यात सचिवपद दिले. मात्र त्याआधीच (१९८८ ते ९३) केंद्रीय नियुक्ती त्यांना मिळाली होती, ती होती मसुरीच्या ‘लालबहादूर शास्त्री अ‍ॅकॅडमी’चे संचालक म्हणून हे पी. व्ही. नरसिंह राव यांनी हेरले आणि पंतप्रधान झाल्यावर युगंधर यांना केंद्रीय ग्रामीण विकास खात्यात सचिवपद दिले. मात्र त्याआधीच (१९८८ ते ९३) केंद्रीय नियुक्ती त्यांना मिळाली होती, ती होती मसुरीच्या ‘लालबहादूर शास्त्री अ‍ॅकॅडमी’चे संचालक म्हणून परराष्ट्र खात्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या निरुपमा राव यांच्यासारखे अनेक जण हे युगंधर यांचे विद्यार्थी होते. नियोजन मंडळातील नियुक्ती निवृत्तीनंतर त्यांना मिळाली; परंतु २००९ नंतर त्यांनी एकाही मंडळ वा महामंडळातील पद स्वीकारले नव्हते. लहानपणापासूनचा वाचनाचा छंद त्यांनी निवृत्तीनंतरही जोपासला होता. काही स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित होते.\nयुगंधर यांचे पूर्ण नाव बुक्कपुरम नाडेला युगंधर. यापैकी ‘नाडेला’ हे उपनाम अनेकांना ओळखीचे वाटत असेल; कारण मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला हे युगंधर यांचे पुत्र.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://seva24.in/fci-recruitment/", "date_download": "2019-10-22T05:45:31Z", "digest": "sha1:AGA7OON4U3LTIQMVF5EA242HTJS24QZF", "length": 9321, "nlines": 161, "source_domain": "seva24.in", "title": "FCI Recruitment 2019 For MANAGER 330 Post - Apply Online - Seva24.in", "raw_content": "\nभारतीय अन्न महामंडळा मध्ये विविध 330 पदांची भरती.\nभारतीय अन्न महामंडळा मध्ये विविध 330 पदांची भरती.\nभारतीय अन्न महामंडळा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.27/10/2019 पर्यंत आहे.\nविभाग :- भारतीय अन्न महामंडळ\nपदसंख्या :- 330 जागा\nपदाचे नाव विभाग [ झोन ]\nउत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व\n6 मॅनेजर [सिव्हिल इंजिनिअरिंग] 04 00 00 00 03 07\n7 मॅनेजर [इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग] 05 00 00 00 00 05\nपद क्र.1 ते ३:- 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH:- 55% गुण]\nपद क्र.4:- B.Com पदवीसह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य अहर्ता.\nपद क्र.5:- B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव–तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव–तंत्रज्ञान किंवा जैव–रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव –तंत्रज्ञान.)\nपद क्र.6:- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण .\nपद क्र.7:- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण.\nपद क्र.8:- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य अहर्ता .\nअर्ज प्रक्रिया सुरुवात २८/०९/२०१९\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख २७/10/2019\nदि. 01 ऑगस्ट 2019 रोजी, वय 18 TO ३५ वर्ष प्रदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.\nनौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत\nइतर जाहिराती पहा Click Here\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये ”कनिष्ठ अभियंता” पदाची भरती.\nMAHAGENCO “तंत्रज्ञ 3” पदाची परीक्षा पुढे ढकलण्या बाबत सूचना पहा..\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती जाहिरात.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-arrives-nashik-increase-rates-23253", "date_download": "2019-10-22T07:02:00Z", "digest": "sha1:VKT4DUHQBKQYJ3UH4MQJKXFX5RMN2WLX", "length": 17317, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Onion arrives in Nashik; Increase in rates | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढ\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढ\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९६७५ क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ३५०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. मात्र, मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत घट झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९६७५ क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ३५०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. मात्र, मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत घट झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.\nसप्ताहात वालपापडी घेवड्याची आवक ५३३९ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० दर मिळाला. तर घेवड्याला ५५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे. या सप्ताहात वालपापडी घेवड्याची आवक कमी झाल्याने मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक ११०१ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली.\nलवंगी मिरचीला २००० ते ३०००, तर ज्वाला मिरचीला १२०० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली. वाटाण्याची आवक ७६९ क्विंटल झाली. वाटण्याची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली. त्यास ६५०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची आवक ७३९३ क्विंटल झाली. बाजारभाव ८५० ते १२०० प्रतिक्विंटल होते.\nलसणाची आवक १५८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते १५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आद्रकची आवक १८० क्विंटल झाली. त्यास १४५०० ते १७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभावातसुद्धा चढउतार दिसून आली. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते ३००, वांगी २०० ते ५००, फ्लॉवर १३५ ते ३१० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते २०० असा प्रति २० किलोस दर मिळाला.\nढोबळी मिरची १६० ते ३०० असे प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ७० ते १५०, कारले १०५ ते २५०, गिलके १७५ ते ३००, भेंडी १८० ते ३०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला १०० ते ३००, लिंबू ४०० ते ९००, दोडका १२५ ते ३०० असे प्रति २० किलोस दर मिळाले.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ६०० ते ३५००, मेथी ८०० ते २३००, शेपू ११०० ते ३०००, कांदापात ११०० ते २१००, पालक २१० ते ३५०, पुदिना ९० ते २०० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले.\nफळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ७५२३ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून, परपेठेत मागणी वाढल्याचे दिसून आले. त्यासाठी आवकेच्या तुलनेत वाढ झाली असून, बाजारभाव किंचित वाढलेले दिसून आले. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ४५०० व मृदुला वाणास ५०० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीची आवक ६०५ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.\nनाशिक nashik उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची टोमॅटो बळी bali लिंबू lemon कांदा डाळ डाळिंब केळी banana\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्‍यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्न���ंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/icc-world-cup-2019-team-india-lost-semi-final-against-new-zealand-pm-narendra-modi-reaction/254872", "date_download": "2019-10-22T05:50:06Z", "digest": "sha1:ECER7MUJSX6MFFGTVGB7P7VU7WSGEGHV", "length": 14574, "nlines": 115, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " India Out of world cup: सेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दु:ख; ट्विटवरून भावनांना मोकळी वाट icc world cup 2019 team india lost semi final against new zealand pm narendra modi reaction", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nसेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दु:ख; ट्विटवरून भावनांना करुन दिली मोकळी वाट\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nIndia Out of world cup: भारताच्या पराभवाचे दुःख सगळ्यांनाच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. पंतप्रधान मोदींनी टीमला भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.\nसेमीफायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट |  फोटो सौजन्य: PTI\nसेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दुःख\nखेळाडूंच्या जीगरबाज वृत्तीचे केले कौतुक\nपराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीही निराश\nनवी दिल्ली : क्रिकेट वर्ल्ड कपची पहिली सेमीफायनल सोमवारी समाप्त झाली आणि भारताच्या वर्ल्ड कप प्रवासालाही पूर्ण विराम मिळाला. न्यूझीलंडनं भारताला १८ धावांनी मात दिली. भारत ही मॅच जिंकून वर्ल्ड कपही जिंकेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. पण, चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. भारतानं गुणतक्त्यात पहिला क्रमांक पटकावून अतिशय दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये मात्र, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतापेक्षा चांगला खेळ करून विजय मिळवला. काही मिनिटांच्या खराब खेळामुळे वर्ल्ड कपचे स्वप्न धुळीस मिळाल्याचं मत, कॅप्टन विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे. भारताच्या पराभवाचे दुःख सगळ्यांनाच झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. पंतप्रधान मोदींनी आजच्या पराभवाला विसरून जाण्याचा सल्ला दिला असून, टीमच्या भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nकाय म्हणाले पंतप्रधान मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या पराभवानंतर ट्वीट केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक निराशाजनक निकाल लागला आहे. पण, शेवटपर्यंत टीम इंडियाची मेहनत आणि जिंकण्यासाठीची धडपड पाहून बरे वाटले. भारताने पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली, बोलिंग केली आणि फिल्डिंगही चांगली केली. मला त्यांच्यावर गर्व आहे. विजय आणि पराजय हा जीवनाचा एक भाग आहे. टीम पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. एका रंगतदार सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. मॅचेंस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. भारतासमोर त्यांनी २४० रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. पण, भारताचा डाव २२१ रन्सवर संपुष्टात आला आणि भारताचं तिसऱ्यांदा विश्व कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.\nTeam India: टीम इंडियाच्या या टॉप बॅट्समनचा लाजिरवाणा रेकॉर्ड\nIND vs NZ: पराभवानंतर विराट कोहली म्हणतो...\nWorld Cup 2019, IND vs NZ: ही बातमी देताना दु:ख होतंय... पण खरंच भारत पराभूत झालाय\nकाय म्हणाला विराट कोहली\nवर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर कॅप्टन विराट कोहली म्हणाला, ‘हा खूपच निराशाजनक पराभव झाला. पहिल्या हाफमध्ये आम्ही खूप चांगला खेळ केला होता. आम्हाला जे हवे होते ते आम्ही साध्य केले होते. आम्हाला माहिती होते की कालचा दिवस खूप चांगला गेला आहे. आज आमची वेळ आहे हे आम्हाला माहिती होते. त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठिकाणी टप्पा टाकून भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले होते. आजच्या खेळाचे श्रेय पूर्णपणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जाते. जडेजाने खूप चांगला खेळ केला. त्याला धोनीनं अतिशय समजूतदारपणे साथ दिली. मॅच हातात आली तेव्हाच धोनी रन आऊट झाला. केवळ ४५ मिनिटांच्या खराब खेळामुळे आम्ही वर्ल्ड कपमधून बाहेर पडलो. हे स��वीकार करणच अवघड आहे. पण, न्यूझीलंड विजयाच हक्कदार आहे. आम्हाला शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करायला हवी. आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केला. न्यूझीलंडने मोक्याच्या क्षणी धाडस दाखवल्यानं त्यांना विजयी होण्याचा हक्क आहे.’\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nदिवाळीपूर्वी गोड बातमी: सोन्याच्या दरात घसरण, जाणून दर\nरोहित शर्माची तुफान फटकेबाजी, झळकावली पहिली डबल सेंच्युरी\nIndia vs PAKISTAN: सामन्याआधी पाकिस्तानने केले होते असे काही, आता भारताने दिले उत्तर\nVIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं\nशाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा\nसेमीफायनलमधील पराभवाचे पंतप्रधान मोदींनाही दु:ख; ट्विटवरून भावनांना करुन दिली मोकळी वाट Description: India Out of world cup: भारताच्या पराभवाचे दुःख सगळ्यांनाच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. पंतप्रधान मोदींनी टीमला भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. टाइम्स नाऊ हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/!20", "date_download": "2019-10-22T05:39:09Z", "digest": "sha1:KRNSWCGO2ZMWNMGQRR43CV3OVN7PXKUJ", "length": 9419, "nlines": 114, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| मुंबई", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nशिवसेनेकडून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी : बंडखोरीमुळे केली हकालपट्टी.\nमहान्यूज लाईव्ह मुंबई : पक्षकडून तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केली. शिवसेनेलाही बंडखोरीच ग्रहण लागलं आहे. मात्र शिवसेनेने बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याच पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातीळ शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत पक्षातून हकालपट्टी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून हे वृत्त देण्यात आले आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार असूनही आपल्याला उमेदवारी डावलल्याने तृप्ती सावंत नाराज होत्या.उद्धव ठाकरे हे तृप्ती सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने यंदा या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती मिळते. तृप्ती सावंत यांचे पती तत्कालीन आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनानंतर झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांचा तब्बल १९,००० मतांनी पराभव करून निवडून आल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभेत शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज तृप्ती सावंत यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.\nशर्मिला ठाकरे यांच्या गाडीचा अपघात.\nशिवसेनेच्या तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी दिले अचानक राजीनामे\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nचारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव रुग्णालयात दाखल\nएसआरपीएफ जवानांच्या हक्कासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना करणार उपोषण\nमराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे - महसूल मंत्री\nमनसे नेते शिशीर शिंदे यांनी केला शिवसेनेत प्रवेश\nभाजप सरकारने केली आंबेडकरी जनतेची फसवणूक: आमदार प्रकाश गजभिये\nशिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना मिळणार राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शा���ा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gnsnews.co.in/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%AC-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-10-22T07:05:49Z", "digest": "sha1:APZUOK54UN65XFOR7542WP2XK5FDZVKV", "length": 5468, "nlines": 82, "source_domain": "marathi.gnsnews.co.in", "title": "शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले | GNS News - Marathi", "raw_content": "\nHome Sports शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले\nशोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले\n(gns) 8oct, आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच धुलाई केलीय. अर्थात, त्याला कारणीभूत स्वतः शोएबच ठरला. त्यानं एका ट्विटमध्ये स्वतःला ‘डॉन ऑफ क्रिकेट’ म्हणवून घेतलं आणि मग नेटिझन्सनी त्याला धुतलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला हाणलेल्या षटकाराचे व्हिडीओ पोस्ट करून ट्विपल्सनी त्याला ‘बाप’ दाखवला. आपल्या काही बाउन्सर आणि यॉर्कर चेंडूंनी फलंदाजांची कशी दाणादाण उडवली होती, याचे फोटो शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले होते. या सगळ्यात\nPrevious articleआता विराटनंं 2019 मध्ये होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लक्षात घेतली\nNext articleसुपौल स्कूली मुलींच्या निधनानंतर तेजशवी यादव नीतीशच्या ‘कुर्सी’ कुमारच्या शांततेविषयी प्रश्न विचारतात\nभालेदार थेंडर संदीप चौधरी यांनी भारतातील पहिले सोने खाते उघडले\nविंडीजने एकदिवसीय-टी -20 मालिकेसाठी संघ जाहीर केला, गेल अनुपलब्ध\nआता विराटनंं 2019 मध्ये होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लक्षात घेतली\nGNS exitpoll: हँग सांसदसाठी संकेत, महागठबंधन सरकार बनू शकेल ….\nकिस राज्य में कौनसी पार्टी को कितनी मिलेगी सीट…….\nअन्य देशांना जाणीव नसल्यास परमाणु ऊर्जा वाढेल: ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T05:59:59Z", "digest": "sha1:JU6EPF7DOYTMEUW3CTL6GPSFWIV2PLBL", "length": 6906, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्रिटिश व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १९ उपवर्ग आहेत.\n► इंग्लिश व्यक्ती‎ (१३ क, ३ प)\n► वेल्श व्यक्ती‎ (३ क, १ प)\n► स्कॉटिश व्यक्ती‎ (९ क, ४ प)\n► वांशिकतेनुसार ब्रिटिश व्यक्ती‎ (१ क)\n► ब्रिटिश चित्रपटअभिनेते‎ (३ प)\n► ग्रेट ब्रिटनचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► रॉयल नेव्हीचे दर्यासारंग‎ (२ प)\n► ब्रिटिश पत्रकार‎ (२ प)\n► ब्रिटिश फॉर्म्युला वन चालक‎ (६ प)\n► ब्रिटिश बौद्ध‎ (२ प)\n► ब्रिटिश गणितज्ञ‎ (१ क, २ प)\n► ब्रिटिश चित्रकार‎ (३ प)\n► ब्रिटिश तत्त्वज्ञ‎ (२ क, ३ प)\n► ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ क, ४ प)\n► ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ‎ (१ क, ३ प)\n► ब्रिटिश राज्यकर्ते‎ (३ क)\n► ब्रिटिश शास्त्रज्ञ‎ (४ क, २ प)\n► ब्रिटिश राजकारणी‎ (४ क, १ प)\n► ब्रिटिश राजघराण्यांतील व्यक्ती‎ (२ प)\n\"ब्रिटिश व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nरिचर्ड वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/node/5645", "date_download": "2019-10-22T07:03:25Z", "digest": "sha1:6OTM4ZJLCKE52N2SBSJNTPTLSUPG2OQF", "length": 205960, "nlines": 2251, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n५०० आणि १००० रुपयांच्या नोटा\nआज रात्रीपासुन ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कॅन्सल्ड.\n(अवांतर: अशीच 'आज रात्रीपासून पंतप्रधान क्यान्सल' म्हणण्याची सोय पब्लिकला असती, तर किती बहार आली असती\n(अतिअवांतर: काय 'गांधी सीरीज़' रद्द करून पुढेमागे 'मोदी सीरीज़' वगैरे आणण्याचा इरादा आहे काय\nअवांतर: अशीच 'आज रात्रीपासून पंतप्रधान क्यान्सल' म्हणण्याची सोय पब्लिकला असती, तर किती बहार आली असती\n'मध्यरात्री फेज़ मॉड्यूलेशन अँप्लिट्यूड मॉड्यूलेशनमध्ये बदलेल' असे कायसेसे लिहिलेले आहे तिथे.\n असला निर्णय घ्यायला लैच दम लागतो. खूप लोकांच्या ���ेपटावर पाय...\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहा प्रतिसाद अनुप ढेरेंना नाही\nहा प्रतिसाद अनुप ढेरेंना नाही \n>>असला निर्णय घ्यायला लैच दम लागतो.\nरेम्याडोक्या असा शब्द ऐकला आहे त्याचे क्रियाविशेषण कसे बनेल ते अंदाजाने बनवले.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअसे फतवे मागे आरबीआयने काढलेले बहूदा.\nसगळ्याच की काही विशिष्ट सिरिजच्या\nसगळ्याच असतील तर कठीण आहे पब्लिकला आता शंभर रुपयांच्या टोपल्या घेऊन शॉपिंग करायला लागणार बहुतेक\nहोय. सगळ्या. पुढल्या काही\nहोय. सगळ्या. पुढल्या काही दिवसांत बँक/पोस्ट इथे बदलून मिळतील असलेल्या नोटा. बरोबर आयडी फ्रूप पाहिजे फक्त.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nम्हणजे जुन्या सध्या प्रचलित असलेल्या ५००/१००० च्या नोटा बाद करून नवीन ५००/१००० च्या नोटा वापरात आणायचा प्लान आहे की ५००/१०००च्या नोटाच बाद करून जास्तीत जास्त नोट १००ची ठेवायचा प्लान आहे\nसर्व ५००/१००० चलनातून बाद.\nसर्व ५००/१००० चलनातून बाद. लिमिटेड २०००च्या नोटा काढणार. (ज्यांचा रंग भयाण गुलाबी आहे.)\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nआम्ही तर १५ पैशाला बबलगम घ्यायचो ब्वॉ आणि २५ पैशाला लहानशी दुचाकी सायकल भाड्याने घेऊन अर्धा तास चाल्वायचो. कसलं ग्लॅमर होतं त्या सायकलला.नंतर नंतर मैत्रिणींच्या भावाची जेंटस सायकल मधुन पाय टाकुन चालवली. शेवटी स्वतःची सायकल घेऊन कँपमधील लायब्ररीच्या दिवाळी-मे महीन्याच्या सुट्टीत वार्‍या केल्या.\n२००० रुपयांची नोट म्हणजे काळ्या पैशाला गांधी सोडून नवा चेहरा मिळणार तर\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअदिती तै, तुम्ही टेक्सास मधुन\nअदिती तै, तुम्ही टेक्सास मधुन ट्रंप बाबाला निवडुन दिल्याबद्दल धन्यवाद.\nपरचलित ५००/१००० च्य सर्व नोटा\nप्रचलित ५००/१००० च्य सर्व नोटा रद्द होतील. नवीन प्रकारच्या (ज्यावर महात्मा गांधी आहेत) ५०० आणि २००० रु. चलनाच्या नोटा व्यवहारात आणल्या जातील. पण त्यांची संख्या आणि सर्क्युलेशनवर रिझर्व्ह बँकेची नजर असेल. सध्याचं पाऊल काळा पैसा आणि मुख्य म्हणजे बनावट नोटा चलनातून हद्दपार करण्यासाठी आहे. वित्त सचिवांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था २०११ ते २०१६ या काळात ३०% ने वाढली, परंतु व्यवहारातील ५०० व १००० च्या नोटांचं प्रमाण १००% पेक्षा जास्त प्रमाणात वाढलं आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय.\nबादवे २०००च्या नोटेचा रंग खरोखर भयाण आहे.\nअर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय.\nआणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का\nसामान्य लोक - तुमच्या-आमच्यासारखे किंवा आपल्याला निरनिराळ्या सेवा पुरवणारे, खोटं चलन वापरू नये हे मनापासून मान्य असणारे सगळेच लोक.\nस्वीडनमध्ये रोखीने व्यवहाराचं प्रमाण, गेल्या ७-८ वर्षांच्या तुलनेत, २०%वर आलं आहे. त्यासंदर्भात गेल्या महिन्यात न्यूयॉर्करमध्ये प्रकाशित झालेला लेख -\nलेखातला हा भाग भारतासाठी फारच महत्त्वाचा वाटतो -\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआणि ह्याचा तोटा सामान्य\nआणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का\nअजिबात तोटा होणार नाही. थोडा ४-५ दिवस त्रास होइल, पण तेव्हडा सहन केला पाहिजे. खरातर तेव्हडा सुद्धा त्रास होणार नाहीये. टुरीस्ट लोकांना थोडा होइल, पण ते ठीक आहे.\nकाल मुंबई मधे सोने काळ्याबाजारात ६०००० रुपये तोळ्यानी विकले म्हणे. म्हणजे ह्या उपायाचा थेट परीणाम होतोय हे स्प्ष्ट आहे.\nम्हणे १३ लाख कोटींच्या नोटा आहेत बाजारात, त्यातल्या जितक्या परत येणार नाहीत, तितके डेफिसीट थेट कमी होइल म्हणे.\nआणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का\nअजिबात तोटा होणार नाही. थोडा ४-५ दिवस त्रास होइल, पण तेव्हडा सहन केला पाहिजे. खरातर तेव्हडा सुद्धा त्रास होणार नाहीये. टुरीस्ट लोकांना थोडा होइल, पण ते ठीक आहे.\nमाझ्या सोसायटीतल्या पाच वॉचमन आणि दोन झाडूवाल्यांना आम्ही नेहमीप्रमाबे ७ तारखेला चेक दिले. त्यांनी ८ तारखेला बँकेत जाऊन ते एन्कॅश केले. त्यातले सुमारे एक दीड हजार रुपये त्यांनी त्याच दिवशी खर्च केले. उरलेले रुपये आठ तारखेला त्यांच्याजवळ पाचशेच्या नोटांच्या स्वरूपात होते. काल सकाळी ते माझ्याकडे (कारण मी सेक्रेटरी आहे) आले. त्यांची वाण्याकडची देणी, इतर खर्च वगैरे करण्यासाठ��� त्यांच्याकडे पैसे नाहीत. सोसायटीच्या पेटीकॅशमध्ये सुद्धा शंभराच्या नोटा वगैरे नव्हत्या. माझ्याकडे आणि इतर कमिटी मेंबर्सकडून काही कॅश जमा करून आम्ही तात्पुरते प्रत्येकी दीड दोनशे रुपये त्यांना दिले. माझ्याकडे सुद्धा आता पर्सनली दोनशेच रुपये आहेत. आजही एटीएम बंद आहेत. मला किरकोळ खर्चाच्या पैशांसाठी आज सुटी घेऊन बँकेत जाणे भाग आहे.\nत्रास बर्‍यापैकी मोठा आहे.\nकाल पैसे बदलून द्यायला बँकांना परवानगी नव्हती हे ठीक. पण पैसे काढायला का बंदी होती ते कळत नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nएटीएमचं म्हणाल तर सॉफ्ट्वेअर\nएटीएमचं म्हणाल तर सॉफ्ट्वेअर रिकॅलिबरेशन हे रिझर्व्ह बँकेने दिलेलं अधिकृत कारण आहे.\nदुसरा एक प्रश्न असा की ९ तारखेला सर्व सरकारी ट्रेझरीजसुद्धा बंद होत्या. यात ट्रेझरीचा रोल काय असतो\nएटीएम चं बरोबर आहे. बँकेतून\nएटीएम चं बरोबर आहे. बँकेतून कॅश काढायला का बंदी होती ते कळत नाही. आम्ही कॅश काढून आमच्या स्टाफला अ‍ॅडव्हान्स/लोन म्हणून देऊ शकलो असतो.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nत्रास बर्‍यापैकी मोठा आहे.\nथत्ते चाचा - हे पेटीइश्युज आहेत. काहीच त्रास नाहीये. बर्‍याच लोकांची वाण्याकडे तशीही महिन्याची उधारी असते. नसली तरी नेहमीचा वाणी उधार नक्की देइल. नाहीतर सोसायटीच्या लोकांनी घरातले गहु तांदुळ द्यायला काहीच हरकत नाही.\nकाँग्रेस उगाचच नॉन इस्शुचा इश्यु करतीय. गांधींपैकी कोणी मेले की ३-३ दिवस बाजार बंद रहातात, तेंव्हा कसा पुळका येत नाही कोणाला वॉचमन लोकांचा\nकोणता गांधी मेला तेव्हा ३-३ दिवस बाजार बंद होता मो गांधींच्या वेळचं मला ठाऊक नाही. सं गांधी मेला तेव्हा (१९८०) बाजार अर्धा दिवससुद्धा बंद नव्हता. इं गांधी मेली (१९८४) तेव्हा एक दिवस बंद होता. रा. गांधी मेला तेव्हाही (१९९१) बाजार एकच दिवस बंद होता. शिवाय तेव्हा आम्हाला पुळका आलाच नव्हता हे कशाच्या आधारे ठरवले\nअडचण नॉर्मली आली नसती. जर आठ तारखेऐवजी १० किंवा १५ तारखेस हे घडले असते. जस्ट दॅट पगाराच्या तारखेशी ही घटना क्लॅश झाली.\n>>काँग्रेस उगाचच नॉन इस्शुचा इश्यु करतीय.\nकाँग्रेस कशाचा इश्यु करतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी मला दिसलेल्या अडचणीविषयी बोलतो आहे.\nशिवाय \"आजच्या आज रद्द\" या निर्णयाने नक्की काय फायदा झाला हे अजून कळलेले नाही. नोटा रद्द करण्याला माझा विरोध नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nशिवाय \"आजच्या आज रद्द\" या\nशिवाय \"आजच्या आज रद्द\" या निर्णयाने नक्की काय फायदा झाला हे अजून कळलेले नाही. नोटा रद्द करण्याला माझा विरोध नाही.\n\"आजच्या आज रद्द\" करून कोणत्याही प्रकारे काळ्या पैश्यांची विल्हेवाट लावता येणार नाही असा काहितरी प्रकार असावा. पुण्यातले सोनार दूकान (पी एन जी, कल्याण, रांका) रात्री २ -३ पर्यंत ऊघडे होते आणि सोन्याचा भाव ४५००० रुपये प्रती १० ग्रॅम इथपर्यंत गेला अशी वार्ता आहे. म्हणजे लोकांनी मिळलेल्या अवधीमधे सुद्धा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.\nघरी असलेल्या मोलकरीणींची काही तक्रार जाणवली नाही. माझ्या खिशातही फक्त एक दहाची नोट आणि बाकी ५०० च्या नोटा होत्या. घरी सुदैवाने काही १०० - ५० च्या नोटा मिळाल्या त्यावर काम चालवतोय.\nदोन दिवस जरा त्रास होईल मान्य आहे, पण मोठा परिणाम साध्य होत असेल तर माझी ह्यासाठी तयारी आहे.\nपुण्यातले सोनार दूकान (पी एन\nपुण्यातले सोनार दूकान (पी एन जी, कल्याण, रांका) रात्री २ -३ पर्यंत ऊघडे होते आणि सोन्याचा भाव ४५००० रुपये प्रती १० ग्रॅम इथपर्यंत गेला अशी वार्ता आहे. म्हणजे लोकांनी मिळलेल्या अवधीमधे सुद्धा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.\nह्या जुन्या रद्द झालेल्या नोटा घेऊन सोनाराला काय फायदा होणार\nसोनार बदलुन घेऊ शकेल ना\nसरकारकडुन, सोनार बदलुन घेऊ शकेल ना\nसरकारकडुन, सोनार बदलुन घेऊ\nसरकारकडुन, सोनार बदलुन घेऊ शकेल ना\nग्राहकाला बाजारभावाने सोने विक्रीची पावती देउन तोळ्यामागे १०-२० हजार जास्त घेतलेले पैसे हे काळेच असणार ना मग ते कसे पांढरे करणार\nअच्छा सोन्याचा भाव ऑफिशिअली\nअच्छा सोन्याचा भाव ऑफिशिअली वाढला नाही तर. काळ्या बाजारात वाढला. ओक्के. पॉइन्ट आहे.\nपैसे बँकेत भरायला लायनीत उभे राहावे लागेल, हा त्रास तरी एकवेळ चालेल. पण ATM मधून सुट्टे पैसे पुरेसे मिळत नाहीत किंवा खिशात पैसे असूनही (पण ५००,१००० च्या नोटा आहेत म्हणून) वस्तू-सुविधा विकत घेता येणार नाहीत, ही गैरसोय जास्त त्रासदायक होईल, असे मला वाटते.\n'लोकसत्ता'च्या अग्रलेखात मांडले��े मुद्दे पटण्यासारखे वाटले. विशेषतः -\n५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्याच्या व सोबत २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या त्यांच्या घोषणेने नोटा रद्द करण्याची परिणामकारकता शून्यावर येते.\nआत्ताच्या ५०० व १०००च्या नोटा बँकेला परत करण्यासाठी, बदलण्यासाठी टप्प्याटप्प्याने दिलेली मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपेल. ही इतकी मुदत देणेही गरजेचे नव्हते.\nभारतात याआधीही हजाराची नोट रद्द करण्याचा उपाय करून झाला आहे. परंतु, त्यामुळे देशातील काळ्या पैशाची निर्मिती थांबली नाही.\nआणि नोटांमध्ये जीपीएस चिप असल्याचे दावे आतापर्यंत तरी अफवाच ठरल्या आहेत.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nभारतासारख्या भ्रष्ट देशात काळ्यापैश्याची निर्मिती कधीही थांबेल असे वाटत नाही, आणि ते मोदींना माहित नसेल असेही वाटत नाही. पण आत्ता रद्द केलेल्या ५०० आणि शंभराच्या नोटांमुळे अस्तित्वात असलेल्या काळ्या पैश्यावर लगाम बसला/बसेल की नाही (किमान काही अंशी तरी)\nकुबेरांनी किती दिवसाची मुदत द्यायला पाहिजे असे वाटते म्हणजे परिणाम साध्य झाला असता\nयाआधी नेमकी कधी १००० ची नोट रद्द केली गेली होती आणि त्यावेळी काळ्या पैशाची निर्मिती थांबली नाही म्हणूण आत्ताही थांबणार नाही किंवा लगाम बसणार नाही हे कुबेरांना का वाटते आणि त्यावेळी काळ्या पैशाची निर्मिती थांबली नाही म्हणूण आत्ताही थांबणार नाही किंवा लगाम बसणार नाही हे कुबेरांना का वाटते कुबेरांचा अग्रलेख () फारच त्रोटक आणि विरोध करायचाच म्हणून लिहिलेला दिसतो.\n>>याआधी नेमकी कधी १००० ची नोट रद्द केली गेली होती\nकेवळ एक उदाहरण म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांच्या बेहिशेबी मालमत्तेचा हा तपशील पाहा :\nभुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची\nहे वाचलंत तर बेहिशेबी पैसे साठवण्याचा साधारण पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. त्यात कॅशचा वाटा फारसा नसतो. कॅश केवळ तात्पुरती वापरली जाते. त्यामुळे ते फार तर हिमनगाचं टोक असतं.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nत्याकाळात चलनात असणारी १००० च्या नोटांची संख्या आणि सामान्य जनता तिचा करत असलेला वापर बघता, आताच्या परिस्थितीशी तुलना करता येणार नाही.\nशिवाय, बेहिशेबी पैसे रोख ठेवण्यात येत नसले, आणि गुंतवणूक इतर मालमत्तेत होत असली तरी, रोख काळा पैसा आहे हे अमान्य करता येणार नाही. अगदी जवळच्या दोन व्यापारी नातेवाईंकाकडे प्रत्येकी दिड ते दोन करोड रोकड आहे. उच्च मध्यम वर्गातल्या लोकांची ही गत तर बाकीच्यांचे काय सामान्यपणे व्यापारी वर्गाचे दाखवाचे आणि खायचे दात वेगळे असतात.\nघेतलेल्या निर्णयामूळे व्यापारी, बिल्डर्स, प्लॉटींग, ई. धंद्यात असलेल्यांची चांगलीच गोची झालेली दिसते. शिवाय, आहे ते वाचवायचे कसे ह्याची धडपडही दिसून येत आहे. सामान्य नोकरदार वर्ग मजा बघतोय.\nमाझ्यामते या नोटा प्रकरणाचे\nमाझ्यामते या नोटा प्रकरणाचे खालील फायदे होतीलः\n१. खोट्या नोटा चलनाबाहेर जातील.\n२. कॅशच्या स्वरूपात काळे पैसे बाळगणार्‍यांना ते 'रिचवण्यासाठी' जास्त खटपट करायला लागेल.\n३. आयकर खातं जास्त सक्रिय होईल.\nखोट्या नोटा 'आजच्या तारखेला' चलनाबाहेर जातील. (स्टॉक आणि फ्लो व्हेरिएबल्स या संकल्पनांशी परिचित असणार्‍यांसाठी - हा स्टॉक व्हेरिएबल असेल.) खोट्या नोटा बनवणारे थोड्या दिवसांनी चलनातल्या नव्या नोटाही खोट्या बनवतील, आणि याचा इफेक्टिव्हनेस संपेल.\n२. कॅशवाले लोक (आणि काळे पैसे इन जनरल)\nकाळे पैसे कॅशमध्येच असतात हा एक अत्यंत लोकप्रिय गैरसमज आहे. खरे काळे पैसे हे अशा स्वरूपात असतात की ते काळे आहेत की पांढरे हे बिलकुल समजू नये. तरी एखादा काळेपैसेधारक माणूस ते कॅशमध्ये ठेवण्याइतका माठ असलाच तर त्याला जरा त्रास होईल. पण तोही कालांतराने - कालिया थियरीनुसार - शिकेल.\n३. आयकर खात्याची सक्रियता\nहा मात्र खराखुरा दूरगामी परिणाम करणारा घटक आहे. या नोटाप्रकरणातून जी माहिती मिळेल त्याचा उपयोग करून आयकर खातं जास्त सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.\n(आयकर खातं वेगवेगळ्या निकषांवर कोणाची असेसमेंट करायची हे ठरवतं. उदा० रोकड व्यवहार जास्त असणारे व्यवसाय, इतर सरकारी खात्यांकडून मिळालेली माहिती, वगैरे.)\nउदाहरणः एका औरंगाबादकर सीए मित्राने सांगितल्याप्रमाणे औरंगाबादेतल्या ऑफिसर्सची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. याचं कारण समजत नव्हतं. आता हळुहळू समजायला लागलंय\nआजला प्रॉपर्टीच्या व्यवहारांचं रजिस्ट्रेशन राज्यसरकारांच्या अखत्यारीत आहे. रजिस्ट्रेशनच्या वेळी पॅन कार्ड मागितले जात असले तरी त्या व्यवहाराची माहिती त्या पॅन नंबरच्या समोर आयकर खात्यात (आपोआप) नोंदली जात नाही. ते इंटिग्रेशन करणे आवश्यक आहे.\nमाझे पॅनकार्ड काढले तेव्हा मी वेगळ्या पत्त्यावर रहात होतो. त्यानंतर मी घर बदलले. गेली कित्येक वर्षे रिटर्न भरताना मी नवा पत्ता फॉर्मवर भरतो. पण तो नवा पत्ता अजूनही माझ्या पॅननंबरवर (आपोआप) नोंदला गेलेला नाही. माझ्यावर खटला दाखल करायचा असेल तर आयकर खात्याकडे जुना पत्ता आहे. (तसा रिटर्नमध्ये लिहिलेला नवीन पत्ता पण आहे. पण मुख्य माहितीत तो अपडेट झालेला नाही).\nआदुबाळ यांच्यासाठी खास प्रश्न/मुद्दा. माझ्या एका परिचिताने काढलेला.\nपूर्वी सुट्ट्या पैशांचा प्रश्न होता तेव्हा बेस्ट बसवाल्यांनी टोकन्स काढली होती आणि सुट्या पैशांऐवजी ती टोकन्स कंडक्टर देत असत. बेस्ट बसचे इतर कंडक्टर ते टोकन स्वीकारत असत. इव्हन काही हॉटेल्स ती स्वीकारत असत. ही टोकन काही खरे पैसे नव्हते पण त्या टोकनचे मूल्य २५/५० पैसे आहे हे \"बेस्ट बसचा वापर करणार्‍या गटात सर्वांना\" मान्य होते. तसेच \"समांतर काळ्या अर्थव्यवस्थेतल्या सर्वांना\" ही जुनी नोट म्हणजे १००० रुपये आहेत असे मान्य असेल तर ह्या नोटा बदलून घेण्याची तसदी ते घेणारच नाहीत. निदान 'काळा व्यवहार टु काळा व्यवहार' करणार्‍यांना ते चालू शकेल.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nत्या व्यवहाराची माहिती त्या\nत्या व्यवहाराची माहिती त्या पॅन नंबरच्या समोर आयकर खात्यात (आपोआप) नोंदली जात नाही. ते इंटिग्रेशन करणे आवश्यक आहे.\nअसं मलाही वाटत असे. पण एकदा एका आयकर अधिकार्‍याने दोस्तीखात्यात त्यांच्या सिस्टिमबद्दल सांगितलं. तो म्हणाला की तू गेल्या रविवारी कोणत्या हॉटेलात जेवलास हेही मी शोधून काढू शकतो.\nसेच \"समांतर काळ्या अर्थव्यवस्थेतल्या सर्वांना\" ही जुनी नोट म्हणजे १००० रुपये आहेत असे मान्य असेल तर ह्या नोटा बदलून घेण्याची तसदी ते घेणारच नाहीत. निदान 'काळा व्यवहार टु काळा व्यवहार' करणार्‍यांना ते चालू शकेल.\nहो, अगदी खरं आहे. जगातलं जवळजवळ सगळं चलन ही \"फियाट करन्सी\" आहे. म्हणजे इट्स व्हॅल्यू लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. क्लोज्ड सिस्टिममध्ये व्यवहार करणारे कशालाही चलन म्हणू शकतात - प्लॅस्टिकचे तुकडे (नवा व्यापार), इलेक्ट्रिकल सिग्नल्स (बिटकॉईन), चामड्याचा तुकडा (ज्ञानेश्वरकालीन पैठण), सोनंचांदीब्राँझचे तुकडे (हॅरी पॉटर). फक्त दोन्ही पार्ट्यांनी ते मानलं म्हणजे झालं. अट ही एवढीच.\nजेव्हा एका क्लोज्ड सिस्टिममधून दुसर्‍या क्लोज्ड सिस्टिममध्ये पैसे पाठवायची वेळ येते तेव्हा ही गुलाबी परिकथा संपते. म्हणूनच, काळा व्यवहार टु काळा व्यवहार करणारे नागडे नाचोत, त्याच्याबद्दल कोणाला प्रॉब्लेमच नाहीये. (किंबहुना, एकदा काळा झालेला पैसा कायमचा काळाच राहिला तर हरकत नाही.) पण त्याला पांढरा करायची वेळ झाली की हे सगळं भोगायला लागेल.\nआबा व थत्ते मस्त चर्चा\nआबा व थत्ते मस्त चर्चा\nपैज लावायला हवी होती तुम्ही\nतो म्हणाला की तू गेल्या रविवारी कोणत्या हॉटेलात जेवलास हेही मी शोधून काढू शकतो. >> मी त्याला तिथल्या तिथे चॅलेंज केलं असतं की शोधून दाखव म्हणून.\nअहो त्यांना शक्य आहे ते.\nअहो त्यांना शक्य आहे ते. पॅनलिंक्ड व्यवहारांची सिस्टीम असावी.\n५०० रुपयांच्या नव्या नोटा\n५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्याच्या व सोबत २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या त्यांच्या घोषणेने नोटा रद्द करण्याची परिणामकारकता शून्यावर येते.\nहे एकदम चुकीचे आहे. आधी जमलेल्या काळ्या पैश्यावरचा हा उपाय आहे. पुढे होणार्‍या काळ्या पैश्यावर वेगळा उपाय करायला लागेल.\nनविन काळा पैसा निर्माण होऊ शकतो, पण आता लोक नक्कीच घाबरुन असणार भविष्यात.\nहे एरंडेलासारखं आहे. एका वेळची सफाई. पुन्हा अपचन होणार नाही याची ग्यारंटी नाही.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n>>नविन काळा पैसा निर्माण होऊ शकतो, पण आता लोक नक्कीच घाबरुन असणार भविष्यात.\nभारतीय लोक सरकारला घाबरून पुन्हा काळा पैसा निर्माण करायला कचरतील हे कैच्याकै विनोदी आहे. माझ्या ओळखीतले रोख व्यवहारावर अवलंबून असलेले व्यावसायिक कुणाकडून आपल्याकडची रोख रक्कम बँकेत भरता येईल ह्याची व्यवस्था अगदी थंड डोक्यानं लावत आहेत. कुटुंब, मित्रमंडळी, सोसायटीतले शेजारीपाजारी अशा सगळ्यांचा वापर ते करून घेत आहेत. 'माझ्याकडचे साडेसात लाख तुला देतो; दोन महिन्यांत हळूहळू तुझ्या खात्यात भरू शकशील का, अशी नम्र विचारणा मला करण्यात आली होती. इतरांकडून आलेल्या विचारणा प्रामुख्यानं 'मदत करायला मी तयार आहे का, ह्याची चाचपणी' स्वरुपाच्या होत्या. मी हो म्हटलं असतं तर रक्कम कळली असती. तुम्ही भारतीयांना उल्लू समजता आहात असं ह्या निमित्तानं नम्रपणे नोंदवतो आणि खाली बसतो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nचिंज. तुम्हाला ( ऊच्च्भ्रु\nचिंज. तुम्हाला ( ऊच्च्भ्रु नोकरदार ) विचारणा होत असेल तर ही स्कीम कीतीतरी यशस्वी होते आहे असे नाही का तुम्हाला वाटत. जो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना. नॉट बॅड. काल तर सोने ६०००० रुपये तोळा होते. म्हणजे चोर ५०% नुकसान सोसायला पण तयार आहेत. हे ह्या योजनेच्या यश्स्वीतेची पावती आहे, असे मला तरी वाटते.\nकाहीच उपाययोजना न करता सिग्रेट चे चटके द्यायला व्हिक्टीम शोधण्यापेक्षा हे बरे आहे.\nनॉट बॅड फॉर हूम\n>>जो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना. नॉट बॅड.\n मला वीस टक्के कट ऑफर केला असं मी कुठे तरी म्हटलंय का ज्यांनी अशी विचारणा केली ते माझे मित्र किंवा चांगल्या ओळखीतले आहेत. त्यांनी मला कसलाही कट वगैरे ऑफर केला नाही.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nतुम्हाला ऑफर केले असे म्हणत\nतुम्हाला ऑफर केले असे म्हणत नाहीये मी. पण जो कोण अशी मदत करेल त्याला त्याचा कट मिळेलच ना. मुळ मुद्दा ज्यांनी टॅक्स चुकवला आहे त्यांना कोणत्या तरी रुपानी का होइना भुर्दंड बसला म्हणजे झाले.\nआता थोडे वैयक्तीक - तुमचे मित्र टॅक्स न भरलेला पैसा तुमच्या मार्फत पांढरा करायचा प्रयत्न करत आहेत वर तुम्हाला त्यात काही कमिशन ऑफर पण करत नाहीत. हे त्यांचे वागणे चुक आहे. माझे हे मत त्यांना कळवा. मी ४५००० रूपये तोळ्यानी सोने विकले तर ते घ्यायला तयार आहेत का\n>> जो कोण अशी मदत करेल त्याला त्याचा कट मिळेलच ना. मुळ मुद्दा ज्यांनी टॅक्स चुकवला आहे त्यांना कोणत्या तरी रुपानी का होइना भुर्दंड बसला म्हणजे झाले.\n>> तुमचे मित्र टॅक्स न भरलेला पैसा तुमच्या मार्फत पांढरा करायचा प्रयत्न करत आहेत वर तुम्हाला त्यात काही कमिशन ऑफर पण करत नाहीत. हे त्यांचे वागणे चुक आहे. माझे हे मत त्यांना कळवा.\nते पैसा पांढरा करताहेत का हे मला कळत नाही. पैसे जसे हळूहळू खात्यात जमा करायचे आहेत तसे नंतर मी माझ्या खात्यातून कॅश काढून त्यांना परत द्यायची आहे. म्हणजे त्यांचा काळा पैसा फक्त रद्द नोटांतून वैध नोटांत बदलणार असं माझं अर्थनिर्णयन होतं.\nभारतात कौटुंबिक संबंधांतून किंवा मैत्रीतून काय काय केलं जातं त्याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. हे घे कमिशन आणि फूट असा व्यवहार इथे नाही चालत. वर्षानुवर्षांचे आणि पिढ्यानपिढ्या चालणारे हे ऋणानुबंध असतात\nथोडक्यात, काही जणांना काही प्रमाणात भुर्दंड बसत असेलही कदाचित, पण मला तरी आता असं चित्र दिसतंय की कित्येक लोक आपला काळा पैसा विनाभुर्दंड वैध नोटांमध्ये बदलून घेत आहेत आणि ह्या खाजगी वर्तनासह मोदींना सार्वजनिक पाठिंबाही देत आहेत.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n>>> असं माझं अर्थनिर्णयन होतं.\n- इथे एक कोट घालून कोटी साधता आली असती/ते, पण तुम्ही पडलात डाऊन टू अर्थ\nअनु व चिंता मस्त चर्चा.\nअनु व चिंता मस्त चर्चा.\nबंध रेशमाचे (पुढचा भाग)\nमाझ्या एका स्नेह्याकडून मला आज वेगळी ऑफर मिळाली -\nत्याच्याकडची हजार किंवा पाचशेच्या नोटांमधली रोख रक्कम ३० डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं मी माझ्या खात्यात भरायची. एकूण रक्कम इन्कम टॅक्सवाल्यांना संशय येणार नाही इतकीच असेल. मग पुढची काही वर्षं मी ती रक्कम मला हवी तशी वापरायला मुखत्यार आहे (कारण ऑफरदात्यापाशी पैशाची चणचण नाही आहे). जेव्हा त्याला परत हवे असतील तेव्हा तो ते परत मागेल. एका वेळी पन्नास हजारांहून कमी रक्कम मागितली जाईल. किमान आठवडाभर आधी तशी सूचना दिली जाईल. शिवाय, माझी गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल (मी परगावी नाही; अंथरुणाला खिळलेला नाही, वगैरे). थोडक्यात हे एक प्रकारचं व्याजमुक्त कर्ज असेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nतुमची बाजारातली पत फारच कमी आहे; तुम्हाला प्रत्यक्षात ओळखणारे लोक तुम्हाला पुरेसे घाबरत नाहीत; थोडक्यात तुम्ही अगदीच फालतू आहात; हे म्हणण्याची संधी दिल्याबद्दल आभार.\nही अंमळ व्यक्तिगत स्वरूपाची प्रतिक्रिया झाली खरी. पण तुमचा रथ दोन अंगुळं खाली आणण्यासाठी एवढं करणं, माझं परमकर्तव्य आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअसे अनेक ऑफर सध्या चौफेर\nअसे अनेक ऑफर सध्या चौफेर दिसताहेत. माझ्या एका मित्राच्या वडिलांनी त्यांच्या दुकानातल्या सर्व कर्मचार्‍यांना ४९,००० च्या आसपास च्या रकमांचे \"लोन\" दिले. टप्प्या-टप्प्याने तो \"लोन\" त्यांच्या पगारातून परत घेतला जाईल, असा अलिखित करार केला. पॅन कार्डची गरज नाही, आणि एरवी खातं फारसं न वापरणार्‍या लोकांनी घरी साठवलेल्या नोटाच फक्त खात्यात घातल्या आहेत, हे सांगायला मार्ग नाही.\n(नोकरांनी होकार न दिल्यास दुसरीकडे नोकरी शोधावी लागेल, हे ही त्या अलिखित करारात गृहित होतं का, हे माहित नाही. पण गरजू नोकराचे कागदपत्र ठेवून घेऊन असा करार करणे फारसे कठीण नाही.)\nकुठे नेऊन ठेवला बांबू आमचा\nजो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना.\nह्या हिशोबात एका चोराला २०% बांबू बसला आणि दुसऱ्या चोराला ते काळे २०% मिळाले. काळा पैसा काळाच राहिला आणि चोरांची संख्या वाढली. 'सिग्रेटचे चटके द्यायला व्हिक्टिम वाढले.' आमच्या जंतूला असं चोर नका हो बनवू जंतू, तुम्ही चोर बनू नका, 'कुठे नेऊन ठेवला जंतू आमचा' असं म्हणावं लागेल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसाडेसात लाख हळू हळू भरले काय\nसाडेसात लाख हळू हळू भरले काय किंवा एकदम भरले काय. यानी कसा फरक पडेल नाही समजलं. दिड महिन्यात एकूण दोन-अडीच लाखावर कॅश जमा केली तर तुमचा रिटर्न्/उत्पन्न चेक करणार आहेत.\nतुम्ही भारतीयांना उल्लू समजता आहात असं ह्या निमित्तानं नम्रपणे नोंदवतो आणि खाली बसतो.\n+१. लोक कसा मार्ग काढतील सांगता येत नाही. काही लोकांनी दिल्ली त्रिवेंद्रम राजधानीची तिकिटं बुक केली कॅशनी. ६ तिकिटं ५००००ला पडतात. दोन दिवसांनी क्यांसल करून रिफंड घ्यायचा जो नव्या नोटांमध्ये मिळेल म्हणे.\nएकाने परवा रात्री बांद्रा-वर्ली सी लिंकवर पन्नास चकरा मारल्या. प्रत्येक वेळेला ५००रु च्या नोटेने टोल भरला. टोल बहुधा ५० रु आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nएकाने परवा रात्री बांद्रा-वर्ली सी लिंकवर पन्नास चकरा मारल्या. प्रत्येक वेळेला ५००रु च्या नोटेने टोल भरला. टोल बहुधा ५० रु आहे.\nचिंतातुर जंतु च्या टीकेला वैतागुन दिव्य मराठीने आज\nस्पेशल अग्रलेखच लिहीलेला आहे.\nतो ऐसी अक्षरे संस्थळावरील प्रतिसाद कागदी माध्यमे किती गंभीरतेने घेतात याचेच द्य्योतक का काय कस टायपताते आहे.\nअग्रलेखाचे नावच \" चिंतातुर जंतुंच्या व्यथा \" असे आहे.\nअग्रलेखाचा शेवट या महावाक्याने केले��ा आहे ज्यात सरळ सरळ व्यक्तीगत टीका केलेली आहे तो असा\n\"राम गणेश गडकरींनी जवळपास शंभर वर्षांपूर्वी ‘चिंतातुर जंतू’ या कवितेतून उठता-बसता शंका काढणाऱ्या चिंताग्रस्त प्रवृत्तींची बहारदार खिल्ली उडवली होती. मोदींच्या निर्णयामुळे अशा ‘चिंतातुर जंतूं’ची पैदास वाढल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष करून प्रामाणिक भारतीयांनी देशहितासाठी थोडा संयम दाखवावा.\"\nइंदिरा हटाओ इंद्रिय बचाओ \nवास्तविक याच राहुलबाबांना एका गोष्टीचे श्रेय जरूर घेता आले असते. भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेला मोदी ज्या डिजिटल युगात घेऊन जाऊ पाहत आहेत त्या युगाची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. सॅम पित्रोदा आणि अन्य तंत्रज्ञांच्या साहाय्याने राजीव गांधींनी ऐंशीच्या दशकात संगणक युग आणले नसते तर मोदी आजचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकले नसते.\nसंगणक-तंत्रज्ञान आणि अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करून नवीन नोटा आणण्याचा संबंध नक्की कसा लागतो, हे मला समजलं नाही. कोणी थोडी मदत करणार का\n‘पेट्रोल पंपावर माझी पाचशेची नोट घेतली नाही’ किंवा ‘बँकेच्या रांगेत किती वेळ तिष्ठत उभे राहायचे’ अशा तद्दन पांढरपेशा रडगाण्याचे कौतुक करता येणार नाही.\nग्राहकांवरच जळजळीत टीका करण्याचं धाडस आहे ब्वॉ दिव्य मराठीकडे\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nग्राहकांवरच जळजळीत टीका करण्याचं धाडस आहे ब्वॉ दिव्य मराठीकडे\nज्या कमाईवर प्राप्तीकर भरलेला नाही ते काळे धन. प्राप्तीकराच्या व्याप्तीमधे येत नसणार्‍यांनी केलेला नखशिखांत भ्रष्टाचार दिसत असूनही त्याकडे काणाडोळा करणार्‍या व हे काणाडोळा करणे कसे नैतिक आहे याचा ढोल वाजवणार्‍या व्यवस्थेमधे असे ग्राहक (खालील प्यार्‍यात वर्णिलेले) निर्माण होणारच. व ते अयोग्य नाहीच.\nहजार-पाचशेच्या जुन्या नोटा एकदम चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर होताच त्याच रात्री सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी रांगा लागतात. थेट साठ-सत्तर हजार रुपये तोळा दराने सोने खरेदी करण्याची (आणि विकण्याची) तयारी समाजातला एक वर्ग दाखवतो. भ्रष्टाचार, नैतिकता, देशप्रेम वगैरे मोठ्या गप्पा मारणाऱ्या समाजाची ही काळी बाजू गेल्या दोन दिवसांत प्रकर्षाने पुढे आली.\nतुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीत. मध्यमवर्गाला बँकेत वेळ दवडावा लागला, त्यांची गैरसोय झाली याचं दिव्य ��राठीला अजिबात घेणं-देणं नाही; उलट त्या गैरसोयीबद्दल किंचित चिडवण्याचा सूर आहे. हेच मध्यमवर्गीय त्यांचा पेपर विकत घेतात. काळं धन वगैरेंचा संबंध नाही. दोन-चार हजारांची रोकड बाळगणाऱ्यांचीही गैरसोय व्हायची ती झालीच (उदाहरणार्थ, नितिन थत्तेंनी गैरसोयीचा व्यक्तिगत अनुभव याच धाग्यावर लिहिलेला आहे.)\nआणि, तंत्रज्ञान आणि नोटाबदल यांचा संबंधही मला खरंच समजला नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nनोटा कॅन्सल करणे उत्तम नि\nनोटा कॅन्सल करणे उत्तम नि धाडसी निर्णय आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन\n५०० ची नवी नोट आणणे गरज आहे समजू शकतो. मात्र उगाच २००० रुची नोट का काढताहेत हे मात्र कळलं नाही\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n>>नोटा कॅन्सल करणे उत्तम नि\n>>नोटा कॅन्सल करणे उत्तम नि धाडसी निर्णय आहे.\nधाडसी आहे. उत्तम आहे का ते काळ ठरवील. हा निर्णय यशस्वी/अयशस्वी झाला आहे असं म्हणण्याचे निकष काय असतील पुढील वर्षी (पासून) करवसुलीत सिग्निफिकंट वाढ\nभरपूर काळा पैसा नोटांच्या स्वरूपात असेल तर त्या एकतर कर भरून पांढर्‍या करून घ्याव्या लागतील किंवा फुकट घालवाव्या लागतील. म्हणजे एकतर करवसुली वाढायला हवी किंवा बाजारात कॅशचा ग्लट आला पाहिजे. चौदा लाख कोटीच्या ५००- हजारच्या नोटा आहेत असे म्हटले तर तितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल. हे बरोबर का गब्बर, अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nतितक्या रकमेच्या १०० च्या,\nतितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल.\nसध्या चौदा लाख रुपयांच्या नोटा आहेत, त्यातल्या म्हणे ८६% ५००-१००० च्या आहेत. ह्या सर्व च्या सर्व नोटा सरकार रीप्लेस करणार नाही.\n१.सरकार ह्या वेळेला, त्या सर्वच्या सर्व नोटा बाजारात सोडणार नाहीये. २००० च्या नोटा तर खुप कमी प्रमाणात सोडणार आहे. म्हणजे सरकार १४ लाख कोटींच्या ऐवजी १० लाख कोटीच नोटांच्य�� रुपानी बाजारात ठेविल.\n२.सरकारला आशा आहे की काही प्रमाणात जुन्या नोटा जमा होणार नाहीत. तो सरकारचा/आरबीआय चा थेट फायदा आहे. बजेट डेफीसीट त्यामुळे कमी होइल.\nपाचशे आणि हजाराच्या नोटांच्या\nपाचशे आणि हजाराच्या नोटांच्या स्वरूपात असलेल्या काळ्या पैशांच्या क्वांटिटीबद्दल काही एस्टिमेट आहे का\nम्हणजे जरी चौदा लाख कोटींच्या नोटा असल्या तरी त्यातल्या फेक किती जेन्युइन व्हाइट किती आणि अनाकाउंटेड ब्लॅकमनी किती\nवन टाइम एरंडेलाच्या डोसने किती पो बाहेर पडण्याचा अंदाज आहे\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nचौदा लाख कोटींच्या नोटा ह्या\nचौदा लाख कोटींच्या नोटा ह्या अधिकृत आहेत ना मग त्यात फेक का असाव्यात मग त्यात फेक का असाव्यात फक्तं जेन्युइन व्हाइट आणि अनाकाउंटेड ब्लॅकमनी एवढंच असेल ना\nचौदा लाख कोटी आरबीआय नी\nचौदा लाख कोटी आरबीआय नी काढलेल्या नोटांची रक्कम आहे.ह्या उपर, फेक कीती आहेत हे कसे एस्टीमेट करणार\nकाळा पैसा कीती आहे हे कळणे अवघड आहे. जितका जमा होणार नाही तितका तर नक्कीच काळा आहे. २-३ महिन्यानी आरबीआय सांगेलच कीती जमा झाले ते.\nतेव्हा आर बी आय सांगेलच. पण\nतेव्हा आर बी आय सांगेलच. पण आत्ता काही एस्टिमेट आहे का म्हणजे एवढा धाडसी आणि जन्तेला त्रास* होणारा निर्णय घेताना त्यातून किती बेनिफिट होणार याचा अंदाज तर केला असेल ना\n*फार कै त्रास नाही असं तुमचं मत आहे हे ठीक \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nभरपूर काळा पैसा नोटांच्या\nभरपूर काळा पैसा नोटांच्या स्वरूपात असेल तर त्या एकतर कर भरून पांढर्‍या करून घ्याव्या लागतील किंवा फुकट घालवाव्या लागतील. म्हणजे एकतर करवसुली वाढायला हवी किंवा बाजारात कॅशचा ग्लट आला पाहिजे. चौदा लाख कोटीच्या ५००- हजारच्या नोटा आहेत असे म्हटले तर तितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल. हे बरोबर का गब्बर, अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.\n(१) सर्वंकष संपत्ती = अधिकृत + अनधिकृत संपत्ती. खाली क्र. ५ चा मुद्दा असत्य/नगण्य असेल तर सर्वंकष संपत्ती तेवढीच राहणार आहे.\n(२) चलनाचे फक्त डिनॉमिनेशन बदलणार आहे. १००० च्या १ नोटेच्या ऐवजी १०० च्या दहा नोटा. म्हंजे नोटांची संख्या वाढेल हे बरोबर.\n(३) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही त्यांच्या इक्विव्हॅलंट शंभराच्या नोटा RBI बाजारात सोडू च शकणार नाही. म्हंजे त्या नोटा सर्क्युलेशन मधे येणारच नाहीत.\n(४) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अ‍ॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली तर ती संपत्ती टिकून राहील. व ती ब्लॅक संपत्तीच असेल.\n(५) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अ‍ॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली नाही तर ती संपत्ती लयास जाईल.\n(६) क्र. (५) हे होण्याची शक्यता कमी आहे असे माझे गृहितक.\n(५) ज्या १०००/५०० च्या नोटा\n(५) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अ‍ॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली नाही तर ती संपत्ती लयास जाईल.\nउ.प्र. मध्ये जाळलेल्या ५००/१०००च्या नोटा मिळाल्या म्हणे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nउ.प्र. मध्ये जाळलेल्या ५००/१०००च्या नोटा मिळाल्या म्हणे.\nफडतूसांच्या डोंबलावर नेऊन ओतण्यापेक्षा जाळणे बरे असं काही लोकांना वाटणे साहजिक आहे.\nक्या गब्बर खफा खफा है \nआज इतकी मोठी अर्थशास्त्रीय घटना झालेली आहे. इतका भुकंप झालाय. आणि गब्बर सिंग तसे उदासीनच दिसत आहेत.\nत्यांच्या प्रतिसादातुन नविन दृष्टीकोण ज्ञान माहीती मिळेल यासाठी आज लॉग इन झालो व गब्बर यांचे प्रतिसाद शोधले तर फारसे हाती काही लागले नाहीत. गब्बर आज इतके उदासीन कसे इतका महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुनही.\nगब्बर यांच्या अभ्यास्पुर्ण मार्मिक प्रतिसादांच्या प्रतीक्षेत\nगब्बर यांची या निर्णयावरची भुमिकाही पुरेशी स्पष्ट कळत नाहीये. की कुठे इतर धाग्यावर चर्चा झालेली आहे व मला माहीत नाही. \nइंदिरा हटाओ इंद्रिय बचाओ \nवेलकम टू गब्बर-फॅन-फॉलोईंग क्लब.\nआज इतकी मोठी अर्थशास्त्रीय\nआज इतकी मोठी अर्थशास्त्रीय घटना झालेली आहे. इतका भुकंप झालाय. आणि गब्बर सिंग तसे उदासीनच दिसत आहेत.\nमाझा मोदींच्या या धोरणाला विरोधच आहे कारण (माझा असा समज आहे की) १००० व ५०० च्या नोटा रद्द करण्याचे हे धोरण काळ्या पैश्या��्या विरोधी आहे म्हणून. जोपर्यंत फडतूसांचे लांगूलचालन अस्तित्वात आहे तोपर्यंत माझा काळ्या पैश्याला थेट पाठिंबा आहे व असेल.\nनिर्णय जाहीर झाल्यावर बिटकॉईन ची किंमत वधारली होती असं ऐकतो.\nकेनेथ रोगॉफ (अर्थशास्त्री) यांनी \"रोकडी चा शाप\" या पुस्तकात मोठ्या डिनॉमिनेशन च्या नोटा ह्या मुख्यत्वे करचुकवे लोक व गुन्हेगार बाळगून असतात असा मुद्दा मांडलेला आहे. तेव्हा ह्या धोरणाचा फटका करचुकवे लोक व गुन्हेगार यांना बसेलच. रोगॉफ्फ यांनी अर्थातच मोदींच्या धोरणाची प्रशंसा केलेली आहे.\nग्राफ आवडला. (अर्थात मला\nग्राफ आवडला. (अर्थात मला आवडणार नाहीत असे ग्राफ विरळाच...)\nयाचा अर्थ सध्या काळा काय, पांढरा काय, सगळ्याच रोकडीपैकी सुमारे ८० टक्के पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटात आहे. कमी किंमतीच्या नोटा सामान्य माणसांकडे बऱ्याच असल्यामुळे काळा पैसा परवडू शकेल अशांचा रोखीत असलेला काळा पैसा हा त्याच नोटांत आहे असं समजायला हरकत नाही. जर हा काळा पैसा काढून टाकण्यासाठी लोकांना दर दहा वर्षांनी पन्नासेक टक्के घालवावे लागत असतील तर त्यापेक्षा टॅक्स देणं बरं असं अनेक जण म्हणतील. चिंतातुर जंतू यांनी लिहिल्याप्रमाणे अनेक जण काही ना काही मार्ग काढतील हे खरं आहे. पण बराच काळा पैसा पांढरा होईल किंवा नाहीसा होईल.\nमला एक प्रश्न पडतो. हा पैसा बाहेर आल्याने महागाई वाढेल की कमी होईल एका बाजूने वाटतं की फिरत्या चलनातला पैसा वाढेल. पण दुसऱ्या बाजूने काळा पैसा बाळगणाऱ्याकडे रोकड जितकी मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती ती नाहीशी होईल. नक्की चलनफुगवटा होईल की नाही याचा कोणी विचार केला आहे का\nथिंकिंग आउटसाईड द बॉक्स.\nग्राफ आवडला. (अर्थात मला आवडणार नाहीत असे ग्राफ विरळाच...) >> मी काय म्हणतो गुर्जी, आधी हवा तसा ग्राफ बनवून नंतर त्यात हवा तसा विदा कोंबला तर स्टॅटिस्टीशियन असं काही करतात का\nमला एक प्रश्न पडतो. हा पैसा\nमला एक प्रश्न पडतो. हा पैसा बाहेर आल्याने महागाई वाढेल की कमी होईल एका बाजूने वाटतं की फिरत्या चलनातला पैसा वाढेल. पण दुसऱ्या बाजूने काळा पैसा बाळगणाऱ्याकडे रोकड जितकी मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती ती नाहीशी होईल. नक्की चलनफुगवटा होईल की नाही याचा कोणी विचार केला आहे का\nभाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. सध्या भाजपाकडे दोन कमळं आहेत. अरविंद सुब्रमण्यम आणि अरविंद पनगारिया. डॉ. पनगारिया यांनी याचा विचार केलेला आहे असे दिसते. Move to demonetize economy will help bring down inflation\nबरोबर. टोटल महागाई कमी होईल\nबरोबर. टोटल महागाई कमी होईल कारण लोकांकडचा पैसा कमी होईल आणि डिमांड कमी होईल. आणि रेट कट होऊ शकतो.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n>>>बरोबर. टोटल महागाई कमी होईल कारण लोकांकडचा पैसा कमी होईल आणि डिमांड कमी होईल. आणि रेट कट होऊ शकतो.\nढेरे शास्त्री थोर द्रष्टे अर्थतज्ञ असल्याचे याठिकाणी जाहीर करण्यात येत आहे.\nमंदी येणार आणि ती ही नेमकी कशामुळे येणार याचं भाकीत त्यांनी दोन वर्षापूर्वी वर्तवले होते. मंदी हा शब्द त्यांनी वापरला नसला तरी महागाई कमी होणे याचा परिणाम मंदीत होईल हेच त्यांनी सूचित केले होते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n५०० व १००० च्या जुन्या नोटांवर बंदी\nभारतात काही सणानिमित्त व शनिवार रविवार जोडून आल्यावर बँकांना चार चार दिवस सुट्टी असते, त्यावेळी लोक काय करतात सर्वच जण खुप अगोदर योजना करुन पैसे काढून ठेवतात कां सर्वच जण खुप अगोदर योजना करुन पैसे काढून ठेवतात कां अडचण सहन करतात ना अडचण सहन करतात ना उगीचच विरोधासाठी विरोध करावयाचा याला देशप्रेम म्हणत नाही.\nकाय पण तुलना ..... चार दिवस\nकाय पण तुलना ..... चार दिवस सुट्टी असते ते त्या चार दिवसांच्या आदल्या संध्याकाळी आठला जाहीर होत नाही. १ जानेवारीपासून ठाऊक असते. पैसे आधी काढता येतात आणि काढलेले पैसे निरुपयोगी आहेत असं अचानक कळत नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nनव्या रुपात, नव्या रंगात पुन्हा येणार एक हजाराची नोट\nनव्या रुपात, नव्या रंगात पुन्हा येणार एक हजाराची नोट\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nतुघलकाची गोष्ट आठवली ब्वॉ.\n>> अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय. आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का\nमला प्रश्न विचारताना निराळंच मनात होतं, पण जे प्रतिसाद वर आलेले आहेत तेही माहितीपूर्ण आहेतच.\nप्रश्न असा की, जुन्या नोटा रद्दबातल केल्��ावर गैरसोय होत आहे ती निराळी. बनावट, नकली नोटांमुळे सामान्य लोकांचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्यावर इलाज करण्याची गरज आहे का, वगैरेंसाठी काही अंदाज आहेत का सामान्य लोक म्हणजे, सर्वसाधारण कायदेभीरू, पापभीरू लोक जे आपल्या औकातीच्या बाहेर भ्रष्टाचार करत नाहीत. आणि गरीबांचं काय, हातावर पोट असणारे लोक; त्यांचं नुकसान कितपत होईल\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>बनावट, नकली नोटांमुळे सामान्य लोकांचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्यावर इलाज करण्याची गरज आहे का, वगैरेंसाठी काही अंदाज आहेत का\nमाझ्या तुटपुंज्या ज्ञानानुसार बनावट नोटांमुळे मूळ चलनाची किंमत कमी होते. त्यामुळे जर खूप बनावट चलन बाजारात आलं तर चलनवाढीचा धोका संभवतो. हे सामान्यांसाठी वाईट आहे. अर्थात जुन्या (त्यासोबत नकलीसुद्धा) नोटा चलनातून बाद केल्याने सध्या असलेला चलनवाढीचा दर कमी होण्याची कितपत शक्यता आहे हे ठाऊक नाही.\nममता बॅनर्जी, मुलायम सिंग,\nममता बॅनर्जी, मुलायम सिंग, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद आणि ममता बॅनर्जी हे सगळे लोक टीका करतायत म्हणजे नक्कीच चांगलं पाऊल आहे हा निर्णय. सगळ्यात मोठा फटका राजकारण्यांना बसणार आहे. महाराष्ट्रात आता निवड्णुका आहेत झेड्पी वगैरेंच्या. अमाप पैसा जमलवला होता उमेदवारांनी वाटायला. भाजपावाल्यांनी देखील. आता सगळ्यांचं धाबं दणाणलं असेल.\nविरोधीपक्षांतले नितीश कुमार यांनी एकट्यांनी उघड समर्थन केलं आहे या निर्णयाचं.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nसमर्थन नाही पण काँग्रेसनेही\nसमर्थन नाही पण काँग्रेसनेही बहुदा स्वागत केलंय. मोठ्या पक्षांना अर्थातच तुलनेने कमी फटका बसणार. त्यांच्याकडे जिरवायला अनेक संस्था आहेत, माध्यमं आहेत (झालंच तर देवस्थानांच्या पेट्या आहेत)\nलहान पक्षांना मोठा तोटा\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nरा.गा. आणि सूरजेवाला यांनी तर\nरा.गा. आणि सूरजेवाला यांनी तर टीका केल्याचं वाचलं.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nआता नक्की किती काळा पैसा\nआता नक्की किती काळा पैसा बाहेर आला त्याचा डेटा येण्याची वाट पहायची.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nवन्स अऑन अ टाइम इन जॅन २०१४\nभाजपा ने आरोप लगाया कि सरकार ने कालेधन पर काबू पाने के नाम पर वर्ष 2005 से पहले के स��ी करेंसी नोट वापस लेने का जो निर्णय किया है वह आम आदमी को परेशान करने और उन ‘चहेतों’ को बचाने के लिए है जिनका भारत के कुल सकल घरेलू उत्पाद के बराबर का कालाधन विदेशी बैंकों में जमा है\nपार्टी ने कहा कि यह निर्णय बैंक सुविधाओं से वंचित दूर दूराज के इलाकों में रहने वाले उन गरीब लोगों की खून पसीने की गाढ़ी कमाई को मुश्किल में डाल देगा जिसे उन्होंने वक्त जरूरत के लिए जमा किया है\nभाजपा प्रवक्ता मीनाक्षी लेखी ने यहां कहा, अवसरों को गंवाने वाले संप्रग के 10 साल के शासन में पी चिदंबरम 7 साल वित्त मंत्री रहे हैं और अब सरकारी की चली चलाई की बेला में वह लोगों द्वारा पूछे जा रहे सवालों से भागने के लिए कालेधन के विषय से जनता के असली मु्द्दों को भ्रमित करना चाहते हैं\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमोदीने गुजरातला आधीच खबर दिली होती.\nमोदीने गुजरातला आधीच खबर दिली होती, चक्क सात महिन्यापूर्वी.\nपान सापडले नाही. हासुद्धा\nपान सापडले नाही. हासुद्धा विनोद आहे का तसे असल्यास संपल्यावर हात वर करत जा हसायला बरे\nह्या बातमीचा फोटो कालच्या मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. मूळ पान खोडले गेले तरी ती बातमी आता छापील स्वरूपात उपलब्ध आहे.\nआजच्या मटा.च्या महामुंबई पानावर (पान ६) लक्ष्मण यांचे एक जुनं कार्टून प्रसिद्ध झालं आहे. मोरारजीभाईंनी १९७८ साली नोटा रद्द केल्या त्या वेळचं. सध्याच्या परिस्थितीलासुद्धा अगदी चपखलपणे लागू पडतंय ते. मला लिंक देता येत नाहीय. कुणाला शक्य असेल तर प्लीज़ द्या. त्यात काळापैसारूपी वाघाला पिंजर्‍यात बंद करण्यासाठी एक खेळण्यातला पिंजरा लावलाय, त्या वाघाच्या शेपटीचं टोकसुद्धा त्या पिंजर्‍यात जाऊ शकत नाहीय आणि मोरारजी वगैरे मंडळी एका झाडामागे लपून बघतायत की कसं पकडलंय बेट्याला किंवा आता कुठे पळशील बेट्या. वाघाच्या आणि नेतेमंडळींच्या चेहर्‍यावरचे भाव बरंच काही सांगून जातात.\n(संपादक : दुवा दुरुस्त केला आहे.)\nहा लेखक बास्तिया पारितोषिक विजेता आहे. लेखात हायेक चे क्वोट्स आहेत.\nपण हे असं चक्रमासारखं का लिहिलंय ते मात्र समजत नाही.\nज्या व्यक्तीकडे सेव्हिंग्स असतात जी ५०० व १००० च्या नोटांच्या डिनॉमिनेशन मधे असतात त्या व्यक्तीला गरीब का म्हणायचे हा प्रश्न गेला तेल लावत. नै���ा \nजी व्यक्ती स्वतःचा ID सुद्धा काढत नाही तिचे निर्लज्ज समर्थन का केले जातेय - हा प्रश्न गेला गाच्यागात. नैका \nविमुद्रीकरणाच्या (demonetization) आवृत्यांवर भाष्य करणारा हा लेख आवडला.\nडिमॉनेटायझेशन या शब्दाचं विद्रुपीकरण झाल्यासारख याटलं काय तो शब्द शोथलाय विमुद्रीकरण\nइंदिरा हटाओ इंद्रिय बचाओ \nमला विमुद्रीकरणापेक्षा शोथलाय हे जास्त विद्रुप वाटलं.\nअसो, काँक्रीटीकरण, डांबरीकरण आदी कर्णापेक्षा हे विमुद्रीकरण बरंच सुसह्य आहे.\nगुगल इडीक कि बोर्ड कालच शोधलाय\nइंदिरा हटाओ इंद्रिय बचाओ \nमाझं मराठी आणि संस्कृत दोन्ही तस कच्चच लोकसत्ताने विमुद्राकरण हा शब्दप्रयोग आजच्या अंकात वापरला आहे.\nआणखी अनुभव. एचडिएफसी बँकेत\nएचडिएफसी बँकेत गेलो होतो. माझ्याकडे ५०० च्या तीन नोटा होत्या त्या बदलायच्या होत्या आणि १०००० रुपये काढायचे होते.\nमोठी लाईन होती. बँकेची वेळ ९.३० ते ३.३० होती . बँकेने रांगेची व्यवस्था बर्‍यापैकी ठेवली होती. मुख्य म्हणजे बँकेच्या आत जास्त माणसांना सोडत नव्हते. बँकेचा एक गार्ड सतत फक्त २००० च्याच नोटा मिळतील इतर कुठल्याही नोटा मिळणार नाहीत असे सांगत फिरत होता. त्याच्याजवळ पाण्याची बाटली होती. मागेल त्याला तो पाणी देत होता. सुमारे १२ वाजता नवीन माणसांना रांगेत घेणे बंद केले बँक साडेतीन वाजता बंद होईल अशी घोषणा तो करू लागला. टोटल दिडशे ते दोनशे लोकांची सोय आज झाली असावी. १२ नंतर आलेल्या लोकांची निराशा झाली.\nबँकेसमोर बर्‍याच लोकांनी दुचाक्या आणि चारचाक्या उभ्या केल्या होत्या. त्यात कायद्याचे काही प्रमाणात उल्लंघन होते. काही वेळाने ट्रॅफिक पोलिसांची टोइंग व्हॅन आली तेव्हा लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून वाहने उचलू दिली नाहीत. त्यांनीही लोकांची संख्या पाहून माघार घेतली.\nदोन हजारच्याच नोटा मिळणार त्यामुळे माझ्या तीन नोटा कशा बदलून देणार असा प्रश्न मला पडला होता. शाखेत फिरणार्‍या एका कर्मचार्‍याने तर मला आज तीन नोटा बदलून मिळणार नाहीत असेच सांगितले. पण काउंटरवरील कर्मचार्‍यांनी त्यातून मार्ग काढला. आणि मला नोटा बदलून मिळाल्या. त्यांनी काढलेला मार्ग इथे लिहीत नाही.\nमधल्या काळात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाण्याचे ग्लास आणि ग्लुकोज बिस्किटांचे छोटे पुडे वाटले. ते अर्थात फोटोग्राफरसहित आले होते. लोकांनी \"व��ापाव आणि चहा नाही का\nसुमारे साडेतीन तास लायनीत उभे रहावे लागले.\nशेजारी स्टेटबँकेची शाखा आहे. तिथली लाईन आणि केऑस खूपच मोठा होता.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआयसीआयसीआय ब्यांकेत कॅश डिपॉझिट करायला पाऊण तास लागला. अजून कमी लागला असता पण एकाने ऑल्मोस्ट २० मिनिटं घेतली. बाकी स्मूथ. एक अशिक्षित बाई आली होती. बँकेच्या लोकांनी तिला फॉर्म भरून दिला. आंगठा कुठे लावायचा ते सांगितलं. ती बाई बँकेची ग्राहक देखील नव्हती. बँकेचा स्टाफ खूप हेल्पफुल होता.\nकेरळमध्ये CPMने आपल्या बॅंक युनिअनला घाऊक सुट्टी घ्यायला लावली असं वाचलं.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nसेव्हिंग्ज एस्बीआयला, करंट पर्सनल अ‍ॅक्सिसला आणि फर्म चे अकाउंट लोकल कोऑपरेटिव्हच्या दुर्लक्षित ब्रांचमध्ये ठेवण्याची रणनीती उपयोगी पडली.\nकोऑपरेटिव्हने विदाउट लैन सगळी कॅश स्वीकारली. ह्या बँकेचे एटीएम दरिद्री आहे आणि चालतही नाही. खर्चाला द्या की थोडे अशी विनंती केल्यावर २० चे दोन आणी १० चे एक बंडल दिले. ते पुरेसे आहेत. आठवड्यात २० के चे विड्रावल अलौड आहे.\nअ‍ॅक्सिसवाले फोनवर मेसेजावर मेसेज फेकायलेत. बँक चालू आहे. या ना म्हनून.\nआता चेकाने तिकडे अमाउंट फेकावी. अ‍ॅक्सिसचे कार्ड वापरायला मोकळा.\nआयसीआयसीआय ब्यांक. २ तास वेळ\nआयसीआयसीआय ब्यांक. २ तास वेळ लागला, २००० च्याच नोटा फक्त. ब्यांक स्टाफ हेल्पफुल होता पण गर्दीच मोठी होती.\nएटीएममधून १०० च्या नोटांसाठी अडीच तास फिरलो. बहुतेक सगळी एटीएम बंद होती विथौट क्याश. एका चालू असलेल्या लायनीत थांबलो तर थोड्या वेळाने क्याश संपली. दुसरीकडे गेलो तर नेमका माझा नंबर आल्यावर मशीन हँग झाले. गार्डने सरळ बंदवाली पाटीच लावली. पण तसाच थोडा वेळ थांबलो मग आपसूक मशीन परत सुरू झाले आणि अखेर एकदाचे पैसे मिळाले. हुश्श.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nदोन लायनी होत्या- एक अकौंट होल्डर व नॉन अकौंट होल्डर. अकौंट होल्डर लाईनमधून जास्त लोकांना आत सोडत होते. त्यावरून बरीच बाचाबाची झाली, एक गुंठामंत्रीछाप आणि एक सडकछाप अशा दोघांनी बँक कर्मचार्‍यांची आईमाई काढून \"फोडून टाकू\" वगैरे बोलायला सुरुवात केली. बँकवाल्यांनी लगेच सायरन वाजवला आणि जास्त आरडाओरडा केल्यास बँक बंद करून टाकू असे सांगितले. थोड्या वेळाने पोलिस आल्यावर तणाव निवळला. तोवर महिला वर्गातही रांगेतल्या स्थानावरून एक भांडण झाले. तेही नंतर मिटले.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमहाब्यांकेत कोणी नाही का\nमहाब्यांकेत कोणी नाही का गेलं\nमुंबई मधे झवेरी बाजारात १०००\nमुंबई मधे झवेरी बाजारात १००० च्या नोटा ६०% डिस्काऊंट ला खरेदी करणारे लोक होते.\nकलकत्त्यात ४० % च्या वर दर\nकलकत्त्यात ४० % च्या वर दर गेलेला दिसत नाही. मी ५०० = ४००, ३००, आणि १००० = ६००, ७०० असे दर पहिले दोन-तीन दिवस ऐकत होते. पण आज सकाळी आमच्या एका सोनार स्नेह्याने सांगितलं की हा बाजारही आता बंद होतोय. कारण एक तर १०० च्या नोटा सहज मिळत नाहीयेत, आणि नवीन नोटा यायचं लांबत चाललंय.\nसगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे. ठिकठिकाणी २००० रु. च्या नवीन नोटा देखील लोक स्वीकारत नाहीयेत. १० रु. चे नाणं देखील का कोण जाणे लोक घेत नाहीयेत. काल एका दुकानात त्यावरून धक्का बुक्की झाली.\nसगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे.\nसगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे. ठिकठिकाणी २००० रु. च्या नवीन नोटा देखील लोक स्वीकारत नाहीयेत. १० रु. चे नाणं देखील का कोण जाणे लोक घेत नाहीयेत. काल एका दुकानात त्यावरून धक्का बुक्की झाली.\nअनिल बोकील साधारण असं म्हणाले की भारतामधे भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणे हा फौजदारी गुन्हा आहे. खखोदेजा.\nमुलाखतः अनिल बोकील यांची अर्थक्रांती आणि आजची परिस्थिती\nश्री अनिल बोकील यांची अर्थक्रांती आणि आज असलेली परिस्थिती या विषयीची लेटेस्ट मुलाखत ए बी पी माझावर घेतली गेली ती पाहण्यात आली. पहा\nनोटा रद्द करण्यामुळे महागाई\nनोटा रद्द करण्यामुळे महागाई कमी होईल आणि वस्तूंचे भाव खाली येतील हे कोणत्या गृहितकावर आधारित होतं हे समजलं नाही.\nमुलाखतीत अनेक \"स्वीपिंग स्टेटमेंट्स\" होती. (उदा० मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा असणं हे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं कारण आहे, मुक्त अर्थव्यवस्थेत फक्त हॅव आणि हॅवनॉट्स हे दोनच वर्ग असतात, वगैरे.) ही नेहेमी अशीच असतात की या मुलाखतीसाठी सरसकटीकरण केलं होतं\nकाहीही झालं तरी \"ट्रान्झॅक्शन टॅक्स\" (अर्थक्रांतीचं मूळ प्रपोजल) आणू नये हे आपलं माझं वैयक्तिक मत.\nनोटा रद्द करण्यामुळे महागाई\nनोटा रद्द करण्यामुळे महागाई कमी होईल आणि वस्तूंचे भाव खाली येतील\nमी मुलाखत बघितली नाही. पण हे विधान काही पूर्णपणे बरोबर वाटत नाही. त्यात तथ्याचा भाग असा आहे की चलनफुगवटा झाला की बाजारात महागाई वाढते - म्हणजे सरकारने जर कर्ज फेडण्यासाठी नोटा छापल्या तर भाव वाढतात - तसंच चलन नष्ट झालं तर बाजारात भाव कमी होतील हे पटतं. याचं कारण तितक्याच वस्तू बाजारात कमी पैशांसाठी स्पर्धा करतील. (क्वांटिटी थियरी ऑफ मनी)\nमात्र हे सर्क्युलेशनमध्ये असलेल्या पैशाबाबत आहे. जर तिजोऱ्यांमध्ये पडलेला पैसा अचानक बाहेर आला - बाहेर पडताना कदाचित त्यातला काही नष्टही होईल हे गृहित धरूनही - तरीही काही काळापुरता तरी सर्क्युलेशनमधला पैसा वाढेलच. हा पैसा बॅंकांमध्ये जाईल, बॅंकांकडून कर्जं स्वस्त प्रमाणात मिळतील. म्हणजे पुन्हा पैसा स्वस्त, सर्क्युलेशन जास्त - तेव्हा महागाई वाढेल. लोकं रोखीऐवजी सोनं घेतील - सोन्याचे भाव वाढायला लागतील. कदाचित स्टॉक मार्केटमधले पैसे काढून लोक सोन्यात घालतील. त्यातून सोन्याच्या किमतीत फुगा निर्माण होऊ शकेल. स्टॉक मार्केट किंचित काही आपटू शकेल. अर्थात हे माझे तर्क आहेत. काय होतंय ते आपण पाहूच.\nशिवाय महागाई ही बहुधा टोटल\nशिवाय महागाई ही बहुधा टोटल मनी सप्लायवर अवलंबून असते. नुसत्या नोटा किती आहेत यावर नाही.\nअर्थक्रांतीचे बायर्स मुख्यत्वे मध्यम वर्ग असणारच कारण त्यात इन्कमटॅक्स सहित सर्व टॅक्स रद्द करण्याची शिफारस आहे.\nबाकी कॅशलेस सोसायटीकडे वाटचाल हे चांगलेच ध्येय आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nकाल बँकेच गेलेलो. सगळं इतक\nकाल बँकेच गेलेलो. सगळं इतक छान चालू होतं की मी मोदी विरोधक असल्याने मला गोंधळ तयार करायला एका रँडम माणसाच्या कानाखाली मारायला लागली. -- इथि वत्सप्प\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nकाल रात्री मी बस स्टॉपवर उभा होतो. एक ओला कॅबवाला आला. मला कुठे जायचंय म्हणून त्यानं विचारलं. मी सांगितलं. त्यालाही त्याच बाजूला जायचं होतं. तो म्हणाला मी सोडतो. मी म्हटलं माझ्याकडे कॅशची तंगी आहे म्हणून तर बस स्टॉपवर उभा आहे ना भाऊ. तो म्हणाला हरकत नाही; १० रुपये द्या. (एरवी रिक्षानं सुमारे ७० रुपये भाडं झालं असतं.) मग मी गाडीत बसलो. आम्ही गप्पा मारल्या. तो म्हणाला परिस्थिती फार तंगीची आहे. लोक बाहेर पडतच नाहीत किंवा पेटीएम वगैरे मार्गानं डायरेक्ट खात्यात भाडं जमा करणारी गिर्‍हाइकंच भेटताहेत. बँकेत गेलो तरी किमान ३ तास जाणार म्हणजे तेवढा धंदा बुडणार. आता कॅश संपत आली आहे त्यामुळे उद्या ते करणं भागच आहे.\nआज दुपारी पुन्हा बस स्टॉपवर उभा होतो. काही वेळानं एक ज्येष्ठ महिला तिथे आली. थोडा वेळ बसची वाट पाहून त्यांनी रिक्षा केली. मला त्यांनी लिफ्ट ऑफर केली. माझं गंतव्य स्थान नेमकं त्यांच्या वाटेवर होतं. मग आम्ही गप्पा मारत प्रवास केला. माझी कॅश वाचली. त्या म्हणाल्या पाहा देवालाच तुमची काळजी होती. मी खरं तर म्हणणार होतो की खरं तर मोदींच्या रूपानंच आपल्याला देव भेटला आहे, किंवा खरं तर मोदींची काळजी देव वाहतो आहे; मी तर केवळ एक सामान्य क्षूद्र पापी माणूस. पण असं काही न बोलता मी फक्त त्यांचे आभार मानले.\nतात्पर्य : असे सुंदरसुंदर जीवनानुभव दिल्याबद्दल आणि माणुसकीचा परिमळ माझ्या परिसरात कसा दरवळतो आहे त्याचा दैनंदिन प्रत्यय देण्यासाठी मी पंतप्रधानांचे जाहीर आभार मानतो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमोदींच्या रूपानंच आपल्याला देव भेटला आहे,\nआज एका आजींकडून मोदी हे कलियुगातले कल्की आहेत असं ऐकलं आणि धन्य झालो.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nजीडीपीच्या २% (टोटल जीडीपीच्या २०%) काळा पैसा नष्ट होईल\nइटी एडीटरच्या मते जीडीपीच्या २% (टोटल जीडीपीच्या २०%) काळा पैसा नष्ट होईल.\nअजय शहा यांच्या ब्लॉगवरचा हा लेख भराभर वाचलाय. बराच मोठा आहे. पुन्हा एकदा शांत बसून वाचावा लागेल.\nलेख पूर्ण वाचला. चांगला\nचांगला आहे. मुद्दे पटतात. त्यांनी जो कॉस्ट बेनिफिट चा मुद्दा मांडला आहे तो व्हॅलिडच आहे. पण तसे कॉस्ट बेनिफिट अ‍ॅनालिसिस आत्ता करणे शक्य नाही. सर्व धुरळा खाली बसल्यावर किती काळा पैसा उघडकीस आला आणि त्याने पुढील काळ्यापैशाच्या निर्मितीवर किती परिणाम झाला हे पहावे लागेल. तत्काळ बेसिसवर किती पैसा बाहेर आला हे (म्हणजे तो काळा होता हे कळून आले आणि त्यावर दंडात्मक कारवाई झाली) ; आणि दीर्घ काळाने काळ्यापैशाची निर्मिती थांबली का हे पहावे लागेल.\nत्यांचे म्हणणे हा सर्वसामान्य* प्रामाणिक लोकांवर मोठ्या कॉस्ट लावणारा तात्पुरता उपाय आहे असे दिसते.\n*सर्वसामान्य म्हणजे गरीब लोक असे नाही. ज्यांच्या व्यवसायात मोठा कॅश व्यवहार नेहमीच होत असतो ते ���्यावसायिक सुद्धा.\nकाळा पैसा म्हणाजे भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा अशी सामान्यपणे मध्यमवर्गीयांची समजूत असते आणि त्यामुळे आपण काळ्यापैशाच्या निर्मितीतले भागीदार नाही अशीसुद्धा त्यांची समजूत असते. खरे तर १३-१४ टक्के व्हॅट/सर्विस टॅक्स लागू नये म्हणून दुकानदाराकडून विदाउट बिल वस्तू खरेदी करणारे किंवा रंगार्‍याकडून विदाउट बिल रंग लावून घेणारे सुद्धा यातले भागीदार असतात.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nhttp://atmsearch.in/ ही एक वेबसाइट सुरू झाली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात कोणती ATM चालू आहेत हे त्यावर दिसेल. तुम्हाला कुठलं ATM चालू आहे असं दिसलं तर त्यावर प्लीज अपडेट करा.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nखोट्या नोटांचा प्रश्नही फार मोठा नाही\nखोट्या नोटांचा प्रश्नही फार मोठा नाही\nऑगस्ट २०१६ मध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार खोट्या नोटांच्या प्रमाणाचा अंदाज फक्त ४०० कोटी रुपयांचा.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nआज एक रिक्षावाला भेटला. पन्नास टक्के धंदा बसला आहे म्हणाला.\nआज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.\nआणि मोदी म्हणतात की काळा पैसावाल्यांना धडा शिकवेन. कोणता धडा कोण कोणाला शिकवतं आहे ते कळण्याची मी वाट पाहतो आहे\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nत्या रिक्षावाल्याने प्राप्तीकर भरला नसेल तर त्याला धडा शिकवण्यात आलेला आहे. व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १ रुपया जरी असेल तरी त्याने त्यातला किमान १७% प्राप्तीकर भरायला हवा. प्राप्तीकर भरला नसेल तर ते उत्पन्न हे काळापैसाच. दणका बसला ते बरं झालं. फार लाड झालेत या लोकांचे.\nलोकांकडे सुट्टे पैसे कमी आहेत, रिक्षावाल्याला कार्डाने पैसे देता येत नाहीत म्हणून लोक रिक्षाने प्रवास टाळत आहेत. तशा अर्थाचा एक प्रतिसाद चिंतातुर जंतूंनी दिलेला आहेच. फेसबुकवर अनेकांनी लिहिलेलं वाचलं की सध्या फुटकळ खरेदी बंद आहे, उगाच टपरीवर जाऊन चहा-सिग्रेट मारणं, उगाच वडापाव किंवा सँडविच खाणं, अशा छापाची.\nयात रिक्षावाल्याचा पैसा काळा का गोरा याचा काय संबंध\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहॅहॅहॅ Welcome to पोथिनिष्ठ,\nWelcome to पोथिनिष्ठ, हस्तिदंति मनोर्‍यातले Economics.\nहस्तिदंती मनोऱ्याची बदनामी थांबवा\nहस्तिदंती मनोऱ्यातल्या लोकांना फडतुसांची दुःखं, गाऱ्हाणी समजत नाहीत. मनोऱ्यातल्या लोकांना मनोऱ्याबाहेरच्यांची काळजी नसते असं नाही; त्यांना त्या लोकांशी संवाद साधता येत नाही. तुम्हाला फडतुसांचं अस्तित्वही सलतं. दोन्हींत किंचित फरक आहे. हस्तिदंती मनोऱ्याची बदनामी थांबवा\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतुम्हाला फडतुसांचं अस्तित्वही सलतं.\nखरंतर आम्हाला फडतूसांचं अस्तित्व सलतंच असं नाही. पण ... त्यांनी त्यांची समानतेची ईर्षा आमच्यावर लादू नये असं आमचं म्हणणं आहे. Liberty includes freedom to be unequal - असं आमचं म्हणणं आहे.\n•आज एक इंटिरियर डेकोरेटर\n•आज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.\nही कीती उत्तम बातमी आहे. आत्ता पर्यंत लोकांनी कीती व्हॅट चुकवला असेल आता ह्यापुढे तरी नीट वागावे.\nनाही, बातमी उत्तमच आहे. पण त्याहून वैट बातमी ही आहे की या इंटिरिअर डेकोरेटरचे कष्टंबर इतकं झाल्यावरही व्हॅट देणार नाही असं म्हणतायत.\nशिवाय हेच कष्टंबर सोशल मीडियावर मोदींच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करत असतील.\nदहा लाख सामान्य लोक > एक हजार इंटिरिअर > दहा सप्लायर > एक मॅन्युफॅक्चरर. या साखळीतले दहा लाख लोक व्हॅट भरणार नाही म्हणतायत.\nदेश बदल रहा है.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपण त्याहून वैट बातमी ही आहे\nपण त्याहून वैट बातमी ही आहे की या इंटिरिअर डेकोरेटरचे कष्टंबर इतकं झाल्यावरही व्हॅट देणार नाही असं म्हणतायत.\nथत्तेचाचा - ही काय तुमच्यासाठी नविन बातमी आहे का मोदीनी स्वताच्या मतदारांना पण सोडले नाही हे तुम्हाला कबुल करावे लागेल\nह्याच उदाहरणात इंटीरीअर डेकोरेटर ला धंदा पाहिजे असेल तर स्वताच्या किमती कमी करुन ग्राहकाला पूर्वी इतक्याच किमतीत सेवा देऊ शकतो. नकोच असेल धंदा तर ठीक आहे.\nकर चुकवण्याचे मार्ग कमी आणि जास्त कष्टप्रद झाले की लोक सुधारतील.\n•आज एक र���क्षावाला भेटला.\n•आज एक रिक्षावाला भेटला. पन्नास टक्के धंदा बसला आहे म्हणाला.\nत्याला २५% म्हणायचं असावं, कारण एरवी सगळं आलबेल असताना हे माजुरडे रि़क्षावाले पब्लीकला जिथे जायचं असतं तिथे येत नाहीत; झोपा काढतात नाहीतर रस्त्यावर पिचकार्‍या मारत बसतात. त्यांचा ५०% धंदा तिथेच बसलेला असतो. आता काही दिवस बसा म्हणावं बोंबलत.\nबाकी, कितीतरी रिक्षावाले पेटीय्मवर पैसे घेतात. ओला वरून रिक्षा मागवता येते जिथे कॅश द्यावी लागत नाही.\n•आज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.\nतुमची मैत्रीण कॅश घेते म्हणजे तिचा काळा पैसा आहेच तेव्हा तिच्या धंद्यावर परिणाम झाला ते योग्यच (हेच इतर धंदेवाल्यांनीही लागू). तिच्या क्लायंटचं काम अर्धवट राहिलं आणि त्यांना अप्रत्यक्ष झळ पोचतेय ते पण योग्यच्.\nपाचशेच्या नोटा नव्हत्या. हजाराच्याही नाही. जवळ कधीच रोख पैशे ठेवत नसल्याने डोक्याला ताप नाही. जय हो\nइथं ओळखीच्या काही लोकांकडे पंधरा-वीसहजार वगैरे रुपै होते. धावतपळत एअरपोर्टवर जाऊन एक्चेंज करायचा प्रयत्न केला तर ती 'सुविधा' एक दोन दिवसात बंद झाली आहे असे कळले. आता सुटीच्या कालावधीत कोणी भारतात जाणार असेल तर चेंज करुन आणण्याची विनंत्या चालू आहेत.\nघरी आईबाबांकडे ( त्यांचा एटीएमवगैरेंवर विश्वास नसल्याने ) दवाखाना-हॉस्पिटल वगैरे इमर्जन्सीला लागतील म्हणून काही कॅश होती. ती डिपॉझिट करण्यासाठी बँकेच्या वाऱ्या चालू आहेत.\nज्यांच्याकडे काळा पैसा आहे असा प्रामुख्याने दावा केला जातो - बिल्डर्स, शरद पवार, सोनिया गांधी, इतर राजकारणी वगैरे. यापैकी किती लोक बँकांच्या लायनीत दिसत आहेत की यांनी त्यांच्या पैशावर पाणी सोडले\nपरवा मोदी स्वतः बारामतीला जाऊन पवारांचा सगळा काळा पैसा बाहेर काढून पवारांना जबर दंड करून देशोधडीला लावून आले म्हणे \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nबँकेच्या रांगेत उभे राहणारे\nबँकेच्या रांगेत उभे राहणारे पब्लीक हे जनरली मध्यमवर्गीय पब्लीक आहे ज्यांना लगेचच पैश्यांची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्यापैकी किती लोकांना तातडीने चार ते दहा हजाराची गरज असू शकते. शिवाय ते रांगेत उभे असले (नेता, सेलेबब्रिटी सोडून) तर कोणाच्या लक्षात येणार आहे की हा मोठ्ठा बिल्डर आहे म्हणून. शरद पवार, सोनिया गांधी एरवी किती जणांना बॅकेत जाताना दिसलेत म्हणून आता दिसतील. शिवाय ३० डिसेंबर पर्यंतची मुदत असताना हे लोक लगेच घाईने रांगेत का उभे राहतील. ह्या लोकांचा मुख्य प्रश्न असा आहे की असलेल्या अनधिकृत रकमेची विल्हेवाट कशी लावायची विल्हेवाट नाही लावता आली तर त्यांना ह्या पैश्यांवर पाणी सोडायलाच लागेल, पण जाहीरपणे कोण कबूल करेल\nजनरल पब्लीकला थोडा त्रास होतोय हे मान्य आहे, पण त्याबद्दल फारशी कुणाची तक्रार दिसली नाही. तक्रार असेलच तर ५ ते १०% लोकांची जो काही फार मोठा आकडा वाटत नाही. टाईम्स न्यूजवर घेतलेल्या पोलमधे ८२%मत \"गुड आयडीया, वेल एक्झीक्युटेड\" १४% मत \"गुड आयडीया बॅडली एक्झीक्युटेड\" आणि ४% मत \"बॅड आयडीया बॅडली एक्झीक्युटेड\" असे दिसते ह्यावरून लोकांना डिमोनीटायझेशन बद्दल काय वाटते ते लक्षात यावे.\nया पोलचा दुवा द्या ना.... मी\nया पोलचा दुवा द्या ना....\nमी काल एक ८२% पाठिंबावाला पोल पाहिला होता. पण तो ८ आणि ९ तारखेचा होता. जेव्हा फक्त निर्णय कळला होता. अंमलबजावणीचा घोळ कळलेला नव्हता. तुमच्या पोलमध्ये बॅड इम्प्लिमेंटेशन वगैरे वाले लोक दिसतात तर त्याचा दुवा द्यावा.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअच्छा . सिंगल क्वेश्चन पोल.\nअच्छा . सिंगल क्वेश्चन पोल.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nह्यात काही प्रॉब्लेम आहे का\nह्यात काही प्रॉब्लेम आहे का अशा पोल मधून पब्लीकचा कल कळत नाही का अशा पोल मधून पब्लीकचा कल कळत नाही का\nऑनलाईन पोलचा काय उपयोग\nऑनलाईन पोलचा काय उपयोग ग्रामीण भागाचा सहभाग नाही यात. DCCB मधे नोटा बदलून मिळत नाहीत, DCCB च्या कस्टमर्सना विचारलं तर, \"गुड आय्डीआ, बॅडली एक्झिक्यूटेड\" ला बहुमत मिळेल.\nऑनलाईन पोलचा काय उपयोग\nऑनलाईन पोलचा काय उपयोग ग्रामीण भागाचा सहभाग नाही यात.\nहास्य उपरोधिक आहे असे वाटले.\nहास्य उपरोधिक आहे असे वाटले. पण उपरोध का ते कळले नाही.\nजिल्हा मध्यवर्ती बँकात अदलाबदल व पैसे जमा करायला घातलेल्या बंदीने बर्‍याच ओळखीच्या व्यक्तिंना व कुटुंबियांना त्रास होत आहे, रांगेत उभे रहायला लोकांची ना नाही पण आपले खाते असलेल्या सरकारी बँकेत पैसे बदलून मिळत नाहीत (किंवा जमा करुन घेतले जात नाहीत) त्यामुळे ताप होत आहे.\nजिल्हा ब्यांकात बदली नकोच.\nजिल्हा ब्यांकात बदली नकोच. भ्रष्टाचाराचं आगर असते ते.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nकिमान दोन कोटी लोक असे आहेत\nकिमान दोन कोटी लोक असे आहेत ज्यांचं फक्त जिल्हा बँकेतच अकाउंट आहे. असं आजच्या मटाचा अग्रलेख म्हणतो.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nकेवळ बदली अलाउड नाही. डिपॉझिट\nकेवळ बदली अलाउड नाही. डिपॉझिट अलाउड आहे माझ्या माहिती प्रमाणे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nडिपॉ़झिटही चालत नाही -\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nसामान्य लोकांची जिल्हा ब्यांकात खाती नसतात असा समज असेल तर तो चुकीचा आहे. तसा तर आख्खा भारत देश भ्रष्टाचाराचं आगर आहे. शिवाय ही उपरती ४-५ दिवसांनी का झाली आरबीआयने पुरेशी पर्यायी व्यवस्था करून मग जिल्हा बँकेतली बदली रद्द करायची.\nजिल्हा सहकारी बॅ़ंकामधे केवायसी नियमांचे नीट पालन केले गेले नसल्यामुळे, तिथे जमा होणार्‍या पैश्याबद्दल ( त्याच्या स्रोताबद्दल ) आरबीआय ला शंका आहेत. सुक्या बरोबर ओले जळते ह्या न्यायानी तुमच्या नातेवाइकांना त्रास होतोय. पण असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.\nप्रकाशन सुरू झालं आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : संगीतकार फ्रान्झ लिस्झ्ट (१८११), अभिनेत्री सारा बर्नहार्ड (१८४४), नोबेलविजेता लेखक इव्हान बुनिन (१८७०), हुतात्मा अशफाकउल्ला खान (१९००), छायाचित्रकार हॅरी कालाहान (१९१२), छायाचित्रकार रॉबर्ट कापा (१९१३), नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (१९१९), चित्रकार रॉबर्ट रॉशेनबर्ग (१९४०), अभिनेत्री कॅथरीन दनव्ह (१९४३)\nमृत्यूदिवस : न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे (१७७९), चित्रकार पॉल सेझान (१९०६), कवी जीवनानंद दास (१९५४), लेखक ना. सी. फडके (१९७८), संगीतज्ञ नादिया बूलॉन्जेर (१९७९), विचारवंत लूई अल्थ्युस्सर (१९९०), लेखक किन्ग्जले अ‍ॅमिस (१९९५)\nस्वातंत्र्यदिन : लाओस, माले\n१७९७ : ऑन्द्रे जाक गार्नरँने जगातले पहिले पॅराशूट उड्डाण केले.\n२००८ : 'चांद्रयान-१' ह्या भारतीय चांद्रमोहिमेचा आरंभ.\n२०१२ : अवैध द्रव्यांचे सेवन केल्याबद्दल साय��लपटू लॅन्स आर्मस्ट्रॉन्गची पदके रद्द; आयुष्यभरासाठीची बंदी.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/saif-ali-khan-laal-kaptaan-look-viral-on-social-media-and-user-praises-make-up-of-star/", "date_download": "2019-10-22T07:48:37Z", "digest": "sha1:ENXNRGJWPKLO5JAD5PXENN6LXHFML7TA", "length": 14962, "nlines": 159, "source_domain": "boldnews24.com", "title": "saif ali khan laal kaptaan look viral on social media and user praises make up of star | लाल कप्तान : सैफ अली खानच्या डोळ्याला दुखापत , अंगावर शहारा आणणारा सैफचा लुक (फोटो) | bold news24.com", "raw_content": "\nलाल कप्तान : सैफ अली खानच्या डोळ्याला दुखापत , अंगावर शहारा आणणारा सैफचा लुक (फोटो)\n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री \n‘TV अ‍ॅक्ट्रेस’ आणि ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू \n‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीने ‘रेड बिकीनी’त केलं फोटोशुट , ‘HOT’ अंदाज आणि 6 पॅक्स अ‍ॅब्जने चाहते घायाळ \n‘या’ TV अ‍ॅक्ट्रेसचा ‘फॅट टू फिट’ लुक सोशलवर ‘चर्चेत’ वेब सीरीजसाठी घटवलं 13 किलो वजन\n‘या’ मराठी अभिनेत्रीनं अवघ्या 15व्या वर्षी दिला होता ‘रेप’ सीन, झाली होती ‘अशी’ अवस्था \nअभिनेत्री ‘किम कार्दशियन’नं शेअर केला ‘HOT’ फोटो, पतीनं केली ‘अशी’ कमेंट, किमनंही दिलं ‘उत्तर’ \nअभिनेत्री ऋचा चड्डाने शेअर केला स्विमिंग पूलमधील ‘बिकीनी’ फोटो, चाहत्यांकडून ‘Like’चा पाऊस\n‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता ‘PORN’ सिनेमा, खुद्द अभिनेत्रीनेही दिले होते ‘HOT’ सीन्स \nअभिनेत्री आलिया भट्टने इव्हेंटमध्ये ��िली ‘शिवी’, ‘बेबो’ करीना म्हणते- ‘हे आहेत आजकालच्या जनरेशनचे स्टार्स’\n‘#NoBra मूव्हमेंट’ सुरू करून ट्रोल झालेली 26 वर्षीय सिंगर, अ‍ॅक्ट्रेस राहत्या घरात मृत अवस्थेत आढळली \n‘मीरा नायर’ : ‘कामसूत्र’ला पुस्तकातून काढून पडद्यावर उतरवणारी डायरेक्टर \n‘कास्टींग काऊच’बद्दल अभिनेत्री ऋचा चड्डाचा खळबळजनक खुलासा म्हणाली- ‘त्याने टच करत मला…’\nअभिनेत्री दीपिकानं सांगितलं ‘सिक्रेट’, पती रणवीर आणि ‘EX’ बॉयफ्रेंड रणबीरमध्ये काय आहे मोठा फरक \nलाल कप्तान : सैफ अली खानच्या डोळ्याला दुखापत , अंगावर शहारा आणणारा सैफचा लुक (फोटो)\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : लाल कप्तान या सिनेमात अभिनेता सैफ अली खान सध्या जबरदस्त भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमातील सैफचा लुक सर्वांनाच आवडला आहे. अद्याप या सिनेमाचे 3 ट्रेलर रिलीज झाले. तीनही ट्रेलर प्रेक्षकांना आवडले आहेत. सैफच्या लुकची खूप चर्चा होताना दिसत आहे. परंतु नागा साधूच्या गेटअपसाठी सैफला खूपच कष्ट घ्यावे लागले आहेत.\nसोमवारी सैफचा आणखी फोटो समोर आला ज्यात त्याचा खतरनाक लुक दिसत होता. सैफच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणाही दिसत होत्या. हे फोटो त्याच्या अॅक्शन सीनसाठी तयार होतानाचे आहेत. सिनेमात त्याचे अनेक फाईटींग सीन आहेत. यातील सैफचे अनेक खतरनाक लुक समोर येत आहेत. असाच एक लुक सध्या समोर आला आहे.\nसैफचा लढाईनंतरचा हा लुक आहे. या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सैफच्या मेकअपचंही कौतुक होताना दिसत आहे. याआधी या सिनेमातील पोस्टर रिलीज झालं होतं. हे पोसटरही खूप व्हायरल झालं होतं. 18 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता परंतु नंतर ही डेट बदलण्यात आली.\n'मरजावां' सिनेमाच्या दुसऱ्या गाण्याचा टीजर रिलीज पहा नोरा फतेहीचा 'सिजलिंग' अंदाज\nBigg Boss 13 : 'शहनाज गिल'ला भूताने पछाडलं , म्हणाली- 'ती मला मारेल'\nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री \n‘या’ मराठी अभिनेत्रीनं अवघ्या 15व्या वर्षी दिला होता ‘रेप’ सीन, झाली होती ‘अशी’ अवस्था \n‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता ‘PORN’ सिनेमा, खुद्द अभिनेत्रीनेही दिले होते ‘HOT’ सीन्स \nअभिनेत्री आलिया भट्टने इव्हेंटमध्ये दिली ‘शिवी’, ‘बेबो’ करीना म्हणते- ‘हे आहेत आजकालच्या जनरेशनचे स्टार्स’\n‘मीरा नायर’ : ‘कामसूत्र’ला पुस्तकातून काढून पडद्यावर उतरवणारी डायरेक्टर \nBigg Boss 13 : 'शहनाज गिल'ला भूताने पछाडलं , म्हणाली- 'ती मला मारेल'\n'साहो'मधील 'या' अभिनेत्रीनं शेअर केला लिपलॉक 'KISS'चा फोटो , NRI बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा\nलग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री बिपाशा बसुनं पतीसोबत खेळला 'सिंदूर' \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nबोल्ड एंड ब्यूटी (255)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/england-ben-stokes-step-brother-and-sister-were-murdered-claims-english-daily-the-sun-mhpg-407963.html", "date_download": "2019-10-22T06:17:11Z", "digest": "sha1:WKXPDI2USQYJSBHXONVEOL7EEGDYZHPL", "length": 30635, "nlines": 181, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वृत्तपत्रानं छापली 30 वर्षांपूर्वीच्या हत्येची बातमी; क्रिकेटपटू म्हणाला, 'ही तर निकृष्ट दर्जाची पत्रकारिता' england ben stokes step brother and sister were murdered claims english daily the sun mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पा��ी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nवृत्तपत्रानं छापली 30 वर्षांपूर्वीच्या हत्येची बातमी; क्रिकेटपटू म्हणाला, 'ही तर निकृष्ट दर्जाची पत्रकारिता'\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nवृत्तपत्रानं छापली 30 वर्षांपूर्वीच्या हत्येची बातमी; क्रिकेटपटू म्हणाला, 'ही तर निकृष्ट दर्जाची पत्रकारिता'\nबेन स्टोक्सबाबत एका ब्रिटीश वर्तमानपत्रानं छापली धक्कादायक बातमी.\nलंडन, 17 सप्टेंबर : जगभरात माहितीचे माध्यम म्हणून वर्तमानपत्रांकडे पाहिले जाते. परदेशातील काही देशांमध्ये आजही डिजीटल जगात वर्तमानपत्र आर्वजुन वाचले जातात. मात्र नुकत्याच एक प्रकारामुळं पत्रकारिता आणि वर्तमानपत्रांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. मुळात हे प्रकरण आहे गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूबाबत.\nइंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सच्या खेळीमुळं नुकतेच त्याच्या संघानं अशेस मालिकेत चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर लगेचच एका वृत्तपत्रानं त्याच्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य सर्वांसमोर आणले. इंग्रजी वृत्तपत्र द सननं नुकताच एक दावा केला आहे यात, 1988मध्ये जन्माला आलेल्या स्टोक्सला सावत्र भाऊ आणि बहिण होते, त्यांची हत्या करण्यात आली होती. स्टोक्सची आई डेब हिच्या पहिल्या पतीनं या दोन मुलांची हत्या केली होती. त्यानंतर डेबनं गेरार्ड स्टोक्स यांच्याशी विवाह केला. दरम्यान, ही सगळी माहिती द सननं आपल्या वृत्तपत्रात छापली, यानंतर बेन स्टोक्सनं नाराजी व्यक्त केली.\nस्टोक्सच्या भावा-बहिणीची झाली होती हत्या\nद सन या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार रिचर्ड डन आणि स्टोक्सची आई डेब यांच्यात घटस्पोट झाला होता. ���्यानंतर रिचर्ड यांनी आपल्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले होते. मात्र एकेदिवशी 8 साल वर्षांची ट्रेसी आणि 4 वर्षांच्या अंड्यु यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान बेन स्टोक्सनं आजपर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये कधीच या घटनेचा उल्लेख केलेला नाही.\nवाचा-मिठाई तर सोडाच आता बिर्याणीही मिळणार नाही, क्रिकेटपटूंचे होणार हाल\nद सनवर भडकला स्टोक्स\nद सन या वृत्तपत्रानं ही माहिती दिल्यानंतर बेन स्टोक्स भडकला. स्टोक्सनं ही पत्रकारिता वाईट असल्याचे सांगते ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. स्टोक्सनं, “तुमच्या रिपोर्टरला माझ्या न्यूझीलंडच्या घरात पाठवून तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनातील माहिती काढली. माझ्या नावाचा वापर करत तुम्ही माझ्या आणि आई वडिलांच्या गोपनीयतेवर गदा आणली आहे. ही खुप खेदजनक गोष्ट आहे. कोणालाही हक्क नाही आहे, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टिपण्णी करावी. ही बिकाऊ पत्रकारिता आहे, तुम्ही कोणाच्या आयुष्याशी असे खेळू शकत नाही, हे खुप चुकिचे आहे”, असे ट्वीट केले आहे.\nवाचा-पी.व्ही. सिंधूला मिळाली अपहरणाची धमकी, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क\nदरम्यान स्टोक्सनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये मॅच विनरची भुमिका बजावर हातातून निसटलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर अॅशेस मालिकेतही स्टोक्सनं एकहाती अनेक सामने जिंकून दिले आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल अशी माहिती प्रसिध्द केल्यामुळं क्रिकेट क्षेत्रात नाराजी पसरली आहे.\n LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं वॉर्नरला घातल्या शिव्या\nVIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाब���जारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2019-10-22T05:56:20Z", "digest": "sha1:UD3CNIJADTWDXUKCXIJKQNY6VQR5Q2JK", "length": 44036, "nlines": 481, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७ - विकिपीडिया", "raw_content": "बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७\nबांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७\nतारीख ७ मार्च – ८ एप्रिल २०१७\nसंघनायक रंगना हेराथ (कसोटी)\nउपुल तरंगा (ए.दि.) मुशफिकुर रहिम (कसोटी)\nनिकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१\nसर्वाधिक धावा कुशल मेंडीस (२५४) तमिम इक्बाल (२०७)\nसर्वाधिक बळी रंगना हेराथ (१७) मेहदी हसन (१०)\nमालिकावीर शकिब अल हसन (बां)\nनिकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१\nसर्वाधिक धावा कुशल मेंडीस (१६०) तमिम इक्बाल (१३१)\nसर्वाधिक बळी नुवान कुलशेखर (४)\nसुरंगा लकमल (४) तास्किन अहमद (६)\nमालिकावीर कुशल मेंडीस (श्री)\nनिकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१\nसर्वाधिक धावा कुशल परेरा (८१) सौम्य सरकार (६३)\nसर्वाधिक बळी लसिथ मलिंगा (५) मुशफिकुर रहमान (४)\nमालिकावीर लसिथ मलिंगा (श्री)\nबांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान श्रीलंका दौरा केला. दौर्‍यावर २-कसोटी, ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१][२][३] दौर्‍यावरील दुसरा कसोटी सामना हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना होता.[४] दौर्‍यावर कसोटी मालिकेआधी दोन-दिवसीय आणि एकदिवसीय मालिकेआधी एक-दिवसीय सराव सामना खेळवण्यात आला.[५] कसोटी मालिका, बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान ह्यांच्या सन्मानार्थ जॉय बांगला चषकासाठी खेळवण्यात आली.[६]\nमालिकेआधी, श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे वळण्यात आले.[७] त्याच्या ऐवजी रंगना हेराथची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[८]एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी मॅथ्यूज तंदुरुस्त होऊ न शकल्याने उपुल तरंगाकडे दोन्ही मालिकांचे कर्णधारपद सोपविण्यात आले.[९]\nबांगलादेशने दुसर्‍या कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळविला आणि कसोटी मालिका १-१ अशी बरो���रीत सुटली,[१०]. हा बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी विजय.[११] हा त्यांचा एकूण नववा आणि परदेशातील चवथा कसोटी विजय.[१२] तीन पैकी दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[१३] टी२० मालिकासुद्धा १-१ अशी बरोबरीत सुटली.[१४]\nतिसर्‍या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एकदिवसीय मालिकेनंतर, बांगलादेशचा कर्णधार, मशरफे मोर्तझाला एका सामन्यासाठी निलंबित केले गेले.[१५] त्यामुळे मे २०१७ मधील, २०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिकेच्या बांगलादेशच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.[१५] पहिल्या टी२० मालिकेच्या नाणेफेकी आधी, मशरफेने, मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.[१६]\n२.१ दोन दिवसीय: बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI\n२.२ एक दिवसीय: बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI\n५.१ १ला टी२० सामना\n५.२ २रा टी२० सामना\n६ संदर्भ आणि नोंदी\nबांगलादेशी कर्णधार मुशफिकुर रहिमला केवळ फलंदाज म्हणून खेळण्यास सांगण्यात आले. लिटन दासची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली.[२२] परंतू, दुसर्‍या कसोटीआधी सरावादरम्यान बरगड्यांना खालेल्या फ्रॅक्चरमुळे मुशफिकुर रहिमला शेवटच्या कसोटीमध्ये पुन्हा यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडावी लागली.[२३]\nकुशल परेराला पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले, परंतू तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त होण्याची आशा आहे.[२४]\nमर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी मेहदी हसनला बांगलादेशच्या एकदिवसीय संघात निवडण्यात आले.[२५]\nपहिल्या एकदिवसीय सामन्यात हात फ्रॅक्चर झाल्याने निरोशन डिक्वेल्लाला उर्वरित मालिकेतून वगळण्यात आले.[२६]\nदिलरुवान परेरा, नुवान कुलशेखर आणि नुवान प्रदीपची श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.[२६]\nनुवान परेराची श्रीलंकेच्या टी२० संघात निवड करण्यात आली, आणि त्याचबरोबर तंदुरुस्तीच्या कारणामुळे तो खेळू न शकल्यास त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून संदुन वीराक्कोडीची निवड करण्यात आली.[२०]\nदोन दिवसीय: बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI[संपादन]\nश्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI\nतमिम इक्बाल १३६ (१८२)\nचामिका करुणारत्ने ३/६१ (१७ षटके)\nदिनेश चंदिमल १९०* (२५३)\nतास्किन अहमद ३/४१ (११ षटके)\nडि सॉयसा मैदान, मोराटुवा\nपंच: रविंद्र कोट्टाहाचीची (श्री) आणि प्रदीप उडावट्टा (श्री)\nनाणेफेक: श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI, गोलंदाजी\nप्रत्येकी १२ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)\nएक दिवसीय: बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI[संपादन]\nश्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI\nसंदुन वीराक्कोडी ६७ (५४)\nसुंझामुल इस्लाम १/२७ (६ षटके)\nशब्बीर रहमान ७२ (६३)\nअकिला धनंजय ३/६१ (८ षटके)\nश्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI संघ २ धावांनी विजयी\nपंच: हेमंता बोटेजू (श्री) आणि लेंडन हन्नीबल (श्री)\nनाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी\nप्रत्येकी १८ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)\nकुशल मेंडीस १९४ (२८५)\nमेहेदी हसन ४/११३ (२२ षटके)\nमुशफिकुर रहीम ८५ (१६१)\nदिलरुवान परेरा ३/५३ (१९ षटके)\nउपुल तरंगा ११५ (१७१)\nमेहेदी हसन २/७७ (२० षटके)\nसौम्य सरकार ५३ (४९)\nरंगना हेराथ ६/५९ (२०.२ षटके)\nश्रीलंका २५९ धावांनी विजयी\nगाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली\nपंच: अलीम दार (पा) आणि मराईस इरास्मुस (द)\nसामनावीर: कुशल मेंडीस (श्री)\nतिसर्‍या दिवसी ३र्‍या सत्रतील खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला.\nलिटन दासला (बां) बाद करून डॅनिएल व्हेट्टोरीचा (न्यू) डावखोर्‍या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जास्त कसोटी बळी घेण्याचा ३६२ बळींचा विक्रम रंगना हेराथने (श्री) मोडला.[२७]\nश्रीलंकेचा कर्णधार म्हणून पहिले तीन कसोटी सामने जिंकणारा रंगना हेराथ हा पहिलाच खेळाडू.[२७]\nदिनेश चंदिमल १३८ (३००)\nमेहेदी हसन ३/९० (२१ षटके)\nशकिब अल हसन ११६ (१५९)\nरंगना हेराथ ४/८२ (३४.१ षटके)\nदिमुथ करुणारत्ने १२६ (२४४)\nशकिब अल हसन ४/७४ (३६.२ षटके)\nतमिम इक्बाल ८२ (१२५)\nदिलरुवान परेरा ३/५९ (२२ षटके)\nबांगलादेश ४ गडी राखून विजयी\nपी सारा ओव्हल, कोलंबो\nपंच: अलीम दार (पा) आणि एस. रवी (भा)\nसामनावीर: तमिम इक्बाल (बां)\nकसोटी पदार्पण: मोसद्देक होसेन (बां).\nहा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना.[२८]\nरंगना हेराथचे १,००० प्रथम श्रेणी बळी पूर्ण, असे करणारा तो श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज.[२९]\nबांगलादेशतर्फे कसोटीमध्ये १०० गडी बाद करणारा मुशफिकुर रहिम हा पहिलाच यष्टिरक्षक.[३०]\nबांगलादेशचा हा श्रीलंकेवरील पहिलाच कसोटी विजय.[११]\nतमिम इक्बाल १२७ (१४२)\nसुरंगा लकमल २/४५ (८ षटके)\nदिनेश चंदिमल ५९ (७०)\nमुस्तफिजुर रहमान ३/५६ (८.१ षटके)\nबांगलादेश ९० धावांनी विजयी\nमहिंद राजपक्ष आ���तरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा\nपंच: मायकेल गॉफ (इं) आणि रणमोर मार्टिनेझ (श्री)\nसामनावीर: तमिम इक्बाल (बां)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी\nएकदिवसीय पदार्पण: मेहेदी हसन (बां)\nसर्व प्रकारांमध्ये मिळून १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तमिम इक्बाल हा बांगलादेशचा पहिला फलंदाज.[३१]\nबांगलादेशची श्रीलंकेविरुद्धची ही सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या आणि त्यांचा एकदिवसीय सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करताना पहिलाच विजय.[३२]\nकुशल मेंडिस १०२ (१०७)\nतास्किन अहमद ४/४७ (८.५ षटके)\nरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला\nपंच: रुचिरा पल्लियागुरुगे (श्री) आणि एस. रवी (भा)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी\nदोन डावांदरम्यान आलेल्या मुसळधार पावसामुळे सामना अर्धवट सोडून देण्यात आला.\nउपुल तरंगाचा (श्री) २००वा एकदिवसीय सामना.[३३]\nकुशल मेंडीसचे (श्री) पहिले एकदिवसीय शतक.[३३]\nतास्किन अहमदची (बा) पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक.[३३]\nरणगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावरील हा ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[३४]\nकुशल मेंडिस ५४ (७६)\nमशरफे मोर्तझा ३/६५ (१० षटके)\nशकिब अल हसन ५४ (६२)\nनुवान कुलशेखर ४/३७ (७.३ षटके)\nश्रीलंका ७० धावांनी विजयी\nसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो\nपंच: मायकेल गॉफ (इं) आणि रुचिरा पल्लियागुरुगे (श्री)\nसामनावीर: थिसारा परेरा (श्री)\nनाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी\nमोसद्देक होसेन ३४* (३०)\nलसित मलिंगा २/३८ (४ षटके)\nकुशल परेरा ७७ (५३)\nमशरफे मोर्तझा २/३२ (४ षटके)\nश्रीलंका ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nपंच: रणमोर मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)\nसामनावीर: कुशल परेरा (श्री)\nनाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी\nआंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मोहम्मद सैफुद्दीन (बां)\nशकिब अल हसन ३८ (३१)\nलसित मलिंगा ३/३४ (४ षटके)\nचामर कपुगेडेरा ५० (३५)\nमुस्तफिजुर रहमान ४/२१ (३ षटके)\nबांगलादेश ४५ धावांनी विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nपंच: रणमोर मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)\nसामनावीर: शकिब अल हसन (बां)\nनाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी\nआंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मेहदी सहन (बां)\n*मशरफे मोर्तझाचा (बां) शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना.[३५]\nलसित मलिंगाची (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० हॅट्ट्रीक.[१४]\n^ \"बांगलादेशचा श्रीलंका दौरा ७ मार्च पासून\" (इंग्रजी मजकूर). The Papare. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेशच्या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक २०१७\" (इंग्रजी मजकूर). क्रिकेट टिम न्यूज. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेशचा श्रीलंका दौरा फेब्रुवारीमध्ये\". BDCricket24.Com (इंग्रजी मजकूर). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेश मार्च मध्ये १००वी कसोटी खेळणार\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेशचे श्रीलंका २०१७ वेळापत्रक जाहीर\". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"श्रीलंका-बांगलादेशच्या कसोटी मालिकेचे जॉय बांगला चषक असे नामकरण.\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेश कसोटीमधून मॅथ्यूज बाहेर\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेश कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचे नेतृत्व हेराथकडे, पुष्पकुमारला पाचारण\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"कुशल परेरा, थिसाराचे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात पुनरागमन\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"तमिमच्या ८२ धावांमुळे बांगलादेशचा १००व्या कसोटीमध्ये महत्त्वाचा विजय\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"सोळा वर्षे, १८ प्रयत्न, एक विजय\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"१००व्या कसोटीत बांगलादेशचा ४ गडी राखून विजय\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी मजकूर). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"एकदिवसीय विजयांचा दुष्काळ संपवून श्रीलंकेची मालिकेत बरोबरी\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"शकिब, मुस्तफुजूरमुळे बांगलादेशचा ४५-धावांनी विजय\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"षटकांच्या कमी गतीमुळे मशरफेचे निलंबन\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n^ \"श्रीलंका मालिकेनंतर मशरफे आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होणार\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n^ \"गुणरत्ने, डिक्वेल्लाचा कसोटी संघात समावेश\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"श्रीलंकेविरुद्ध कसोट�� मालिकेत मुस्तफिजूरचे पुनरागमन\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेशच्या एकदिवसीय संघात सुंझामुल, शुवागताला पाचारण\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"थिसारा, जयसुर्याची टी२० संघात निवड\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n^ \"नवोदित मोहम्मद सैफुद्दीनची बांगलादेश टी२० संघात निवड\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n^ \"मुस्तफिजूरला यष्टीरक्षण सोडण्यास सांगितले\". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"दुसर्‍या कसोटीमधून लिटन दास बाहेर, मुशफिकुर यष्टिरक्षणासाठी सज्ज\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"दुखापतग्रस्त कुशल परेराला पहिला दोन एकदिवसीय सामन्यांतून वगळण्यात आले.\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"मेहदी हसनची बांगलादेशच्या एकदिवसीय संघात निवड\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"हेयरलाईन फ्रॅक्चरमुळे डिक्वेल्ला मालिकेतून बाहेर\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b \"हेराथ: डावखोर्‍या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जास्त बळी\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"बांगलादेश कन्फ्रन्ट फॉर्म, सिलेक्शन कॉल्स फॉर लँडमार्क टेस्ट\". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"हेराथचे १,००० प्रथम श्रेणी बळी पूर्ण\". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"२४४: पी सारा ओव्हलवर बचाव केली गेलेली सर्वात लहान धावसंख्या\". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"तमिमच्या शतकामुळे बांगलादेशचा ९० धावांनी विजय\" (इंग्रजी मजकूर). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"तमिम्स हायज, अँड अ फर्स्ट फॉर बांगलादेश\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n↑ a b c \"मेंडिसच्या शतकानंतर श्रीलंकेच्या संधीदरम्यान पाऊस आडवा\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\n^ \"रणगिरी डंबुला मैदानावरील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २० एप्रिल २०१७ रोजी पा���िले.\n^ \"मशरफेची निवृत्ती\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६\nन्यूझीलंड वि भारत • वेस्ट इंडीज वि पाकिस्तान • अफगाणिस्तान वि बांगलादेश • आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि आयर्लंड • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nन्यूझीलंड वि भारत • इंग्लंड वि बांगलादेश • श्रीलंका वि झिम्बाब्वे • २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • श्रीलंका वि झिम्बाब्वे • इंग्लंड वि भारत • झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ • पाकिस्तान वि न्यूझीलंड • महिला ट्वेंटी२० आशिया चषक\nन्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया • पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ • बांगलादेश वि न्यूझीलंड • श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका\nडेझर्ट टी२० • युएई त्रिकोणी मालिका • ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा • बांगलादेश वि भारत • अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे • दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंड • श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया • ऑस्ट्रेलिया वि भारत\nआयर्लंड वि युएई • इंग्लंड वि वेस्ट इंडीज • आयर्लंड वि अफगाणिस्तान • बांगलादेश वि श्रीलंका • पाकिस्तान वि वेस्ट इंडीज\nसध्या सुरु असलेल्या स्पर्धा\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा • इंटरकॉन्टिनेन्टल चषक • आय.सी.सी. महिला चँपियनशीप\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७\nइ.स. २०१७ मधील खेळ\nइ.स. २०१७ मधील क्रिकेट\n२०१७ मध्ये श्रीलंका क्रिकेट\n२०१७ मध्ये बांगलादेश क्रिकेट\nबांगलादेश क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे\nबांगलादेश क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१९ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ahealth&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ainitiatives&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%2520%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T06:55:39Z", "digest": "sha1:WIBBH3HHFXZ5Y2IWDKK5PA2YP3DDSNO4", "length": 8468, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove आदिनाथ चव्हाण filter आदिनाथ चव्हाण\nअमित गद्रे (1) Apply अमित गद्रे filter\nअॅग्रोवन (1) Apply अॅग्रोवन filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nपशुवैद्यकीय (1) Apply पशुवैद्यकीय filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nसकाळ रिलीफ फंड (1) Apply सकाळ रिलीफ फंड filter\nदेशी गाईंच्या संशोधनासाठी आयआयटीचा पुढाकार - डॉ. भटकर\nपुणे - कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T06:54:45Z", "digest": "sha1:EYZDD3EUM43U27SFHTHSNIEGAQXEMK4S", "length": 8811, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove पर्यावरण filter पर्यावरण\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nजैवविविधता (1) Apply ��ैवविविधता filter\nतळकोकण (1) Apply तळकोकण filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nबागायत (1) Apply बागायत filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nवृक्षतोड (1) Apply वृक्षतोड filter\nसह्याद्री (1) Apply सह्याद्री filter\nसिंधुदुर्ग (1) Apply सिंधुदुर्ग filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nसावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2019-10-22T06:59:13Z", "digest": "sha1:3DNUM4OWLAOVGAPXAKJXLTHGX2CNOURB", "length": 8288, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove सह्याद्री व्याघ्र प्रकल्प filter सह्याद्री व्याघ्र प्रकल्प\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nफुलपाखरू (1) Apply फुलपाखरू filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nसह्याद्री (1) Apply सह्याद्री filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nचांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भि��वणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF%2520%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2019-10-22T06:38:02Z", "digest": "sha1:CXDXP47OEDEJMA27OAEHGLF7HPBT6P4N", "length": 13753, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove कॉंग्रेस filter कॉंग्रेस\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\n(-) Remove राजकीय पक्ष filter राजकीय पक्ष\nनिवडणूक आयोग (3) Apply निवडणूक आयोग filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (2) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nविधान परिषद (2) Apply विधान परिषद filter\nशिक्षक (2) Apply शिक्षक filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउत्तराखंड (1) Apply उत्तराखंड filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनितीन गडकरी (1) Apply नितीन गडकरी filter\nप्रणव मुखर्जी (1) Apply प्रणव मुखर्जी filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमणिपूर (1) Apply मणिपूर filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nरमेश बागवे (1) Apply रमेश बागवे filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nनागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. काही तुरळक घटना, गैरसोयीचे प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आकाराने प्रचंड मोठा प्रभाग असल्याने शेवटपर्यंत मतदारांचा कौल समजू शकला...\nप्रचाराच्या खर्चाच्या मर्यादेतील वाढ स्वागतार्ह\nपुणे - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये केल्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच वॉर्डाच्या तुलनेत प्रचाराचे क्षेत्र चौपट झाल्यामुळे हा निर्णय व्यवहार्य असल्याचेही...\nविधान परिषदेच्या पाच जागांसाठी 76 उमेदवार\nमुंबई - येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून दोन तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण...\nपेट्रोलपंपांवरील पंतप्रधानांचे फलक काढण्याची मागणी\nमुंबई - विधान परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक, तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तत्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...\nआचारसंहितेच्या काळात अर्थसंकल्प नको\nनवी दिल्ली -ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेससह 16 पक्षांनी आचारसंहितेच्या काळात (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला असून, याबाबत राष्ट्रपती, तसेच निवडणूक आयोगाकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण��यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/article/shraddha-kapoor-marriage-rumoured-boyfriend-shakti-kapoor-reaction/254946", "date_download": "2019-10-22T06:46:18Z", "digest": "sha1:TUO25OY5PJXVLSHGQB3C4YIEK6ZJ5NG5", "length": 14631, "nlines": 125, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Shradha Kapoor: श्रद्धा कपूर लग्न करणार? पाहा वडील शक्ती कपूर यांनी काय उत्तर दिलंय shraddha kapoor marriage rumoured boyfriend shakti kapoor reaction", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nShradha Kapoor: श्रद्धा कपूर लग्न करणार पाहा वडील शक्ती कपूर यांनी काय उत्तर दिलंय\nShradha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा बालमित्र रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रोहन आणि श्रद्धा दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, २०२०मध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे समजते.\nश्रद्धा कपूर लग्न करणार\nश्रद्धा कपूरच्या लग्नाची अफवा\nबालमित्राला दोन वर्षांपासून श्रद्धा करतेय डेट\nशक्ती कपूर म्हणतात, 'मला लग्नाचं आमंत्रण विसरू नका'\nमुंबई : आशिकी २, एक व्हिलन, बागी, हाफ गर्ल फ्रेंड, एबीसीडी २, सारख्या सिनेमांमधून पडद्यावर आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्न करणार असल्याची सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. मध्यंतरी फरहान अख्तरसोबत तिचं नाव जोडलं जात होतं. ‘रॉक ऑन २’मध्ये फरहान आणि श्रद्धा यांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. पण, श्रद्धाचं ते अफेअर केवळ चर्चेचाच विषय ठरला. फरहान सध्या शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इकडे श्रद्धाची तिचा बालमित्र रोहन श्रेष्ठसोबत लग्नाची चर्चा सुरू आहे. रोहन आणि श्रद्धा स���्या रिलेशनशिपमध्ये असून, २०२०मध्ये दोघे लग्न करण्याचा विचार करत असल्याचे समजते. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी मात्र तिच्या लग्नाचं वृत्त फेटाळून लावलंय. शक्ती कपूर यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ‘खरचं माझ्या मुलीचं लग्न होतंय कृपया मला आमंत्रण द्यायला विसरू नका,’ अशी प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी दिली आहे.\nशक्ती कपूर यांना ज्यावेळी माध्यमांनी श्रद्धाच्या लग्नाविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘मला हे पण सांगा की श्रद्धाचं लग्न कुठं आहे, मी तिथं पोहचेन. मी त्या मुलीचा वडील आहे आणि तरीही मला त्याविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळं मला तुम्ही सांगितलं पाहिजे.’ मुंबईतील एका वर्तमानपत्रात याविषयी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आणि ही चर्चा व्हायरलही झाली. वर्तमानपत्रात श्रद्धा आणि रोहन पुढच्या वर्षी लग्न करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. हे दोघे दोन वर्षांपासून डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. पण, श्रद्धा सध्या तिच्या आगामी साहो सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी एक्सायटेड आहे. तेलुगु सुपरस्टार प्रभाससोबत श्रद्धा पहिल्यांदाच काम करत आहे. विशेष म्हणजे बाहुबली-२नंतर प्रभासचा हा पहिला सिनेमा असल्यामुळं त्याची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा येत्या १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.\nSonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल\nKabir Singh Box office: २५० कोटींच्या क्लबमध्ये कबीर सिंग, ऑस्ट्रेलियामध्येही धुमाकूळ\n‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकावर भडकली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली- थोबाडीत मारणं योग्य नाही\nश्रद्धाला मोठ्या यशाची प्रतीक्षा\nश्रद्धानं बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी, तिला अपेक्षित यश मिळालेलं नाही. तिचे सिनेमे माफक कमाई करून देतात, असा शिक्का तिच्यावर बसला आहे. श्रद्धाच्या जनरेशनमधली आलिया भट आव्हानात्मक भूमिका करताना दिसत आहे. पण, श्रद्धाकडे हसीना पारकर वगळता, तशी आव्हानात्मक भूमिका आली नाही. हसीना पारकरच्या भूमिकेविषयी श्रद्धाच्या प्रयत्नांचं कौतुक झालं असलं तरी त्याला कमिर्शियल यश मिळालं नाही. श्रद्धाकडे सध्या साहो सिनेमाशिवाय 'स्ट्रीट डांसर 3डी' आणि 'छिछोरे' हे सिनेमे आहेत. त्यात ती वरुण धवन आणि सुशांत सिंग रजपूतसोबत काम करत आहे.\nताज्या बा���म्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\n‘तानाजी’ सिनेमाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\n[VIDEO] बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या रोमांटिक क्षणांची कहाणी\n[VIDEO] जेव्हा पतीने वेळ नाही दिला तेव्हा पाहा पत्नीने काय केलं\n[VIDEO] चुपके चुपके या आगामी चित्रपटात, राजकुमार राव झळकणार धर्मेंद्रच्या भूमिकेत\n[VIDEO] पाहा नवाजुद्दीन सिद्दीकी कुणाला करतोय इम्प्रेस\nShradha Kapoor: श्रद्धा कपूर लग्न करणार पाहा वडील शक्ती कपूर यांनी काय उत्तर दिलंय Description: Shradha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा बालमित्र रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रोहन आणि श्रद्धा दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, २०२०मध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे समजते. टाइम्स नाऊ हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5347541898926829270", "date_download": "2019-10-22T05:51:58Z", "digest": "sha1:RYUGFMLG6XMX6A6VAWBRD36P4WJODVHM", "length": 8522, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा मोहिमेच्या छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा मोहिमेच्या छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात\nराजा रविवर्मा कलादालनात आयोजन; २२ सप्टेंबरपर्यंत पाहता येणार\nपुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ रोजी माउंट कांचनजुंगावर केलेल्या यशस्वी चढाईदरम्यानची निसर्गाची विविध रूपे, गिर्यारोहकांचा चित्तथरारक प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवता येणार आहे. या मोहिमेच्या चित्तथरारक प्रवासाच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ सप्टेंबर रोजी पुण्यात करण्यात आले. लडाख येथील ५५५ किलोमीटर्स लांबीची ‘ला अल्ट्रा’ मॅरेथॉन पाच दिवसांत पूर्ण करणारे आशिष कासोदेकर व एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण करकरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २२ सप्टेंबरपर्यंत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात पाहता येणार आहे.\n‘छायाचित्रांसोबतच गिर्यारोहकांनी वापरलेली अवजारे, बेसकॅम्पवर मुक्कामासाठी लावण्यात येणारे तंबू, टॉयलेट तंबू प्रत्यक्ष पाहायला मिळणार असून, गिर्यारोहण मोहिमेदरम्यान लागणारे साहित्य प्रतिकृती स्वरूपात प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तर व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या (व्ही आर) माध्यमातून आठ हजार मीटरहून अधिक उंचीवरून येणारा अनुभव रसिकांना घेता येणार आहे,’ असे गिरिप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे व आनंद पाळंदे यांनी सांगितले.\nउद्घाटक कासोदेकर हे ला अल्ट्रा स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारे पहिले भारतीय आहेत. करकरे हे एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असून, साहसप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. शिखर चढाई केलेले गिर्यारोहक उपस्थितांशी संवाददेखील साधणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले व विनामूल्य आहे, असेही उमेश झिरपे यांनी सांगितले.\n(या प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..)\nTags: पुणेगिरिप्रेमीगिर्यारोहणकांचनजुंगाराजा रविवर्मा कलादालनछायाचित्र प्रदर्शनउमेश झिरपेPuneGiripremiMount KanchenjungaRaja Ravivarma Art GalleryPhoto ExhibitionUmesh ZirpeHikingBOI\n‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा शिखरवीरांचा नागरी सन्मान\nउमेश झिरपे लिखित ‘मुलांसाठी गिर्यारोहण’ पुस्तकाचे प्रकाशन\nशिवनेरीवर कांचनजुंगा मोहिमेला महाराष्ट्राचा ध्वजप्रदान\nगिर्यारोहकांचा महापौरांच्या हस्ते नागरी सत्कार\nउमेश झिरपे यांची ‘माउंट मेरा’ शिखरावर यशस्वी चढाई\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/cold-night-in-fodder-camp-at-mahsvad-satara-338081.html", "date_download": "2019-10-22T06:31:51Z", "digest": "sha1:M5BAGQM2XX7CZ6EA2XP6WPAHSDEQPOBD", "length": 22487, "nlines": 217, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Report : कुडकुडणाऱ्या थंडीत चारा छावणीतली रात्र | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाक��्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nSpecial Report : कुडकुडणाऱ्या थंडीत चारा छावणीतली रात्र\nSpecial Report : कुडकुडणाऱ्या थंडीत चारा छावणीतली रात्र\nसातारा, 4 फेब्रुवारी : दुष्काळ आणि चाराटंचाईमुळं रक्त गोठवणाऱ्या थंडीत उघड्या माळरानात राहण्याची वेळ माणदेशातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. म्हसवड गावात माणदेशी फाऊंडेशनच्या छावणीत टंचाईग्रस्त शेतकऱ्यांचं एक नवं गावच वसलं आहे. रात्री-अपरात्री थंडीत दिवस काढणाऱ्या या छावणीतल्या शेतकऱ्यांबरोबर न्यूज18 लोकमतच्या टीमने एक रात्र घालवली. पाहूयात एक खास रिपोर्ट कुडकुडणाऱ्या थंडीतून...\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nमहाराष्ट्र 2 hours ago\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमहाराष्ट्र 3 hours ago\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nEXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान\nMIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की\nVIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...\nमुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO\nVIDEO : 93 वर्षांच्या वृद्धाने का मागितली स्मृती इराणींकडे आशीर्वाद\nVIDEO : किरण राव यांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाल्या...\nशाहरूख खान गौरीसह पोहोचला मतदान केंद्रावर, पाहा हा VIDEO\nघोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO\nमतदान करण्यासाठी मुख्यमंत्री गेले सायकलवर, पाहा VIDEO\nमहाराष्ट्र 23 hours ago\nभिवंडीत गोडाऊनमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO\nमतदानाआधी काका-पुतण्याने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, प���हा VIDEO\nमतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nVIDEO : मतदानाआधी पंकजा मुंडेंनी सहकुटुंब घेतलं वैद्यनाथाचं दर्शन\n धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO\nVIDEO : पुण्यात वीजपुरवठा बंद, मेणबत्तीच्या उजेडात मतदान करण्याची वेळ\nडिजिटल की पारंपरिक मतदान सोपं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणतात...\nVIDEO : खासदार सुप्रिया सुळे यांची मतदानानंतर पहिली प्रतिक्रिया\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मतदारांना केलं 'हे' आवाहन, पाहा VIDEO\nकॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स, काय म्हणाले उदयनराजे\nलोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO\nमतदानानंतर काय म्हणाले अजित पवार\nVIDEO : मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया\nपाकिस्तानची पुन्हा ठेचली नांगी,जवानांनी दहशतवाद्यांचे 4 तळ केले जमीनदोस्त\nभारताच्या हल्ल्यात PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाहा EXCLUSIVE VIDEO\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nया सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का\nमतदानाचा हक्क बजावल्यावर पवार कुटुंबीय आले एकत्र, पाहा PHOTO\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=6006", "date_download": "2019-10-22T05:53:14Z", "digest": "sha1:HXLH6Q56X52XLIKI5FS6DJN2T7GZ4OU2", "length": 14303, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमराठा आरक्षणप्रकरणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही\n- राज्य सरकारची न्यायालयाला हमी\nप्रतिनिधी / मुंबई : मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १६ टक���के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. यामुळे मराठा आरक्षणप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही, अशी हमी राज्य सरकारच्यावतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली. अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.\nमराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण हे घटनेच्या मूलभूत रचनेला धक्का पोहोचवणारे तसेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या टक्केवारीच्या मर्यादेविषयी दिलेल्या निकालाचे उल्लंघन करणारे आहे, या पार्श्वभूमीवर कायद्याच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान बुधवारी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी बाजू मांडली. मराठा समाज हा मागासलेला असल्याचे सांगणारा आयोगाचा अहवाल पूर्णपणे सार्वजनिक करता येणार नाही, तसे केल्यास इतिहासाच्या काही तपशिलांनी सामाजिक शांतता भंग पाऊ शकते, असे त्यांनी हायकोर्टात सांगितले.\nमराठा आरक्षण कायद्याअंतर्गत मेगाभरती प्रक्रियेत राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्था भरती प्रक्रिया सुरू करू शकतील, मात्र २३ जानेवारीपर्यंत यशस्वी उमेदवारांना नेमणूक पत्र देणार नाहीत, अशी हमी सरकारने हायकोर्टात दिली. या याचिकांवरील पुढील सुनावणी आता २३ जानेवारी रोजी होणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nजम्मू- कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान\nदारू पिण्याकरिता घरच्यांनी पैसे न दिल्याने युवकाने घेतला गळफास\nशिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना कारावास\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वीकारले दोन मुलींचे पालकत्व, खेळाडूंचा सत्कार\nयोग गुरू रामदेव बाबा लिहणार लवकरच आत्मचरित्र\nरिलायन्स कंपनीचे बाजार भांडवल घटल्याने अनिल अंबानी अब्जाधीशांच्या सूचीतून बाहेर\nआष्टीचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या प्रयत्नातून वृद्ध दाम्पत्यास मिळाला निवारा\nखमनचेरू प्रा.आ. उपकेंद्रातील आरोग्य सेविकांच्या गैरहजेरीची चौकशी करा\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nवनरक्षक अंजली धात्रक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन\nधानोरा-सोडे मार्गावर, दुचाकीची सायकलस्वारास धडक : दुचाकीस्वार जखमी\nभामरागड तालुक्यातील कोयनगुंडा शाळेला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची आकस्मिक भेट\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nस्पर्धेत टिकण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nमुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदाची पोटनिडणूक जाहिर\nचंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले विरुद्ध १५ हजार रुपये लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल\nसौर पंप,वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित\nनागपुरात धावती बस जळून खाक , प्रवासी सुखरूप\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची पोचमपल्ली गावापर्यंत पाहणी\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nविदर्भातील ४ लोकसभा आणि २० विधानसभा जिंकू : खा. गजानन किर्तीकर\n'चांद्रयान-२' चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूला येत्या ७ सप्टेंबरला उतरणार : इस्रो\nओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक नेते\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nमोहझरी येथील दोन सख्ख्या भावांचा उष्माघाताने मृत्यू\n‘साई रुग्‍णवाहिका प्रकल्‍प’ राबविण्‍यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्‍यता\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nबलात्काऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करणारे नव्याने आणलेले कलम ३७६ (ई) हे योग्यच\nसरकार व नक्षलवादी यांच्यात मध्यस्ती करण्यास तयार : अण्णा हजारे\nखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दहा वर्षानंतर अटक\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nमहावितरणचा ७७१ वीजचेारांना दणका, १४ महिण्यात १ कोटी ६६ लाखांच्या वीजचोऱ्या उघडकिस\nगडचिरोली येथी�� केंद्रीय विद्यालयासाठी विशेष बाब म्हणून नवेगाव येथील ३.२० हे. आर जागा मंजूर\nआता दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात\nआमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या आश्वासनानंतर एटापल्लीतील उपोषण मागे\nनागपुरातील चार खासगी रुग्णालयांना मुख्यमंत्री कार्यालयाने टाकले काळ्या यादीत\nहिमंत असेल तर पिक विमा कंपनीवर कारवाई करून दाखवा : ना. विजय वडेट्टीवार\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख\nआपल्या जनादेशाचा आशिर्वाद मागण्यासाठीच जनादेश याञा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस\nगडचिरोली शहरास अवकाळी पावसाचा फटका, नागरिकांची तारांबळ\nनाराज अंबाती रायुडूचा क्रिकेटला अलविदा\nलोकबिरादरी प्रकल्पात ५६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया\nगडगडा येथे विज पडून दोन बैल जागीच ठार\nलोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास : अमृता फडणवीस\nचंद्रपूर जि.प. चा माजी सदस्य व शिक्षक असलेल्या बापाकडून मुलींवर अत्याचार\nओबीसींना न्याय द्या : आमदार गजबे यांना निवेदन\nशिर्डी बसस्थानकावर चोरी करणाऱ्या श्रीरामपुरच्या दोन महिलांना अटक\nपोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसनासूर गाव घेतले दत्तक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B2%5D=changed%3Apast_hour&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T07:00:46Z", "digest": "sha1:NNI5HEIGU76SS4BQI5REMG6X7UEEIC5B", "length": 10389, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove अजित पवार filter अजित पवार\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\n(-) Remove विनोद तावडे filter विनोद तावडे\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nसुधीर मुनगंटीवार (2) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nआशिष शेलार (1) Apply आशिष शेलार filter\nदिलीप वळसे पाटील (1) Apply दिलीप वळसे पाटील filter\nदिवाकर रावते (1) Apply दिवाकर रावते filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nपृथ्वीराज चव्हाण (1) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nभास्कर जाधव (1) Apply भास्कर जाधव filter\nमत्स्य (1) Apply मत्स्य filter\nमहादेव जानकर (1) Apply महादेव जानकर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nविधेयक (1) Apply विधेयक filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nहरिभाऊ बागडे (1) Apply हरिभाऊ बागडे filter\nकोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठास चालना - महादेव जानकर\nरत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...\nमुख्यमंत्री महोदय तुम्ही एका एकाचे काटे काडाय लागलायं: अजित पवार\nमुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत जोरदार घमासान झाले. मराठीचा आवमान झाल्याचा मुद्दा लावून धरत विरोधकांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2018/", "date_download": "2019-10-22T07:21:23Z", "digest": "sha1:7QAL446HY5M5ZBWSZXGPKFRC3TOGUXMS", "length": 39201, "nlines": 222, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : 2018", "raw_content": "\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \nदेशाच्या प्रगती माधे शासनाच्या धोरणांपेक्षाही जास्त सहभाग असतो तो व्यक्तींचा. देशात नवीन उद्योग उभारणे, ते चालवणे, ते चालवण्यात अगदी मजूर म्हणून सहभाग घेणे, वैद्यकीय सेवा देणे, छोटी छोटी दुकान उभारून रोजगार निर्माण करणे ते लोकांना सेवा देणे, हे सगळं व्यक्ती कर��ा असतात. लोकांना ते सहज करता यावं म्हणून शासनाने व्यवस्था सांभाळायची असते आणि तशी धोरणे आणि नियम बनवायचे असतात.\nपण बहुतांश वेळा या देशातच नव्हे तर जगात सगळीकडे धोरणांशिवाय क्रांतिकारी बदल झाले आणि आणि विकास झाला. अनेक वेळा ध्येय वेड्या लोकांनी धोरणं विरोधात असतांनाही कशाची तमा न बाळगता जगाला दोन पावलं पुढं नेण्यासाठी प्रयत्न केले. पुढे शासकीय व्यवस्थेकडून अशांचा सत्कार झाला आणि मग त्यांनी केलं ते इतरांनी करावं म्हणून धोरणं बनली. तर संक्षेपात काय तर 'लोकं' आधी दोन पावलं पुढं जाऊन नवा रास्ता शोधतात आणि मग शासन मानून येतं.\nतर मुद्दा असा कि आरक्षणाच्या चर्चेत आज आपल्याला - 'देशाला आरक्षणापेक्षा नवीन रोजगाराची गरज आहे' - हे ऐकायला भेटते. मलाही तसंच वाटायचं. अगदी अर्ध्या तासापूर्वी पर्यंत. पण तसं नाहीये. आजवरच्या तुकड्या तुकडयांतील निरीक्षणांवरून एक लक्षात आलाय कि 'आरक्षण' आणि 'नवीन रोजगार' (फक्त 'रोजगार' नाही) हे एक विरुद्ध दुसरं असं नाहीये. म्हणजे आरक्षण आलं आणि ते समाजाच्या सगळ्या गरजू घटकांना आलं तर देशात नव्या रोजगाराचे निर्माते ते घटक असतील. नसता 'जुगाडावरच' आपल्याला समाधान मानावं लागेल. हे 'जगप्रसिद्ध भारतीय जुगाड' निर्माणते इतर कुणी नसून या सगळ्या उपेक्षित समाजातले घटक आहेत. हाताला पोटभर रोजगार नाही आणि नवं 'व्यवस्थित' (शिकलेल्यांच्या भाषेत 'सायंटिफिक इनोव्हेशन') निर्माण करायला साधनं नाहीत, शिक्षण नाही आणि असेल तर संधी नाही. म्हणून छोट्या मोठ्या टीव्हीच्या बातमी पलीकडे आणि चार गावांच्या स्तुती पलीकडे त्यांना फार काही करता येत नाही. जर ही सगळी लोकं व्यवस्थित शिकली, त्यांना ते शिकण्याची 'संधी' मिळाली आणि ते शिकलेलं वापरायची 'संधी' मिळाली तर जुगाड न करता खरोखर त्यातनं जगाला दोन पावलं पुढे नेणारं सायंटिफिक इनोव्हेशन ते करू शकतील.\nआपल्या देशात जातवार 'कामं करणारांची' मोजणी केली तर त्यात बहुतांश पूर्वाश्रमीचा न शिकलेला बहुजन समाज आहे. इतरांबद्दल म्हणजे ब्राह्मणांबद्दल आणि इतर काही सवर्णांबद्दल द्वेष बाळगण्याचा इथं मुळीच अर्थ नाही. पण, एकंदर आपल्या सामाज व्यवस्थेनेच याने हे करून नये आणि त्याने ते करून नये म्हणून बंधनं घालून लोकांना फक्त ठरवून दिलेली कामं करायला भाग पाडलं. त्यानं अनेकांना इतर स्वतःच्या सोडून इत्तर क्षे��्रात अगदी शतकानु शतके घुसता आलं नाही. आणि म्हणून मला वाटतं आपल्या देशात\nहे इंटर डिसिप्लिनरी असं काही नसल्याने लोक उपयोगी असं काही बनलं नाही. शिकलेले शेतीत आले नाहीत आणि शेतातील शिकले नाहीत म्हणून, नवं काळानुरूप शेतीत आलं नाही आणि शेतीची दुर्दशा आपण आता पाहतोच आहोत. हे एक उदाहरण. असं कितीक आणि कुठं कुठं आपण गमावलं असेल याची खरंच गणती नाही.\nया सगळ्याची परिणीती म्हणजे, गावागावात दारूच्या आणि गांजाच्या नादी लागणारी मिसरूड फ़ुटलेल्यांची फ़ौज. हीच फौज उद्या आपल्या सगळ्यांच्या मानेवर चाकू ठेवून उभी राहावी असं वाटत नसेल तर वेळीच 'चार शब्द लिहू शकणारांनी' आणि 'नियम-धोरणं बनवू शकणारांनी', 'मी' आणि 'माझी जात' सोडून प्रशांकडे बघावं. जे खरं ते माझं म्हणावं, जे माझं ते खरं नव्हे.\nमहाराष्ट्रापुरतं म्हणायचं झाल्यास, मराठा समाजाकडे स्थावर भांडवल आहे, लोक समूह आहे आणि त्याला हाताळायचा शतकांचा अनुभव आहे. पण नाही ते शिक्षण आणि नौकरी. आणि यामुळे तुरळीक सोडल्यास बहुतांश समाज 'चलनाच्या तंगीत' जगतोय. होल्डींगला १०-२० एकर असणारांनाही ५०० रुपयांची भ्रांत आहे. तिथंच अगदी वर्ग ४ च्या नौकरदाराला ५०० रुपये म्हणजे फार फार तर एक-अर्धा दिवसाची पगार आहे.\nकालच्या दिवाळीला एस. टी. ने प्रवास करतांना शेजारी बसलेल्या सुतार समाजातील एक व्यक्तीने सांगितलं कि बहिणीकडे जातोय. त्या आल्या नाहीं का असं विचारल्यास सांगितलं कि एकीला आणलं तर ३ हजाराच्या खाली खर्च होत नाही. तिची साडी, तिच्या दोन लेकरांना कपडे आणि इत्तर गोड-धोड किराणा पकडून कमीत कमी ३ हजार लागतात आणि मला अशा ३ बहिणी. ते अशक्य, म्हणून १००० रुपयात सगळी गावं फिरून यायची असं विचारल्यास सांगितलं कि एकीला आणलं तर ३ हजाराच्या खाली खर्च होत नाही. तिची साडी, तिच्या दोन लेकरांना कपडे आणि इत्तर गोड-धोड किराणा पकडून कमीत कमी ३ हजार लागतात आणि मला अशा ३ बहिणी. ते अशक्य, म्हणून १००० रुपयात सगळी गावं फिरून यायची असं त्यांचं गणित. भर दिवाळीत उशिरा पर्यंत काम करून थकलेले गृहस्थ मध्ये मध्ये डुलक्या देत होते. कामाबद्दल त्यांनीच सांगितलं. तर, मराठा समाजाच्या प्रश्नात सुतार समाजाला का आणलं असं त्यांचं गणित. भर दिवाळीत उशिरा पर्यंत काम करून थकलेले गृहस्थ मध्ये मध्ये डुलक्या देत होते. कामाबद्दल त्यांनीच सांगितलं. तर, मराठा समाजाच्��ा प्रश्नात सुतार समाजाला का आणलं असं वाटत असेल तर आपण हे समजून घेत नाहीत कि समाज हा विणलेल्या कपड्या सारखा आहे. थोडं उसवलं कि सगळंच उसवत जातं. तेच ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या सगळ्या समाजांच मराठा समाजाच्या दुरावस्थेमुले झालंय. मी तर ब्राम्हण समाजातील फक्त पूजेची कामं करावी म्हणून पुण्याला आलेल्या २-५ तरुणांची नावं ही सांगू शकतो. या सगळ्यांचं समाधान फक्त मराठा आरक्षणाने होईल असं ही नाही. पण, आरक्षण न मिळाल्यास किंवा त्या सारखं इतर काही परिणामकारक न मिळाल्यास हे उसवत चाललेलं समाजाचं वस्त्र त्याला नग्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते दृश्य कुणाच्याही डोळ्यांना बघवणार नाही हे हि खरं.\nआरक्षणाने टॅलेंटेड लोकांचं नुकसान होतं असं वाटणारांनी, याच सगळ्या टँलेन्टेड लोकांनी देशाच्या 'स्वतंत्र वर्षांच्या' आणि 'त्या पूर्वीच्या' प्रगतीत किती हातभार लावला देशाला गरजेच्या स्पीड ने विकसित करावं म्हणून काय केलं देशाला गरजेच्या स्पीड ने विकसित करावं म्हणून काय केलं आज देश ज्या गर्देत अडकलाय त्याला तिथवर येतांना रोखण्यासाठी काय केलंय आज देश ज्या गर्देत अडकलाय त्याला तिथवर येतांना रोखण्यासाठी काय केलंय आणि आणि अशा अनेक मुद्द्यांच मूल्य मापन करावं. आपल्या सभोवताली पाहिल्यास या सगळ्या अराजकाचे 'काही जनक' हे आपले टॅलेंटेड लोकचं आहेत. आणि हे जनक टॅलेंटेड अनेक जातीतील आहेत. सगळ्यांनाच अराजकाची जनक म्हंटल नाहीए, हे ही लक्षात घ्यावं. 'जे खरं ते माझं, जे माझं ते खरं नव्हे' या विचाराने याकडे पाहिल्यास लक्षात यायला वेळ लागणार नाही.\nअसो. मुळात आरक्षण होतं म्हणून आज आपण डेमोग्राफिक डिवीडेंटच्या गप्पा मारू शकतोयेत. नसता तुरळीक लोकांच्या जीवावर, बहुसंख्यांना संध्या नाकारून आपल्याला आज गाड्यांनी फिरता आलं नसतं आणि हातात ५ इंचीचे मोबाईल ही धरता आले नसते\nमहाराष्ट्राचा विकास हवा असेल तर निरपेक्षपणे, बहुतांश असलेल्या या समाजातील लोकांना आरक्षण देणं गरजेचं आहे. नसता या बहुतांशांना सोडून कसलीच प्रगती करता येणार नाही\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:07 AM 0 प्रतिक्रिया\nअशीही वॉलपेपर असावीत. दरवेळी कुण्या इंग्रजी माणसांचे चेहरेच असावेत असं नाही :) कुणीही वापरू शकता\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 1:05 PM 1 प्रतिक्रिया\nया पिढीचं जग���ं मेलेले ठरवतायेत\n> बाबासाहेबांनी संविधानाच्या संदर्भातच एकदा खूप मूल्यवान गोष्ट सांगितली होती. ती अशी - \"प्रत्येक पिढीसाठी त्या त्या पिढीने नियम आणि संविधान ठरवावं. मागच्या पिढीने घातलेले नियम आणि त्यांचं अंधानुकरण करणं म्हणजे, जिवंत असणाऱ्या या पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत असं होईल.\" ते व्हायला नकोय. आणि नेमकं तेच आपण करतोय असं वाटतं. धर्म म्हणजे जगण्याचे नियम, जे बदलणाऱ्या माणसासोबत बदलत असतात. वेद. पुराण, स्मृती, मेलेल्या माणसांनी लिहलेली सगळी पुस्तकं आणि तितकच काय तर संविधान सुद्धा, आपल्या आजच्या जगण्याच्या कसोटीवर घासून बघितलं पाहिजे. खरं उतरलं तर वापरावं, नसता त्याला बदलायला हात धजायला नकोत. संविधानाच्या बाबतीत, आपण ते बदल वेळोवेळी करतोय, ही खरं तर आनंददायी बाब आणि म्हणूनच त्या काळच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे आपण असंख्य आभार मानायला हवेत.\n> आरक्षण हे मुळीच गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. ते तुमचं व्यवस्थेत रिप्रेसेंटेशन असावं म्हणून आहे. हा त्याचा मूळ गाभा. आता फ्रेम केलेल्या कायद्याच्या ओळीत हा गाभा पकडता येणं कायदे मंडळाचं काम आणि कौशल्य. ते अशात प्रामाणिकपणे केले जात नाही असे दिसते. खरंतर आरक्षणाला आपण डेली फूड म्हणून न वापरता फक्त सप्लिमेंट म्हणून वापरयाला पाहिजे. योग्य तितकच आणि हवं तिथेच. नसता त्याचे साईड इफेक्ट इतके होतायेत की इथची समाज व्यवस्था ओबड धोबड गाठी-गाठींनी वाढलीये.\nतर आरक्षण काही मूळ प्रश्न सोडवणार नाही. सरकारी नौकऱ्या कमी होणार आणि त्यांचं कंत्राटीकरण होणार या काळ्या दगडावरच्या दोन पांढऱ्या रेघा आहेत. सरकारी शिक्षण व्यस्था अगदीच ऑक्सिजनवर आहे. म्हणून आर्थिकभार काहीसा हलका, तो ही काही काळासाठीच, आरक्षणाने वाटेलही, पण तो काही दूरगामी उपाय नाही.\n> खरं तर शेतीचा प्रश्न हा सगळ्यांचं मुळ आहे. ५ एकर मध्ये ५-१० लाखाचं उत्पादन झाल्यास कोण मारून घ्यायला ४-५ लाखाची नौकरी करेल. हा साधा सोपा विचार आहे. पण ती काही फायद्याची राहिली नाही, ठेवली नाही. आणि हे पुन्हा पुन्हा बोललं जातंय. शासनाच्याही डोक्यात तेच भरलंय - शेती काही फायद्याची होऊ शकत नाही. मुळात हा असला विचार शासन व्यस्थेने करणे आणि शेतीच्या प्रश्नांकडे, तिच्या फॉर्मच्या बदलाकडे दुर्लक्ष करणे हा निव्वळ आत्मघाती मूर्खपणा आहे. आणि हो, सब्सिडीवर चा��� लोखंडी नांगर देणे, फळबागांसाठी अनुदान देणे याला लक्ष देणे म्हणत नाहीत.\n> दुसरं शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आणि त्याच्या क्वालिटीची लागलेली वाट. तसं हे इथेच नाही तर जभर सगळीकडे होतंय. पण अमेरिकेने यावर काही तरी उत्तर काढावं, मग केंद्र सरकाने कॉपी मारून करावं काही तरी आणि मग तुम्ही मी इथं महाराष्ट्रात काही तरी करू, याची वाट बघंन हा ही मूर्खपणाच आहे. वेळीच शिक्षणाच्या बाजारीकरणाला आळा घातला तरच आपण उजेडात जगू शकू, नसता डोळे आले म्हणून दाखवायला गेल्यावर तुमचे माझे डोळे काढून विकल्या शिवाय डॉक्टरला त्याचे शैक्षणिक कर्ज फेडता येणार नाही.\n> खरं तर अनेक प्रश्न आहेत, त्यांना सोडवणं सोप्प नाही, पण इच्छा शक्ती असल्यास, तितकंही अवघड नाही. फक्त जनतेला हे सगळं माझ्यासाठी चाललंय हे वाटायला हवं. बाप म्हणून शासनाचं लोकांवर प्रेम असेल तर, लोक मारही खाऊन घेतात. पण शासनच धर्मसत्तेचे सुपुत्र (औलाद) आहोत असे वाटून मेलेल्यानी लिहलेल्या गोष्टींच्या समर्थरणात उतरत असेल तर, जगणाऱ्यांना ते आपले वाटणे थोडे अवघड आहे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 4:49 AM 2 प्रतिक्रिया\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nस्वराज्य नावाच्या संकल्पनेचे कठीण स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन\nया सुंदर आणि स्वप्नवत स्वराज्याला मूर्तरुप देऊन आणि त्यास तितकेस साजेसे असे दोन छत्रपती राजे घडवणारी ही राजमाता.\nकेवळ राजा आणि त्याचे सैन्य यापुरती सीमित असणारी राजसत्ता या माऊलीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली,नव्हे तशी खबरदारीच घेतली आणि त्यात त्यांना एकरूप करून घेतले.\nम्हणूनच समाजातील समस्त जाती - वर्गातील घटक हे स्वराज्य घडवण्यासाठी अगदी हिरारीने पुढे आला, आपले सर्वस्व विसरून तो या स्वराज्याचा एक मावळा झाला.\nयापूर्वी कधी ही न घडलेले - बघितलेले ते ते प्रत्यक्षात उतरत होते, सामान्य कष्टकरी-शेतकरी हाती तलवार घेऊन लढत होते, गावकुसाबाहेर राहणारा सामान्य जातीतील माणूस शिवबाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागला, अठरापगड जाती - बारा बलुतेदार स्वराज्य कार्यात आप आपल्या परीने योगदान देऊ लागले. या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती एक अफाट प्रेरणा होती - जिजाऊ माँ साहेबांची\nया राष्ट्रमतेची आज प्रखरतेने आठवण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुन्हा एकदा समाज व्यवस्थेची घडी विस्कळीत झालीये, पुन्हा एकदा व्यक्तिगत स्वार्थ, अहंकार आणि लाचारी यांची बजबजपुरी माजलेली आहे, स्वकीयांनीच घात करून आपली निष्ठा बईमानांच्या पायी वाहिली आहे, समाज वेगवेगळ्या जाती - समूहामध्ये विभागला गेलाय आणि या मातीच्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जातीच्या घट्ट साखळदंडास बांधून ठेवले गेले आहे.\nस्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, इथे सामान्य रयत आज गुलामीचे जीवन जगताना दिसत आहे मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक गुलामी असो.\nही गुलामी झुगारून पुन्हा समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी गरज आहे तसा समाज घडण्याची\nतुमच्याच नावाचा वापर करून आज तुमच्याच लोकांमध्ये फूट पाडली जाते, भ्रम निर्माण केले जातात, अश्यावेळी तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांची आणि शिकवणीची उजळणी तेवढीच आवश्यक ठरते\nमाँ साहेब आज तुम्ही नसल्या तरी तुमच्या प्रेरणेने लाखो - करोडो लोक आजही तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आपले आयुष्य पणाला लावीत आहेत.\nतुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रेरणेचे तेज एवढे असामान्य की त्याच्या केवळ विचारस्पर्शाने सामान्य व्यक्तीलाही त्याच्या सत्वाची आणि स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते.\nआज गरज आहे अश्या अनेकांनी एकत्र राहून प्रयत्नांची शर्थ लावण्याची... प्रयत्न स्वातंत्र्य आणि समतेसाठी, प्रयत्न सत्य आणि न्यायासाठी,\nप्रयत्न भयमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी,\nप्रयत्न सामान्य कष्टकरी - शेतकरी यांच्या सुखासाठी, प्रयत्न नवा समाज घडवण्यासाठी आणि\nप्रयत्न तुमची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी\nमला माहित नाही मी हे सर्व करू शकेन की नाही, पण हे करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्थ लावेन.. हे वचन म्हणजेच जिजाऊ चरणी माझी खरी आदरांजली. 🌺 🌸 🌼\n🌹आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा. 🌹\n🙏 जय जिजाऊ - जय शिवराय 🙏\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:47 PM 0 प्रतिक्रिया\nविषय १२ जानेवारी, जिजामाता, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, स्वराज्य\nभीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो\nउज्ज्वल इतिहातून प्रेरणा घेऊन तिचा सन्मान करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर दगडफेक हा नीच वृत्तीच्या जमावाचा भ्याड हल्ला आहे. पर-गावाहून आलेल्यांच्या गाड्या फोडण्याने क्षणिक दहशत माजत असेल, पण त्याने तुमच्या डोक्यातील मेंदूच्या आकाराचा अंदाज लागतो.\nकाल झालेली घटना ही महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेची चिरफाड करणारी एक घटना आहे. ब्रिटिश असोत किंवा उशिराचे पेशवे. गुलाम समजून ज्या ज्या शाह्यांनी जनतेचा छळ केला त्या सगळ्या संपण्यात आनंदच आहे.\nब्रिटिशांच्या छळाचे नव्याने वर्णन करायची गरज नाही. या शेवट-शेवटच्या पेशव्यानीं जाती व्यस्थेच जे हीन स्वरूप जाचक नियम आणि अटी लादून दाखवून दिलं त्याला माफी नाही. पण तो इतिहास आहे. त्या चुकांवर पांघरून घालून तो काळ कसा चांगला होता याचं पुनर्लिखाण कुणी करत असेल किंवा त्यासाठीची वातावरण निर्मिती कुणी करत असेल तर ते स्वीकार्य नाही.\nशिवाजी महाराजांचा काळ असो कि त्या नंतरची राज्याची व्यवस्था. ती उभीच अन्याया विरुद्ध होती. राजेशाही असली तरी, न्याय आणि समानता याचा अंमल कायम राहावा म्हणून पुरेपूर प्रयत्न झाले. पण तो ही इतिहासच. त्याचीही गनगुळी रोज उगाळण्यात अर्थ नाही.\nत्या सगळ्याच इतिहासाला गोंजारत बसून, षंढपणे त्याचे गुणगान गाण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाचं पुढे काही होणार नाही; हे सांगण्यासाठी 'आजच्या हवालदिल आणि दुष्काळी' परिस्थितीचं उदाहरणही खूप झालं.\nबाबासाहेबांनी या देशाला आणि सगळ्याच समाजांना जो शिक्षण आणि प्रगतीचा रस्ता दाखवला त्याला सोडून उगाच बोंब मारत अस्मितेचे राजकारण करून भरकटत जाणारा समाज एक दिवस गलीत-गात्र होईल.\nहे वेळीच कळायची अक्कल आपल्या सगळ्यांना मिळो.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:36 PM 1 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आ���साहेब \nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक \nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nभीमा - कोरेगाव भ्याड हल्ला - नेमकं काय \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Coord/prec_dec/doc", "date_download": "2019-10-22T05:47:05Z", "digest": "sha1:M65JWWMOIEKKJV4HIXQWP5APXPJFYGLO", "length": 3121, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Coord/prec dec/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०११ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivswararaj-yatra-tala-dr-amol-kolhe-criticism-yuti-sarkar-217047", "date_download": "2019-10-22T06:24:36Z", "digest": "sha1:FIWLI4QSIBT2O6Y2JUPPRQZIFSF56CSA", "length": 14876, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "सरकारला आता जागा दाखवून द्या : डॉ. कोल्हेंचे शिवस्वराज्य यात्रेत आवाहन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, ऑक्टोबर 21, 2019\nसरकारला आता जागा दाखवून द्या : डॉ. कोल्हेंचे शिवस्वराज्य यात्रेत आवाहन\nशुक्रवार, 20 सप्टेंबर 2019\nयुती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.\nतळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा आज तळा येथे घेण्यात आली. यात प्रमुख उपस्थिती डॉ. अमोल कोल्हे यांची असल्याने या यात्रेला तुफान गर्दी उसळली होती. त्यांचे आगमन होताच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दण���णून गेला. या वेळी कोल्हे यांनी गडकिल्ले भाड्याने देण्याचा सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. येथील नागरिक सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि मी दिल्ली दरबारी निवडून गेलो आहोत. आता अदिती तटकरे यांनाही आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा या महाराष्ट्रात येऊन आपल्या छाताडावर नाचत आहेत. शरद पवार यांना तुम्ही काय केलेत असा प्रश्न करतात, हे कशाचे द्योतक आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. इथल्या माता भगिनींच्या हाती ५० टक्के मतदान आहे. आता आपण सज्ज व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.\nयाप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विलास ठसाळ, युवाचे शैलेश घोलप, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाध्यक्ष संजय जाधव यांसह अन्‍य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या यात्रेत खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्षा अदिती तटकरे, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअफवा, चर्चा अन्‌ जोश ; \"इलेक्‍शन फिव्हर '\nअमरावती: या भागात अमुक उमेदवाराचे व्होटिंग जोरात सुरू आहे, तर तिथे त्याची हवा आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार, अशा प्रकारच्या चर्चा अफवांनी...\nEXIT Poll : महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार; असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज\nपुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युती सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील...\nसरकारविरोधात दैनिकांनी ठेवले पहिले पान काळे\nमेलबर्न : ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांवर सरकार, न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रांतील प्रशासनातर्फे घातल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या निषेधार्थ...\nVideo: दिवाळीत तुमच्या FD वर 'इथे' मिळवा दणदणीत व्याज\nदिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली आहे. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी या निमित्ताने गुंतवणूक करावी, असे तुम्हाला वाटत असेल. सणासुदीच्या...\nगुड न्यूज: 'या' कंपनीत मिळणार 5 हजार कर्मचाऱ्यांना प्रमोशन\nबंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी, विप्र��� लि. आपल्या जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन देणार आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांनी कंपनीतच कार्यरत...\n(VIDEO) ठाण्यात EVM मशीनवर शाई फेक..\nEVM मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे मतदानाला गेले असताना शाई ओतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2009/08/", "date_download": "2019-10-22T07:17:02Z", "digest": "sha1:L3BA3LXGKCEOPLM4IDKRLDXWH7U5GSAX", "length": 109487, "nlines": 269, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : August 2009", "raw_content": "\nइथे होतं भंगाराचं सोनं\nजागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.\nगाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.\nत्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.\nविक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.\nआदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी ��ाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.\nमुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.\nएका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.\nकेवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.\nतुम्हीही उचला खारीचा वाटा\nभंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:26 PM 1 प्रतिक्रिया\nविषय आदिवासी, बायसिकल प्रोजेक्ट, भंगार सायकलींचं, सायकल्स\nमहाराष्ट्राचे काही प्रश्न आणि त्यांना सुचवलेली काही उत्तरे\nमहाराष्ट्राचे काही प्रश्न आणि त्यांना सुचवलेली काही उत्तरे, ब��ा तुम्हाला आवडतात का ते \nआपले विचार ही आम्हाला कळू द्यात\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 7:11 AM 1 प्रतिक्रिया\nविषय उत्तरे, प्रश्न, महाराष्ट्राचे\nमहाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट - राष्ट्रपती प्रतिभा पाटील\nलोकसत्ता - मुंबई, २६ ऑगस्ट/प्रतिनिधी\n‘महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अत्यंत मार्मिक व विदारक सत्य ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटातून तुम्ही मांडले आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही अत्यंत वाईट स्थिती शहरात बसलेल्या लोकांच्या लक्षात येत नाही. विजेच्या भारनियमनामुळे तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा’, असे उद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चित्रपटाच्या कलाकारांसमवेत बोलताना काढले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे यावेळी हजर होते. राष्ट्रपतींना चित्रपट दाखविण्याकरिता असलेल्या प्रतिक्षा यादीवर सुमारे शंभरेक चित्रपट असताना उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून राष्ट्रपतींनी हा चित्रपट पाहिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा विरोध पत्करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या ‘मराठी’ उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर वरचेवर पाटील यांनी ठाकरे कुटुंबाला ‘राष्ट्रपती भवना’चा पाहुणचार घेण्याची विनंती केली होती. तो योग काल जुळून आला. उद्धव व रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य व तेजस हे काल राष्ट्रपती भवनाचे पाहुणे होते. त्यांच्यासोबत खासगी सचिव मिलींद नार्वेकर होते. दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रपती पाटील व त्यांचे पती देवीसिंग शेखावत यांनी ठाकरे कुटुंबाचे स्वागत केले. त्यानंतर भोजन झाल्यावर ठाकरे परिवाराने राष्ट्रपती भवनाची पाहणी केली. राष्ट्रपतींच्या कार्यालयातील रवींद्र जाधव यांनी राष्ट्रपती भवनाची सविस्तर माहिती ठाकरे परिवाराला दिली. राष्ट्रपती पाटील यांच्याकरिता ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाचा खेळ सायंकाळी ठेवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्याची विनंती खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांना केली होती. चित्रपट पाहिल्यावर राष्ट्रपती अत्यंत प्रभावित झाल्या होत्या. त्यांचा चेहरा चिंताजनक होता. शेतकऱ्याविषयीच्या आपल्या कळकळीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्याचे चित्रपटातील कलाकारांनी सांगितले. यावेळी नागेश भोसले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, सुरेश सुवर्णा, लक्ष्मीकांत खादिया, गिरीजा ओक, माधवी जुवेकर, अरविंद जगताप आणि मच्छिंद्र चाटे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 9:20 PM 0 प्रतिक्रिया\nकालच \"गोष्ट छोटी डोंगरा एवढी\" हा मराठी चित्रपट पाहीला. तस आम्हाला मराठीचा आणि तिच्या संवर्धना साठी झटनार्यांचा फार अभिमान. पण नुसत्या पोकळ गप्पा न मारता कुणी काही करून दाखवलं तर आम्हाला अधिक आनंद होईल. आणि तोच हा मुव्ही पाहिल्यावर झाला. निळू फुले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे , नागेश भोसले आणि अनेक पट्टीच्या कलाकारांनी केलेली हि एक अप्रतिम कलाकृती आहे.\nत्यासोबतच आम्हाला जे भावले, ते म्हणजे विषय आणि त्याची तंतोतंत हाताळणी. अहो शेतकऱ्याच्या प्रश्नाला असा हात घातलाय जसा बरोबर अर्जुनाने पक्षाचा डोळा नेमावा [उदा: निळू फुलेंचा एक डायालोग: \"अहो, मरण्याचे शेतकऱ्याला एक लाख देता, जगण्याचे पंधरा-वीस हजार तरी द्या\"]. एकंदर चित्रपट एकदाच नव्हे तर अभ्यास म्हणून अनेकदा पाहण्यासारखा आहे. अभिनय करताना कलाकाराच्या तर डोळ्यात पाणी येतेच पण बघानाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणल्याशिवाय कलाकार राहत नाहीत. मी सर्वाना कळकळीची विनंती करतो कि आपण फुटकळ मुव्ही बघतो, अहो कधी कधी तर भंकस पानाचा कयास करणारे मुव्ही सुद्धा बघतो, तेंव्हा या कृषिप्रधान देशातील नागरीकानो हा मुव्ही तर खूप चांगला आहे, नक्की पहा. शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्या, ते तुमच्याशी कशे निगडीत आहेत ते हि समजून घ्या. शेवटी तुम्हाला आम्हाला पोसणारा उपाशी राहिला आणि पटा पटा आत्महत्या करायला लागला तर....... तुम्हीच विचार करा काय होईल तुम्हीच विचार करा काय होईल अहो, निराश होऊन तो शहरात येईल, कारखान्यात काम करेल, तिथे हि तो चटणी भाकरच खात होता आणि इथे हि तेच खाईल. त्याला काही फरक पडणार नाही, पण आपल्यासारख्यांचे काय ...... अहो, निराश होऊन तो शहरात येईल, कारखान्यात काम करेल, तिथे हि तो चटणी भाकरच खात होता आणि इथे हि तेच खाईल. त्याला काही फरक पडणार नाही, पण आपल्यासारख्यांचे काय ...... आपण उपाशी मरू त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय उरणार नाही.[घेताय ना आजच महागाची डाळ विकत; बघा एक दिवस दाना सुद्धा मिळणार नाही\nमुंबईमध्ये मुव्हीचा चांगला व्यवसाय होतो, मग काही भंकस हिंदी मुव्ही सुधा पोटापाण्यापूरत कमावतात. अहो विनोदी मराठी मुव्ही असतील तर ते हि धक्के खात चालतात, पण चालतात. एकंदर काय तर टाइम पास होणार असेल तर आम्हाला काहीही चालेल.\"पण आता आमचेच प्रश्न कमी आहेत का की आम्ही ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघायला जाउत\", हा विचार ही काही बहादूर करणार असतील त्यांना आमचा सलाम [जा XXXकात]. आम्ही काल मुव्ही ला गेलो तर तिथे सगळे मिळून लोक ४ [जा XXXकात]. आम्ही काल मुव्ही ला गेलो तर तिथे सगळे मिळून लोक ४ मुंबईत बरेच मराठी लोक आहेत हे राज ठाकरेंच्या कर्तुत्वाने कळले; पण असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा मुव्ही आला आणि सगळे कुठे गायब झाले कि अन् काय कि मुंबईत बरेच मराठी लोक आहेत हे राज ठाकरेंच्या कर्तुत्वाने कळले; पण असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा मुव्ही आला आणि सगळे कुठे गायब झाले कि अन् काय कि मला एक घटना आठवते, गांधीजीकडे आफ्रिकेत काही भारतीय आले आणि ते म्हणत होते आमच्यावर अन्याय होतो आहे, आमच्याशी विषम व्यवहार होतोय कारण आम्ही भारतीय आहोत. आणि तिथेच हे जमलेले भारतीय आपल्या वर्णा नुसार वेग-वेगळे बसले होते. तेंव्हा गांधीजीने त्यांना ठणकावले होत कि आधी आपले भेदाभेत कमी करा मला एक घटना आठवते, गांधीजीकडे आफ्रिकेत काही भारतीय आले आणि ते म्हणत होते आमच्यावर अन्याय होतो आहे, आमच्याशी विषम व्यवहार होतोय कारण आम्ही भारतीय आहोत. आणि तिथेच हे जमलेले भारतीय आपल्या वर्णा नुसार वेग-वेगळे बसले होते. तेंव्हा गांधीजीने त्यांना ठणकावले होत कि आधी आपले भेदाभेत कमी करा तसच मला वाटते आज जेंव्हा आपण मराठीचा, मराठी माणसाचा प्रश्न उभा करतो तेंव्हा मग आम्हाला फक्त मुंबई आणि इतर काही शहरातील मराठीच दिसतात तसच मला वाटते आज जेंव्हा आपण मराठीचा, मराठी माणसाचा प्रश्न उभा करतो तेंव्हा मग आम्हाला फक्त मुंबई आणि इतर काही शहरातील मराठीच दिसतात काय तर म्हणे आमच्याशी विषम व्यवहार होतोय. हाच विषम व्यवहार काही प्रमाणात याच काही शहरात असपृश्या मानल्या जाणार्या शेतकऱ्यांशी होतो, त्यांचे प्रश्न ऐकायालाच नाही, तर त्यांच्याकडे ढुंकून हि बघायला कुणी तयार नाही. हा आमचा राग असेल कदाचित, आम्ही चुकलो हि असू; पण जे दिसला त्यांन मन हेलावलं; नव्हे हलच\nएकून आमच्या मनाची स्थिती फार विक्षिप्त झालेली आहे. एक तर ��े प्रश्न पाहून मन हळहळत आणि त्या प्रश्नांपायी असलेली आपली उदासीनता पाहून मग जखमी होते. अहो आम्ही छोट्यामोठ्या रोगावर [...तारे xyx पर ..... {मी ते बघू नका असा म्हणत नाही}, प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे आणि ते हि स्वाभिमानाने, पण मग हाडामासाच्या सुदृढ शेतकर्यालाच का नाही], छोट्या छोट्या प्रश्नावर निघालेले मुव्ही किती छान आहेत, अभिनय कसा अप्रतिम केलं अस म्हणतो आम्ही, आणि कुणाच्या जीवन मरणाशी निगडीत गोष्टी \" ह्या, ती भंकस कुणी झेलावी तीन तास], छोट्या छोट्या प्रश्नावर निघालेले मुव्ही किती छान आहेत, अभिनय कसा अप्रतिम केलं अस म्हणतो आम्ही, आणि कुणाच्या जीवन मरणाशी निगडीत गोष्टी \" ह्या, ती भंकस कुणी झेलावी तीन तास\" असा म्हणून दुर्लक्षित करतो. धन्य आम्ही\nहा मुव्ही अगदी वेगळा आहे, शासन व्यवस्थेवर, त्याच्या चुकावर बरोबर बोट ठेवणारा आहे. माणूस म्हणून शेतकऱ्याच असतीत्व मान्य करा हे अगदी ठासून सांगणारा आहे. आमची गाडी जागतिकीकरणात अगदी वेगाने धावत आहे, पण धावण्यात मागे किती धूर निघतोय हे पहायचं कदाचित आमचे ड्रायव्हर विसरलेत अस वाटत. अहो कुत्र्या-मांजरांच्या प्रश्नावर ही आंदोलन करणारे आम्ही, त्यांच्या प्रश्नांना देशाचा प्रश्न करणारे आम्ही, माणसाचं माणूस म्हणून जगणं जो पर्यंत मान्यकरत नाहीत, समाजाच्या आणि सामाजिक रित्या अक्षम गटाच कल्याण आम्ही चिंतीत नाही, तोपर्यंत आम्हाला भारत महासत्ता बनण्याच्या फुटकळ गप्पा मारण्याची शरमच वाटावी\nज्यांना हा धूर बघायचा असेल, शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे नेमकं काय करतो तो ती का करतो तो ती का करतो आणि मग त्यानंतर त्याच्याशी आणि मागे राहिलेल्यांशी काय होत आणि मग त्यानंतर त्याच्याशी आणि मागे राहिलेल्यांशी काय होत याची माणूस म्हणून थोडी जरी जाणीव करून घ्यायची असेल तर \"गोष्ट छोटी डोंगरा एवढी\" नक्की बघावा\n[भावनेच्या भारत माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल तर, क्षमा करावी\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 4:54 AM 10 प्रतिक्रिया\nविषय अभिनय, आत्महत्या, कृषिप्रधान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, शासन, शेतकरी\nगोष्ट छोटी डोंगरा एवढी...............\nकालच हा चित्रपट पहिला .. खरच काळजाचा थरकाप उडवणारी हि कथा आहे .. शेतकर्याची कथा ..\nकसा आमचा हा बळी राजा रोज मृत्युच्या दारात ढकलला जातोय ह्याचे खूप विदारक दृश्य ह्या चित्रपट मध��ये बघायला मिळते ..\nत्यांचे प्रश्न कित्ती साधे आणि सोपे आहेत पण गेली साठ वर्षे आम्ही त्यांना काय देऊ शकलो ह्याचे दर्शन ह्या चित्रपट मध्ये होते ..\nजग फार वेगाने धावत आहे .. पण आम्हीच ज्यांना मागे ठेवले आहे त्यांच्या मध्ये आणि आमच्या मध्ये जमीन आसमानीचा फरक आहे .. आम्हाला खाऊ घालणारच आज उपाशी आहे ..\nएकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ना पाहणाऱ्या आमच्या ह्या देशाचा राजा .. भिकेला लागायची वेळ आली आहे .. शाषण आणि प्रशासन मेलेल्या मुडद्या सारखे पडून आहेत ..\nह्याच चित्रपटातील शेवटचा एक वाक्य आहे जे तुमचे काळीज चिरून बरेच प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करून जातो ...\n\"एका किलो गव्हा साठी जेंव्हा सारा देश गहन ठेवावा लागेल न तेव्हाच माझ्या पिंडाला कावळा शिवेल \"\nखरच एका शेतकऱ्याच्या मनातले बोल काळजाचा ठाव घेतल्या खेरीज राहत नाहीत ...\nप्रत्येक माणसाने .. ज्याला माणुसकीची कदर आहे आशाने .. आणि आमच्या शेतकर्यांच्या मुलांनी हा चित्रपट जरुर बघावा ..\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्यावर जेवढ्या सहजतेने बोलता... त्याच मोठे पनाने हा चित्रपट एकदा तरी पाहावा .. तेव्हाच तुम्हाला आपल्या या कृषिप्रधान देशातील बळीराजाचे काय हाल चालले आहेत हे लक्षात येईल ......\nएक चित्रपट म्हणून देखील आतिशय उच कोटीचा सिनेमा मराठी रंगभूमी वर आणल्या बद्दल मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो ...\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 11:25 PM 0 प्रतिक्रिया\nविषय गोष्ट छोटी डोंगरा एवढी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड\nया पावसाळ्यात काय काय करायचे हे अगदी आधीपासूनच मना मध्ये ठरलेलेल .. मग काय पहिला पाऊस होताच टाकला एक इ मेल, जिजाउ.काम च्या कार्यास जेंव्हा सुरुवात केली तेवाच मनी एक ठरले होते कि महाराजांच्या, मा साहेब जिजाउच्या आयुष्यात अनेक क्षणी साथीदार साक्षीदार असलेल्या त्या आमच्या अभेद्य गडकोट किल्ल्यांना भेट द्यायची ..\nमग ठरले तर, मोहीम शिव तीर्थ किल्ले राजगड ..... शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, याच किल्ल्या वरून महाराजांनी २४-२५ वर्षे स्वराज्याची कामे पहिली, अनेक महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमांची सुरुवात तथा विजयी सांगता याच गडावर व्हायची.\nमोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड\nया पावसाळ्यात काय काय करायचे हे अगदी आधीपासूनच मना मध्ये ठरलेलेल .. मग काय पहिला पाऊस होताच टाकला एक इ ���ेल, जिजाउ.काम च्या कार्यास जेंव्हा सुरुवात केली तेवाच मनी एक ठरले होते कि महाराजांच्या, मा साहेब जिजाउच्या आयुष्यात अनेक क्षणी साथीदार साक्षीदार असलेल्या त्या आमच्या अभेद्य गडकोट किल्ल्यांना भेट द्यायची .. मग ठरले तर, मोहीम शिव तीर्थ किल्ले राजगड ..... शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, याच किल्ल्या वरून महाराजांनी २४-२५ वर्षे स्वराज्याची कामे पहिली, अनेक महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमांची सुरुवात तथा विजयी सांगता याच गडावर व्हायची. राजगड - म्हणजे गडांचा राजा.. खरोखरच ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला असता हा खरच सर्व किल्ल्यांचा राजाच आहे. पूर्वी ह्या किल्ल्याचा डोंगर मुरुंबदेवीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. शिवरायांनी याच डोंगराचे महत्व ओळखून त्यावर आतिशय कठीण चढणीचा तथा दुर्गम आणि एक भक्कम असा किल्ला बांधला किल्ले राजगड. मग कित्येक मेल नंतर सारा प्लान तयार झाला .. ठरले तर मग गाठायचे किल्ले राजगड.. सर करायचे महाराजांच्या या पहिल्या राजधानीला .. मग काय गाड्या काढल्या ... मी, श्याम, तानाजी, केदार, दत्ता , सुधाकर (झोड) , किशोर, अरविंद , सुनील, सन्नी (भूषण), मिसाळ काका (काका या साठी कि एकमेव लग्न झालेले), गणेश, आणि वैभव या १३ जणांची मोहीम निघाली पहाटे ठीक ६ वाजता .. ठिकाण कर्वे नगर, पुणे. सर्वांच्या मुखावर एक प्रचंड उत्साह दिसत होता.. कारण कित्येक दिवसांनी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग, पण त्या हि पेक्षा हा उत्साह होता तो शिवरायांच्या त्या पवित्र भूमीस आपला स्पर्श होणार ह्या विचा रांनी. बरोबर ६ वाजता आम्ही कर्वे नगर सोडले .. मुंबई - बंगलोर या हाय वे (एन एच -४) ने सरळ निघालो . ७ गाड्या आणि १३ लोक ... सकाळच्या त्या फ्रेश वातावरण मध्ये मन आगदी आनंदाने भरून वाहत होते .. गाड्यांचा वेग जसा वाढायचा तसा आमचा उत्साह हि ... खरोखरच पुण्याला एक अलभ्य देणगी लाभली आहे ती म्हणजे सभोवतालच्या उंच उंच पर्वत रागांची .. सकाळचे धुके .. त्या मधून दिसणारी ती हिरवीगार डोंगर रांग.. एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जात होती .. पुढे येणारा कात्रज चा बोगदा .. सकाळच्या वेळीचे ते विहंगम दृश्य बघून सर्वाना एवढ्या पहाटे उठवल्याचे जे शल्य होते ते केव्हाचेच निघून गेले... याच हाय वे चा आनंद घेत आम्ही जवळ पास २० किमी सरळ आल्यावर रस्त्यात भेटणाऱ्या वाट्सरुकंडुन चौकशी केली .. समोर नसरापूर फा��ा लागताच आमच्या गाड्या उजवी कडे वळल्या .. समोर एक मोठा फलक लागलेला होता .. राजगड २० किमी. सर्वाना खूप आनंद झाला कारण राजगड आपल्या एवढ्या जवळ असेल याची कल्पना कोणी केली नव्हती, याच वाटे वरून कित्येक वेळा आपण गेलेलो पण ह्या शिवरायांच्या अनमोल ठेव्यास कधी बघितलेच नाही असे चुकून वाटून जाते. मग हाय वे सोडून वाट लागते ती एका सुंदर डांबरी रस्त्याची .. रस्ता तसा अरुंद पण चांगला .. दुतर्फा शेती ची कामे चालू होती .. पावसाने तर आम्हाला केव्हाच गाठले .. जणू तो आमचे शिवरायांच्या राजधानीत स्वागतच करण्या साठी आमची वाट बघत होता. हिरवी गार गर्द झाडी बघून मन अगदी फुलून जात होते .. रस्त्यावरून चालताना लहान लहान मुलांची शाळेला जाण्याची धडपड पाहून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे दिवस आमच्या डोळ्या समोर आले.. जोराचा वारा.. आणि पाऊस या मुले आम्ही पूर्ण भिजलो .. कल्पना आली आता पुढील वाटचालीची .. म्हणून थोडा थांबा घ्यावा असे वाटले .. पण समोर फ़क़्त दिसत होते सह्याद्रीच्या त्या अभेद्य अशा पर्वत रांगा. पुढे मार्गासनी हे गाव लागते तेथून डावी कडे गेले असता गुंजवणे हे गाव आहे, इथूनच आम्ही आमच्या गड सर करण्याला प्रारंभ करणार होतो.. कुठे हि न थांबता गुंजवणे गाव गाठायचे ठरले .. पण एक छान रस्ता लागला .. दुतर्फा गर्द झाडीच झाडी .. समोर एक नदी तुडुंब भरून वाहत होती .. आपोआप आमचे पाय तेथे रोखले गेले .. हे निसर्गाचे सुंदर रूप खरच आम्हाला चुकवायचे नव्हते .. सर्वांच्या गाड्या थांबल्या. सर्व जन डोळे भरून बघत होते ते सुंदर असे दृश्य .. समोर उंच पर्वत रांगा .. आजू बाजूला फुलांची झाडी .. समोर नदी .. खरच कित्ती सुंदर आहे आपला निसर्ग, तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण शहर मध्ये राहून पैसा तर कमावतो पण कित्ती गोष्टीना आपण मुकतो. लगेच पुन्हा एकदा एक छोट फोटो सेशन झाला .. नेहमी प्रमाणे पाटील साहेबांचा पुढाकार होताच. ते दृश्य आपल्या डोळ्या मध्ये सामावून मोहीम पुढे निघाली .. वळणा वळणाच्या रस्त्यातून .. चारी बाजूनी झाडी झुडपांनी वेढलेले गुंजवणे गाव आले. छोटासाच पण आगदी टुमदार असा हे गाव, गाड्या पार्क करून सर्व जन शोधात होते ते चहा चे हॉटेल .. एक छान से हॉटेल सापडतच सर्वांचा मोर्चा आत वळला .. हॉटेल छोटेच पण मधले वातावरण आगदी सुरेख :) . लगेच घाई घाई मध्ये आम्ही पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि एका अवघड प्रवासाला सुरुवात केल�� .. या आधी पायथ्याशी असलेल्या शिव मंदिराचे दर्शन घेतले .. समोरचा भयानक डोंगर बघून खरच गरज भासली याची.. राजगडावर जाण्या साठी आमच्या माहिती मधले २ रास्ते आहेत , एक म्हणजे गुंजवणे गावातून जाणारा.. आणी एक म्हणजे मार्गासनी या गाव वरून सरळ समोर पाली या गाव कडून .. पाली च्या मार्गे रस्ता थोडा सुकर.. असा म्हणतात पण गिर्यारोहकांसाठी तथता शिव प्रेमींनी गुंजवणे गावातूनच जावे असे मी त्यांना सुचवू इच्छितो. आमची मोही म निघाली ती गुंजवणे गावातून, सर्व मावळ्यांनी कंबर कसली .. कारण पुढे होती एक कठीण आणि खडतर चढाई .. आमच्या सोबत आमचे मित्र सुनील केदार हे हि होते, एका पायाचा प्रोब्लेम असल्या मूळे त्यांची काळजी सर्वांनाच पडली .. पण जे हार खातील ते आमचे केदार साहेब कसले .. लगेच त्यांनी पायाची चप्पल काढली आणि पूर्ण गड अनवाणी पायांनी सर करण्याची इच्छा मनोमनी ठरवूनही टाकली. पाऊस चालूच होता .. सुरुवातीची वाट तशी सोपीच पण खूप घसरणीची म्हणून आगदी काळजी पूर्वक आम्ही निघालो .. एक मेकांना हात देत, साथ देत. सुरुवातीला सोपी वाटणारी हि वाट पुढे अजून कठीण आणि खडतर होत जाते .. पण पावसाचा हि जोर वाढत होता .. तसाच आमचा जोश हि .. कारण होते जय भवानी - जय शिवाजी या घोशाचे ... समोर संपूर्ण धुके .. उंच आणि हिरवी गर्द डोंगर रांग त्या वर असलेले ढंगाचे थवेच्या थवे.. मधेच या ढगांतून एखादा उंच डोंगर जणू सूर्यालाच गवसणी घालत होता .. आम्ही उंच उंच जाऊ तसे हे सगळे दृश्य बघून आमच्या डोळ्यांची पारणे फिटले .. उंच उंच ढगांतून पडणारे पावसाचे पाणी आम्ही आमच्या याच डोळ्यांनी बघत होतो .. खाली असणारी शेती त्यात साचलेले पाणी .. खरोखरच हे सगळ दुर्मिळच पुढे झाडा झाडातून अवघड वाट काढीत काढीत आम्ही पुढे सरकत होतो .. खूप वेळ चालल्या नंतर ढगांनी थोडी वाट दाखवली .. आणि आम्हाला कळून चुकले कि आमचे उद्दिष्ट्य अजून खूप दूर आहे .. ढगांनी बाजूला सरकताच एक उंच डोंगर दिसला .. सर्व प्रथम बघून मना मध्ये एक धसकि भरली एवढा मोठा डोंगर सर करावयचा आहे अजून, पण असे हिम्मत हरतील ते आमचे मावळे कसले .. थोडी विश्रांती घेताच पुन्हा ती खडतर वाट पकडली. बराच वेळ चालल्या नंतर समोर खूपच कठीण असा मार्ग दिसला, बघता क्षणी वाटले .. बाप रे हे आता कसा पण लगेच आमचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट चढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले. अखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची. चोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. विस्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका क्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला... पद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्��� कांडाच्या नावाखाली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ . तिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते पण लगेच आमचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट चढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले. अखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची. चोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. विस्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका ��्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला... पद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्म कांडाच्या नावाखाली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ . तिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते पद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे पद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता. पुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा. पुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, \"राजसदर\" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील .. पुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो. सदरेवर बरा��� वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ... बाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे सुंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते. एक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ... बालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये ���शीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य. अगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच जावे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळेची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले. हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली. खाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ... वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहि���्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ... आतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो. मित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता .. \"असा ट्रेक होणे नाही \" बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे. सर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता. पुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा. पुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, \"राजसदर\" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील .. पुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो. सदरेवर बराच वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ... बाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे सुंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते. एक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ... बालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये आशीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य. अगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच ज���वे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळेची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले. हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली. खाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ... वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहिल्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ... आतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो. मित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता .. \"असा ट्रेक होणे नाही \" बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे. सर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे नक्कीच शिवरायांच्या नावाने पेटवलेला हा निचायाचा महामेरू अखंडपणे आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल .. आम्हाला आमच्या गौरवशाली इतिहासाची जान करून देईल.. हि अखंड ज्योत आमच्या मना मना मध्ये सतत प्रज्वलित राहील .. पुन्हा लवकरच भेटूया पुढील मोहिमे साठी ... तो पर्यंत जय महाराष्ट्र .. जय भवानी .. जय शिवराय\nराजगड - म्हणजे गडांचा राजा.. खरोखरच ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला असता हा खरच सर्व किल्ल्यांचा राजाच आहे. पूर्वी ह्या किल्ल्याचा डोंगर मुरुंबदेवीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. शिवरायांनी याच डोंगराचे महत्व ओळखून त्यावर आतिशय कठीण चढणीचा तथा दुर्गम आणि एक भक्कम असा किल्ला बांधला किल्ले राजगड.\nमग कित्येक मेल नंतर सारा प्लान तयार झाला .. ठरले तर मग गाठायचे किल्ले राजगड.. सर करायचे महाराजांच्या या पहिल्या राजधानीला .. मग काय गाड्या काढल्या ... मी, श्याम, तानाजी, केदार, दत्ता , सुधाकर (झोड) , किशोर, अरविंद , सुनील, सन्नी (भूषण), मिसाळ काका (काका या साठी कि एकमेव लग्न झालेले), गणेश, आणि वैभव या १३ जणांची मोहीम निघाली पहाटे ठीक ६ वाजता .. ठिकाण कर्वे नगर, पुणे.\nसर्वांच्या मुखावर एक प्रचंड उत्साह दिसत होता.. कारण कित्येक दिवसांनी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग, पण त्या हि पेक्षा हा उत्साह होता तो शिवरायांच्या त्या पवित्र भूमीस आपला स्पर्श होणार ह्या विचा रांनी.\nबरोबर ६ वाजता आम्ही कर्वे नगर सोडले .. मुंबई - बंगलोर या हाय वे (एन एच -४) ने सरळ निघालो . ७ गाड्या आणि १३ लोक ... सकाळच्या त्या फ्रेश वातावरण मध्ये मन आगदी आनंदाने भरून वाहत होते .. गाड्यांचा वेग जसा वाढायचा तसा आमचा उत्साह हि ... खरोखरच पुण्याला एक अलभ्य देणगी लाभली आहे ती म्हणजे सभोवतालच्या उंच उंच पर्वत रागांची .. सकाळचे धुके .. त्या मधून दिसणारी ती हिरवीगार डोंगर रांग.. एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जात होती .. पुढे येणारा कात्रज चा बोगदा .. सकाळच्या वेळीचे ते विहंगम दृश्य बघून सर्वाना एवढ्या पहाटे उठवल्याचे जे शल्य होते ते केव्हाचेच निघून गेले...\nयाच हाय वे चा आनंद घेत आम्ही जवळ पास २० किमी सरळ आल्यावर रस्त्यात भे��णाऱ्या वाट्सरुकंडुन चौकशी केली .. समोर नसरापूर फाटा लागताच आमच्या गाड्या उजवी कडे वळल्या .. समोर एक मोठा फलक लागलेला होता .. राजगड २० किमी. सर्वाना खूप आनंद झाला कारण राजगड आपल्या एवढ्या जवळ असेल याची कल्पना कोणी केली नव्हती, याच वाटे वरून कित्येक वेळा आपण गेलेलो पण ह्या शिवरायांच्या अनमोल ठेव्यास कधी बघितलेच नाही असे चुकून वाटून जाते.\nमग हाय वे सोडून वाट लागते ती एका सुंदर डांबरी रस्त्याची .. रस्ता तसा अरुंद पण चांगला .. दुतर्फा शेती ची कामे चालू होती .. पावसाने तर आम्हाला केव्हाच गाठले .. जणू तो आमचे शिवरायांच्या राजधानीत स्वागतच करण्या साठी आमची वाट बघत होता. हिरवी गार गर्द झाडी बघून मन अगदी फुलून जात होते .. रस्त्यावरून चालताना लहान लहान मुलांची शाळेला जाण्याची धडपड पाहून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे दिवस आमच्या डोळ्या समोर आले.. जोराचा वारा.. आणि पाऊस या मुले आम्ही पूर्ण भिजलो .. कल्पना आली आता पुढील वाटचालीची .. म्हणून थोडा थांबा घ्यावा असे वाटले .. पण समोर फ़क़्त दिसत होते सह्याद्रीच्या त्या अभेद्य अशा पर्वत रांगा. पुढे मार्गासनी हे गाव लागते तेथून डावी कडे गेले असता गुंजवणे हे गाव आहे, इथूनच आम्ही आमच्या गड सर करण्याला प्रारंभ करणार होतो.. कुठे हि न थांबता गुंजवणे गाव गाठायचे ठरले .. पण एक छान रस्ता लागला .. दुतर्फा गर्द झाडीच झाडी .. समोर एक नदी तुडुंब भरून वाहत होती .. आपोआप आमचे पाय तेथे रोखले गेले .. हे निसर्गाचे सुंदर रूप खरच आम्हाला चुकवायचे नव्हते .. सर्वांच्या गाड्या थांबल्या. सर्व जन डोळे भरून बघत होते ते सुंदर असे दृश्य .. समोर उंच पर्वत रांगा .. आजू बाजूला फुलांची झाडी .. समोर नदी .. खरच कित्ती सुंदर आहे आपला निसर्ग, तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण शहर मध्ये राहून पैसा तर कमावतो पण कित्ती गोष्टीना आपण मुकतो.\nलगेच पुन्हा एकदा एक छोट फोटो सेशन झाला .. नेहमी प्रमाणे पाटील साहेबांचा पुढाकार होताच.\nते दृश्य आपल्या डोळ्या मध्ये सामावून मोहीम पुढे निघाली .. वळणा वळणाच्या रस्त्यातून .. चारी बाजूनी झाडी झुडपांनी वेढलेले गुंजवणे गाव आले.\nछोटासाच पण आगदी टुमदार असा हे गाव, गाड्या पार्क करून सर्व जन शोधात होते ते चहा चे हॉटेल .. एक छान से हॉटेल सापडतच सर्वांचा मोर्चा आत वळला .. हॉटेल छोटेच पण मधले वातावरण आगदी सुरेख :) .\nलगेच घाई घाई मध्ये आम्ही पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि एका अवघड प्रवासाला सुरुवात केली .. या आधी पायथ्याशी असलेल्या शिव मंदिराचे दर्शन घेतले .. समोरचा भयानक डोंगर बघून खरच गरज भासली याची..\nराजगडावर जाण्या साठी आमच्या माहिती मधले २ रास्ते आहेत , एक म्हणजे गुंजवणे गावातून जाणारा.. आणी एक म्हणजे मार्गासनी या गाव वरून सरळ समोर पाली या गाव कडून .. पाली च्या मार्गे रस्ता थोडा सुकर.. असा म्हणतात\nपण गिर्यारोहकांसाठी तथता शिव प्रेमींनी गुंजवणे गावातूनच जावे असे मी त्यांना सुचवू इच्छितो.\nआमची मोही म निघाली ती गुंजवणे गावातून, सर्व मावळ्यांनी कंबर कसली .. कारण पुढे होती एक कठीण आणि खडतर चढाई .. आमच्या सोबत आमचे मित्र सुनील केदार हे हि होते, एका पायाचा प्रोब्लेम असल्या मूळे त्यांची काळजी सर्वांनाच पडली .. पण जे हार खातील ते आमचे केदार साहेब कसले .. लगेच त्यांनी पायाची चप्पल काढली आणि पूर्ण गड अनवाणी पायांनी सर करण्याची इच्छा मनोमनी ठरवूनही टाकली. पाऊस चालूच होता .. सुरुवातीची वाट तशी सोपीच पण खूप घसरणीची म्हणून आगदी काळजी पूर्वक आम्ही निघालो .. एक मेकांना हात देत, साथ देत.\nसुरुवातीला सोपी वाटणारी हि वाट पुढे अजून कठीण आणि खडतर होत जाते .. पण पावसाचा हि जोर वाढत होता .. तसाच आमचा जोश हि .. कारण होते जय भवानी - जय शिवाजी या घोशाचे ... समोर संपूर्ण धुके .. उंच आणि हिरवी गर्द डोंगर रांग त्या वर असलेले ढंगाचे थवेच्या थवे.. मधेच या ढगांतून एखादा उंच डोंगर जणू सूर्यालाच गवसणी घालत होता .. आम्ही उंच उंच जाऊ तसे हे सगळे दृश्य बघून आमच्या डोळ्यांची पारणे फिटले .. उंच उंच ढगांतून पडणारे पावसाचे पाणी आम्ही आमच्या याच डोळ्यांनी बघत होतो .. खाली असणारी शेती त्यात साचलेले पाणी .. खरोखरच हे सगळ दुर्मिळच\nपुढे झाडा झाडातून अवघड वाट काढीत काढीत आम्ही पुढे सरकत होतो .. खूप वेळ चालल्या नंतर ढगांनी थोडी वाट दाखवली .. आणि आम्हाला कळून चुकले कि आमचे उद्दिष्ट्य अजून खूप दूर आहे .. ढगांनी बाजूला सरकताच एक उंच डोंगर दिसला .. सर्व प्रथम बघून मना मध्ये एक धसकि भरली एवढा मोठा डोंगर सर करावयचा आहे अजून, पण असे हिम्मत हरतील ते आमचे मावळे कसले .. थोडी विश्रांती घेताच पुन्हा ती खडतर वाट पकडली.\nबराच वेळ चालल्या नंतर समोर खूपच कठीण असा मार्ग दिसला, बघता क्षणी वाटले .. बाप रे हे आता कसा पण लगेच आमचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट ��ढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले.\nअखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची.\nचोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. विस्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका क्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला...\nपद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्म कांडाच्या नावाखाली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ \nतिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते\nपद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता.\nपुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा.\nपुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, \"राजसदर\" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील ..\nपुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो.\nसदरेवर बराच वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ...\nबाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे स��ंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते.\nएक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ...\nबालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.\nबालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये आशीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य.\nअगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच जावे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळ��ची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले.\nहा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.\nखाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ...\nवेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर.\nपावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहिल्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ...\nआतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो.\nमित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता ..\n\"असा ट्रेक होणे नाही \" बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे.\nसर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे नक्कीच शिवरायांच्या नावाने पेटवलेला हा निचायाचा महामेरू अखंडपणे आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल .. आम्हाला आमच्या गौरवशाली इतिहासाची जान करून देईल.. हि अखंड ज्योत आमच्या मना मना मध्ये सतत प्रज्वलित राहील ..\nपुन्हा लवकरच भेटूया पुढील मोहिमे साठी ... तो पर्यंत जय महाराष्ट्र .. जय भवानी .. जय शिवराय\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 11:57 PM 0 प्रतिक्रिया\nविषय Forts in maharashtra, rajgad, बालेकिल्ला, राजगड, शिवाजी, शिवाजी महाराजं\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nइथे होतं भंगाराचं सोनं\nमहाराष्ट्राचे काही प्रश्न आणि त्यांना सुचवलेली काह...\nमहाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्...\nगोष्ट छोटी डोंगरा एवढी...............\nमोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड\nतुरुंगातील आठवणी... बाळासाहेबांच्याच शब्दात\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/sandhivat-sandhedukhi-arthritis-marsandhivat-sandhedukhi-arthritis-marathi/", "date_download": "2019-10-22T06:33:56Z", "digest": "sha1:UFJ66F7VTM2EXY6E76QR5VG7K5D762TA", "length": 18645, "nlines": 131, "source_domain": "healthmarathi.com", "title": "संधिवात (सांधेदुखी) कारणे, लक्षणे, प्रकार, आहार, घरगुती उपाय आणि उपचार मराठीत", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nसंधिवात याला Osteoarthritis किंवा सांधेदुखी असेही म्हटले जाते. आपल्या सांध्यामध्ये कूर्चा (कार्टीलेज) नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. मात्र जेंव्हा कोणत्याही कारणास्तव कार्टीलेजची झीज झाली असता, सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासतात त्यामुळे सांध्यात वेदना आणि सूज येऊ लागते या स्थितीस ओस्टियोआर्थराइटिस असे म्हणतात.\nसाधारणपणे वाढत्या वयानुसार कार्टीलेजची झीज होत असते त्यामुळे संधीवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त आहे. सांधे दुखणे, सांध्यांची हलचाल योग्य प्रकारे न होणे, चालताना, वाकताना, उठताना-बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे त्रासदायक होणे ही सर्व लक्षणे उतारवयात उत्पन्न होणारी लक्षणे आहेत मात्र बदलती जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.\nअनेक कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास होत असतो.\n• वाढत्या वयामुळे संधीवाताचा त्रास होऊ शकतो. साधारण 60 वर्षानंतरच्या व्यक्तींमध्ये संधीवात होण्याचे प्रमाण जास्त आहे.\n• ‎लठ्ठपणामुळे संधिवात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार आपल्या गुडघ्यावर, खुभ्याच्या सांध्यांवर पडत असतो. त्यामुळे लठ्ठपणामुळे अगदी कमी वयातही संधिवात होण्याचे प्रमाण वाढले आहे.\n• ‎हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने.\n• ‎Joint dislocation मुळे ही स्थिती होऊ शकते. यामध्ये सांधे हे त्यांच्या मुळ ठिकाणापासुन निसटतात.\n• ‎शरीरातील हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती यांमुळे कॅल्शियमची कमतरता होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ओस्टियोआर्थराईटिस होण्याची जास्त शक्यता असते.\n• ‎कुटुंबातील व्यक्तींना संधिवात असल्यास अनुवंशिकतेमुळेही संधिवात होण्याचा धोका अधिक असतो.\nसंधिवाताच्या प्रकारानुसार आणि रोगाच्या स्वरुपानुसार लक्षणे असू शकतात. संधिवातात प्रामुख्याने आढळणारी लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.\n• ‎सांध्यांवर सूज येणे, सांधा बाहेरुन लाल होणे.\n• ‎सांध्यास स्पर्श केल्यास गरम लागणे त्यावेळी वेदना अधिक जाणवणे.\n• ‎सांध्यांची हालचाल योग्य प्रकारे न होणे.\n• ‎सांधे जखडणे, अवघडणे. विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर सांधे अवघडल्यासारखे होणे.\n• ‎सांध्यातील कार्टीलेजची झीज झाल्यामुळे, हाडे एकमेकांवर घासल्यामुळे त्यातून कट-कट असा आवाज येऊ शकतो.\n• ‎सांध्यात पाणी होणे.\n• ‎खूप दिवसांचा संधिवात असला तर सांधे वेडीवाकडी होणे यासारखी लक्षणे संधिवातामध्ये प्रामुख्याने आढळतात.\nपेशंट हिस्ट्री, असलेली लक्���णे आणि शारीरीक तपासणीद्वारे आपले डॉक्टर संधिवाताच्या निदानास सुरवात करतील.\nयाशिवाय निदानासाठी खालिल वैद्यकीय चाचण्याही करायला सांगतील.\nसांध्यांचा एक्स-रे परक्षण, रक्त तपासणीमध्ये CBC चाचणी केली जाते तसेच रक्तातील युरिक एसिडचे प्रमाण तपासले जाते. कधीकधी MRI scan सुद्धा संधिवाताच्या निदानासाठी करणे आवश्यक असते.\nसंधिवात उपचार मराठी माहिती :\nसांधेदुखीवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी संधिवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.\nसंधिवातावरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘संधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व संधिवाताच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण संधिवातावर औषधोपचार करून घेऊ शकाल.\nया पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी संधिवातावरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे. आयुर्वेदिक औषधे असल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. अनेकांना सांधेदुखीच्या त्रासावर ह्या औषधांचा गुण आला असून त्यांचा त्रास कमी झाला आहे. संधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खाली माहिती दिली आहे.\nसंधीवाताचा त्रास होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी..\n• संतुलित आहार घ्यावा.\n• ‎वजन वाढू देऊ नका. लठ्ठपणामुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवावे.\n• ‎नियमित व्यायाम, योगासने करावीत. यासाठी चालणे, सायकलिगं, पोहणं असे व्यायाम करू शकाल. त्यामुळे स्नायू व सांधे बळकट होतात.\n• ‎दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.\n• ‎हाडांची झीज भरुन काढण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार सेवन करावा. कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे सुर्यकिरण अंगावर घ्यावे.\n• ‎हाडांचे फ्रॅक्चर किंवा सांध्याना आघात होणार नाही याची काळजी घ्या.\n• ‎सांधेदुखी हा एक प्रचंड पीड़ादायी असा रोग आहे. त्यामुळे त्याची लक्षणे जाणवू लागताचं योग्य उपचार करून घ्यावे लागतात.\nसंधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका :\nयामध्ये खालील माहिती दिली आहे –\n• संधिवात सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे\n• ‎संधिवातावरील प्रभावी औषधे\n• ‎संधिवात रुग्णाचा आहार कसा असावा\n• ‎संधिवाताचा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.\nकेवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.\nPaytm किंवा PhonePe द्वारेही आपण पेमेंट करू शकता..\nयासाठी आमच्या 7498663848 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 7498663848 या Whatsapp नंबरवर paytm किंवा PhonePe पेमेंट जमा केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.\nडेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..\nआपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 7498663848 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nNext articleमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nपायाला भेगा पडणे घरगुती उपाय (Cracked heels in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-10-22T05:51:19Z", "digest": "sha1:3DAXEMOSSJXRZ42B2H54V6IKUU7E27CK", "length": 56099, "nlines": 563, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "Ankara Sincan Polatlı Bölgesel Treni - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[21 / 10 / 2019] डेनिझली केबल कार आणि बाबा पठार एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्सने दशलक्षाहून अधिक पाहुण्यांना होस्ट केले\t20 डेनिझली\n[21 / 10 / 2019] आयलँड एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये वाढविण्यासाठी एक्सएनयूएमएक्स\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] हयदारपाण संपूर्ण आहे, बेकायदेशीर निविदा देण्यासाठी त्याग केला जाऊ शकत नाही\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] Bबीबी, हयदरपासा आणि सिरकेसी स्टेशन निविदा अर्ज\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] बुर्सा येनीहिर हाय स्पीड ट्रेन प्रकल्प एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केला जाईल\t16 बर्सा\n[21 / 10 / 2019] अडाणा गझियान्टेप हाय स्पीड रेल्वे बांधकाम प्रगतीपथावर आहे\t01 अदाना\n[21 / 10 / 2019] कोन्या करमण हाय स्पीड ट्रेन सिग्नलीकरण काम एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केले जाईल\t42 कोन्या\n[21 / 10 / 2019] Halkalı एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण करण्यासाठी कपुकुले हाय स्पीड ट्रेन प्रकल्प\t22 एडिने\n[21 / 10 / 2019] रेल्वे नेटवर्क देश व्यापेल, अंतर कमी करेल\tएक्सएमएक्स अंकारा\n[21 / 10 / 2019] हयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\t34 इस्तंबूल\nघरप्रकल्पअंकारा सिंकन पोलात्सी प्रादेशिक ट्रेन\nअंकारा सिंकन पोलात्सी प्रादेशिक ट्रेन\nअंकारा सिंकन पोलात्ती आणि पोलात्ती सिंकन अंकारा रेल्वेमार्गावर चालविल्या जाणार्या प्रादेशिक गाड्यांबद्दल आम्ही सर्व तपशील संकलित केला आहे. टीसीडीडी क्षेत्रीय रेल्वेचा मार्ग नकाशा, तपशीलवार वेळापत्रक, मुख्य आणि मध्यवर्ती स्थानकांची सर्व माहिती जेथे रेल्वे थांबते.\nअंकारा सिंकन पोलात्लि रेल्वे 90 किमी आहे.\nअंकारा Sincan Polatlı रेल्वे प्रवास 50 काही मिनिटे लागतात.\nसिंकन पोलाली अंकारा गार प्रादेशिक ट्रेन तास\nईशान्येकडील जोरदार वारा 06: 19 12: 51 18: 56 ईशान्येकडील जोरदार वारा\nअंकारा रेल्वे स्थानक x 12: 00 18: 05 अंकारा रेल्वे स्थानक\nPolatlı Sincan अंकारा Sincan प्रादेशिक ट्रेन तास\nईशान्येकडील जोरदार वारा 07: 17 13: 47 19: 37 ईशान्येकडील जोरदार वारा\nअंकारा रेल्वे स्थानक 08: 08 14: 38 20: 30 अंकारा रेल्वे स्थानक\nकेवळ सीट जागा विक्रीशिवाय विकल्या जातात आणि दररोज स्टेशनवर विकल्या जात��त आणि त्यात आरक्षण नसते.\nटीसीडीडी ई-तिकिट विक्रीसाठी आहेत\nआपण पाय वर प्रवास करू शकता.\nटीसीडीडी ट्रान्सपोर्ट एसए ही लाइन चालवते.\nइलेक्ट्रिक ट्रेनचा वापर केला जात आहे.\nट्रेनमध्ये अन्न / पेय विक्री नाही.\nअंकारा स्टेशन, पोलात्ती आणि सिंकन मधील हाय स्पीड गाड्या देखील पसंत केल्या जाऊ शकतात.\nसेंट्रल अनातोलिया प्रादेशिक रेल्वे\nअंकारा सिंकन पोलात्सी प्रादेशिक ट्रेन\nकाळा सागरी प्रादेशिक गाड्या\nकरबुक झोंगुलदाक प्रादेशिक ट्रेन\nगोक्केबे कयुकुमा झोंगुलदाक प्रादेशिक ट्रेन\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nआपणास आवडेल अशाच रेल्वे बातम्या आणि इतर बातम्या\nपोलाटली अंकारा सिंकन ट्रेन वेळापत्रक 11 / 06 / 2019 सिनकन ते पोलाती पर्यंत दररोज 3 गाडी शहराच्या मध्यवर्ती भागातून निघते. सिंकन पोलात्ती स्टेशनमधून जाणाऱ्या सर्व गाड्या टीसीडीडी राज्य रेल्वेच्या डीएमयू प्रकार गाड्या आहेत. गाड्या सीमेसह पुलमॅन प्रकारचे वेगन्स आहेत. सिंकन पोलात्ती टीसीडीडी प्रादेशिक ट्रेनवर अन्न व पेय सेवा नाही. सिंकन पोलात्ती ट्रेन तिकिटे केवळ प्रवासाच्या दिवशी तिकीट कार्यालयात खरेदी केली जाऊ शकतात. टीसीडीडीसाठी ट्रेनची तिकिटे क्षेत्रीय गाड्यांशिवाय आहेत आणि तेथे आरक्षण नाही. अंकारा> सिंकन> पोलाटली मार्ग ट्रेन टाइम्स स्टेशन नाव 1. ट्रेन 2. ट्रेन 3. ट्रेन अंकारा ट्रेन स्टेशन 12: 00 18: 05 XINUMX: 05 45: 12 17 18 22 05 48 12 20 18\nसीपीपी गोकः \"अंकारा-पोलाटली प्रादेशिक रेल्वे मोहिम का सुरु झाले नाहीत\" 07 / 06 / 2018 रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे डिप्टी लेव्हेंट गोक, अंकारा-सिंकन-पोलातीली प्रादेशिक रेल्वे सेवांनी पंतप्रधान बिनाली यदिरीरम यांना विचारले. CHP आकाश \"तुर्की राज्य रेल्वे (TCDD) मुळे अंकारा जून BAŞKENTRAY काम एका वक्तव्यात 30 2017 तारीख प्रजासत्ताक - Sincan - Polatlı प्रादेशिक गाड्या महिने 2 एक कॉल घोषणा केली आहे. बास्केंटेरेचे काम पूर्ण झाले असून घोषणा झाल्यापासून 11 महिना संपला आहे, परंतु प्रादेशिक रेल्वे सेवा सुरू केली गेली नाही आणि विलंब करण्याचे कारण घोषित केले गेले नाहीत. ट्रेन लाइन, जी मुख्यतः व्यवस्थापित औद्योगिक क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांद्वारे वापरली जाते, तिला पुन्हा सेवा देण्यासाठी किंवा पर्यायी वाहतूक मार्ग विकसित करण्याची अपेक्षा आहे. सीपीपी गोक पंतप्रधान बेनिली यिलिरीम खालील प्रश्न ...\nनिविदा घोषणे: पोलात्ती आणि सिंकन यांच्या दरम्यान 320.000 कंक्रीट कंक्रीटची लोडिंग, अनलोडिंग आणि स्टॅकिंगसाठी निविदा. 11 / 09 / 2012 .C. राज्य रेल्वे लिलाव xnumx.bölg वस्तू आणि सेवा खरेदी आयोगाने-भुकेलेला निविदा-सेवा जबाबदार करार: Basri MELETL निविदा व्यवस्थापक फोन: 2 0312 211 14 लिलाव व्यवस्थापक फॅक्स: 49 0312 211 12 इलॅन दिनांक: 25 07.09.2012: 00: 00 निविदा दिनांक : 00 17.09.2012: 00: 00-00: 14 तपशील खर्च: निविदा प्रक्रिया प्रति 00: निविदा विषय खुला निविदा: सेवा व्यापार नोंदणी नाही: 250,00 / 2012 मेल: मी असुरक्षितता अभ्यास ठोस sleepers च्या 125752 तुकडे दरम्यान SİNCAN POLATLI- bsrmeletli@gmail.co गाडी, वॅगन लोड किंवा स्टॅकिंग काम निविदा 320.000 / 24 / 09 2012 तारीख आणि वेळ काढले जाऊ: 10 मध्ये ...\nनिविदा घोषणेः सिंकन-सिंकन ओएसबी-येंइकेंट कम्यूटर लाइन रेल्वे सर्वेक्षण डिझाइन आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 11 / 08 / 2015 Sincan Sincan OSB-Yenikent प्रवासी रेल्वे प्रकल्प अभियांत्रिकी आणि सल्ला सेवा रिसेप्शन रिपब्लीक ऑफ राज्य रेल्वे प्रशासक मुख्य कार्यालय (TCDD) सामान्य संचालनालय Sincan Sincan OSB-Yenikent प्रवासी लाइन रेल्वे सर्वेक्षण, डिझाईन, अभियांत्रिकी आणि सल्ला सेवा भरती सेवा खरेदी 4734 गणती सार्वजनिक निविदा 19 लेख कोड त्यानुसार खुल्या प्रक्रिया पुरस्कार देण्यात येणार आहे. निविदा संबंधित तपशीलवार माहिती खाली दिली आहेत: निविदा नोंदणी क्रमांक: 2015 / 97766 1-प्रशासन) पत्ता: TCDD सामान्य संचालनालय 06280 गर ALTINDAĞ / अंकारा ब) दूरध्वनी आणि फॅक्स नंबर: 3123090515 / 4399 - 3123115305 क) ई-मेल पत्ता: साहित्य @ tcdd.gov.t तीन) निविदा इंटरनेट येते आहे ...\nनिविदा घोषणेः सिंकन-सिंकन ओएसबी-येंइकेंट कम्यूटर लाइन रेल्वे स��्वेक्षण डिझाइन आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 20 / 08 / 2015 Sincan Sincan OSB-Yenikent प्रवासी रेल्वे प्रकल्प अभियांत्रिकी आणि सल्ला सेवा रिसेप्शन रिपब्लीक ऑफ राज्य रेल्वे प्रशासक मुख्य कार्यालय (TCDD) सामान्य संचालनालय Sincan Sincan OSB-Yenikent प्रवासी लाइन रेल्वे सर्वेक्षण, डिझाईन, अभियांत्रिकी आणि सल्ला सेवा भरती सेवा खरेदी 4734 गणती सार्वजनिक निविदा 19 लेख कोड त्यानुसार खुल्या प्रक्रिया पुरस्कार देण्यात येणार आहे. निविदा संबंधित तपशीलवार माहिती खाली दिली आहेत: निविदा नोंदणी क्रमांक: 2015 / 97766 1-प्रशासन) पत्ता: TCDD सामान्य संचालनालय 06280 गर ALTINDAĞ / अंकारा ब) दूरध्वनी आणि फॅक्स नंबर: 3123090515 / 4399 - 3123115305 क) ई-मेल पत्ता: साहित्य @ tcdd.gov.t तीन) निविदा इंटरनेट येते आहे ...\nरेल्वे निविदा बातम्या शोध\nसद्य रेल्वे निविदा वेळापत्रक\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nप्रत्येक वर्षी, उच्च-गती रेल्वे क्षेत्रातील वाढत तुर्की मध्ये युरोपियन नेते. रेल्वेच्या गुंतवणूकीमुळे, हा वेग उच्च-गती गाड्यांपर्यंत वाढवितो, वाढते. याव्यतिरिक्त, शहरातील वाहतूक करण्याच्या गुंतवणूकीसह, आमच्या अनेक कंपन्यांच्या घरगुती देशांतर्गत उत्पादन चमकतात. टर्कीच्या हाय-स्पीड ट्रेन राष्ट्रीय रेल्वेवर गर्व आहे की \"घरगुती ट्राम, लाइट रेल आणि सबवे वाहने उत्पादित करणार्या कंपन्यांव्यतिरिक्त उत्पादन सुरू केले गेले आहे. या अभिमानास्पद टेबलमध्ये आम्हाला खूप आनंद झाला आहे.\nवेबसाइट फेसबुक आणि Instagram ट्विटर Google+ आपणTube संलग्न\nअडापाझरी पेंडिक प्रादेशिक ट्रेन\nकरबुक झोंगुलदाक प्रादेशिक ट्रेन\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nतुर्की पहिले खाजगी स्थानिक आणि राष्ट्रीय डिझेल इंजिन फॅक्टरी 'Yavuz इंजिन'\nडेनिझली केबल कार आणि बाबा पठार एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्सने दशलक्षाहून अधिक पाहुण्यांना होस्ट केले\nअंकारा ट्राफिक कनेक्शन रोडसह आराम\nइलिमटेप रोडचे नूतनीकरण केले जात आहे\nबीजिंग झांगजियाकौ हाय स्पीड लाइन स्पीड रेकॉर्ड\nआयलँड एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये वाढविण्यासाठी एक्सएनयूएमएक्स\nहयदारपाण संपूर्ण आहे, बेकायदेशीर निविदा देण्यासाठी त्याग केला जाऊ शकत नाही\nBबीबी, हयदरपासा आणि सिरकेसी स्टेशन निविदा अर्ज\nबुर्सा येनीहिर हाय स्पीड ट्रेन प्रकल्प एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केला जाईल\nअडाणा गझियान्टेप हाय स्पीड रेल्वे बांधकाम प्रगतीपथावर आहे\nकोन्या करमण हाय स्पीड ट्रेन सिग्नलीकरण काम एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केले जाईल\nHalkalı एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण करण्यासाठी कपुकुले हाय स्पीड ट्रेन प्रकल्प\nरेल्वे नेटवर्क देश व्यापेल, अंतर कमी करेल\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nअंकारा सबवेमध्ये रेल्सचे नूतनीकरण करणे\nअंकारा सबवे येथे एक्स-रे कालावधी सुरू होतो\nबॅटमॅन डायबकर लाइन वर मशिनिस्टसाठी रेलबस प्रशिक्षण\nअध्यक्ष झोरूलुओलू: 'आम्ही ट्रॅबझोनमधील केबल कारचा विचार करीत नाही'\nगिब्जमधील एक्सएनयूएमएक्स स्टोरी कार पार्कची बाह्य चित्रकला आहे\nकोकाली इंटरसिटी बस टर्मिनल ते उर्जा कार्यक्षम प्रकाश\n«\tऑक्टोबर 2019 »\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nप्राप्तीची सूचनाः गीब्ज केसेकी लाइन सेक्शन सिग्नलिंग अँड कम्युनिकेशन सिस्टम्ससाठी स्पेअर पार्ट्सचा पुरवठा\nनिविदा सूचनाः अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा मिळेल\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचनाः टीसीडीडी आफ्योंकराइसर कामगार आवास केंद्र अन्न उत्पादन व वितरण सेवा\nप्राप्तीची सूचनाः अग्निशामक सेवा प्राप्त केली जाईल (TÜVASAŞ)\nबायन्डर, टायर, şडमीş स्टेशन रोड्स फेरी वर्क्स ���ेंडर निकाल\nMirझमीर हार्बर क्वे आणि बॅकफिल फिलिंग्ज\nहयदरपाझ अंकारा लाईन किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ढलान व्यवस्था निविदा निकाला दरम्यान\nगाझरे स्टेशन स्टेशन कम्युटर व हाय स्पीड ट्रेन डेपो कन्स्ट्रक्शन\nइरमक झोंगुलदक मार्गावर रेल्वे अंडरपास पुलाचे बांधकाम\nपोलाटली अंकारा सिंकन ट्रेन वेळापत्रक\nसीपीपी गोकः \"अंकारा-पोलाटली प्रादेशिक रेल्वे मोहिम का सुरु झाले नाहीत\nनिविदा घोषणे: पोलात्ती आणि सिंकन यांच्या दरम्यान 320.000 कंक्रीट कंक्रीटची लोडिंग, अनलोडिंग आणि स्टॅकिंगसाठी निविदा.\nनिविदा घोषणेः सिंकन-सिंकन ओएसबी-येंइकेंट कम्यूटर लाइन रेल्वे सर्वेक्षण डिझाइन आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस\nनिविदा घोषणेः सिंकन-सिंकन ओएसबी-येंइकेंट कम्यूटर लाइन रेल्वे सर्वेक्षण डिझाइन आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस\nसिंकन - सिंकन ओएसबी - येंकेन्ट उपनगरीय रेल्वे रेल्वे सर्वेक्षण सर्वेक्षण, प्रकल्प, अभियांत्रिकी निविदा बोल गोळा\nनिविदा सूचना: सर्वेक्षण प्रकल्प सेवा प्रदान केली जाईल (सिंकन-सिंकन ओएसबी - येनिकेंट कम्युटर रेल्वे रेल्वे)\nसिंकन - सिंकन ओएसबी-वैनिक उपनगरीय रेल्वे रेल्वे प्रकल्प सर्वेक्षण प्रकल्प, अभियांत्रिकी निविदा बोल गोळा\nखरेदी सूचना: Sincan-Yenikent Sincan OSB बोर्ड प्रवाशांसाठी रेल्वे विद्युतीकरण, सिग्नल आणि दूरसंचार अभ्यास, डिझाईन आणि अभियांत्रिकी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस खरेदी काम होते\nसिंकन स्टेशनवरील सिंकन-कायस कम्यूटर लाइनद्वारे प्रेस प्रकाशन\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nआज इतिहासात: 21 ऑक्टोबर 1897 भारतीय मुस्लिम पत्रकार ...\nआज इतिहासातील: अंकारा विलायत वृत्तपत्रातील एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स\nआज इतिहासात: 19 ऑक्टोबर 1898 बगदाद रेल्वे भाडे सवलत तारा\nआज इतिहासात: 18 ऑक्टोबर 1898 इल विहिल्म आणि त्याची पत्नी होहेन्झॉलर्न ...\nयॅन्डेक्सची ड्रायव्हरलेस कार एक्सएनयूएमएक्स कव्हर केले मिलियन किलोमीटर\nबीएमडब्ल्यू मालिका ग्रान कुपन 2 2020 एप्रिल तुर्की मध्ये\nराईज-आर्टविन विमानतळ कन्स्ट्रक्शनसाठी स्यगॅनलर एनाट यांनी फोर्ड ट्रक्सला प्राधान्य दिले आहे\nकॉन्टिनेन्टल सेरेमनिअसली मिसिसिपीमध्ये नवीन टायर फॅक्टरी उघडते\nडासिया डस्टरसाठी नवीन जनरेशन पेट्रोल इंजिन\nमेट्रो इस्तंबूल स्टाफने हरवलेल्या अपंग प्रवाश्याला तिच्या कुटुंबात पुन्हा एकत्र केले\n3. अंकारा एटो कॉन्ग्रेसियममध्ये आंतरराष्ट्रीय मेट्रोरेल फोरम उघडला\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nएसेनबोगा विमानतळ मेट्रो मार्ग, स्थानके आणि जाहिरात व्हिडिओ\nEsenler बस स्थानकात इमारत इमारत\nएलिफंट हिटिंग इन द ट्रेन\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nइस्तंबूल मेट्रोसाठी एक्सएनयूएमएक्स मिलियन युरो कर्ज सापडले\nवॉरसॉसाठी एक्सयूएनएक्स वाहन तयार करण्यासाठी हुंडई रोटेम\nओस्मानिया डुझीसीने डुडल माउंटन केबल कार प्रोजेक्ट (विशेष अहवाल) साठी करार केला.\nसीमेन्स आणि stलस्टॉम कंपन्या सैन्यात सामील झाली (विशेष बातमी)\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम (विशेष अहवाल) साठी 120 युनिट मेट्रो वाहन खरेदी निविदा पुरस्कार\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nअनाडोलु डीएमयू नॅशनल ट्रेन ने यूक मध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू केली\nइटलीमधील मिलानमध्ये एक्सपो फेरोव्हेरिया एक्सएनयूएमएक्स फेअर भरला\n'जॉर्डनमध्ये डॉक्युमेंट्स सर्व्ह एक्झिबिशनसह ऐतिहासिक हिजाज रेल्वे\nमेर्सीन मेट्रोसाठी कंपन्यांसह पूर्व-वाटाघाटी\nहाय स्पीड ट्रेन तास\nबुर्सा टीएक्सएनयूएमएक्स ट्राम स्टेशन, नकाशा आणि जाहिरात व्हिडिओ\nमेटर्स ते मेर्सिन कधी मार्सिन मेट्रो लाईन्स कुठे जाईल\nमर्सीन मेट्रो प्रकल्प आणि मर्सीन मेट्रो नकाशा\nकोनिया रेल्वे सिस्टम आणि वाहतूक नकाशा\nजाहिरात आणि शीर्षक बदलावरील नियमनात TÜLOMSAŞ कर्मचारी दुरुस्ती\nरेल्वे क्षेत्रात इथिओपिया सहकार्याचा विकास होईल\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nकायमस्वरूपी कामगार बनवण्यासाठी BUULAŞ 5\nईईटीटीच्या निविदा नसलेल्या वाहन खरेदीच्या दाव्यांना प्रतिसाद\nअंकारा पॉवर प्लांट टीसीडीडीची संख्या बदलत आहे\nपोरसुक प्रवाहावरील पुल पेंटिंग आहेत\nGömeç Dursunlu ब्रिज सेवेत ठेवले\nकंट्री कंट्री आयकॉन प्रोजेक्ट\nएक्सएनयूएमएक्स हाइक टू बॉसफोरस ब्रिज आणि हायवे टोल\nमेलेट ब्रिजला पर्यायी म्हणून बांधलेल्या पुलावर काम सुरु आहे\nएक्सएनयूएमएक्स कॅनाककले ब्रिज प्रदेशास मुद्रांक��त करतात\nकेस्किनची तपासणी डीएचएमİ एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आली\nUS नंतर तुर्की मध्ये नोंदणी करण्यासाठी लागोपाठ तीन वेळा ट्रॅक अर्ज\nप्रवाशांची लाइन क्रमांक बाहेर विमानतळ नवव्या महिन्यात तुर्की लोकसंख्या उत्तीर्ण\nइस्तंबूल विमानतळ वाचनालय उघडले\nइस्तंबूल विमानतळावर एक्सएनयूएमएक्सहून अधिक हजार लोक वाचकांसह भेटतील\nडीएचएमİ एक्सएनयूएमएक्स मासिक आकडेवारी जाहीर करते\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशनचे नकाशा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nलेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2013/03/28/", "date_download": "2019-10-22T06:50:08Z", "digest": "sha1:ZWXFVI6IVIY52XRBNKHBM26YDUIQYO7Q", "length": 52621, "nlines": 540, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "28 / 03 / 2013 - RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[21 / 10 / 2019] डेनिझली केबल कार आणि बाबा पठार ए���्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्सने दशलक्षाहून अधिक पाहुण्यांना होस्ट केले\t20 डेनिझली\n[21 / 10 / 2019] आयलँड एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये वाढविण्यासाठी एक्सएनयूएमएक्स\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] हयदारपाण संपूर्ण आहे, बेकायदेशीर निविदा देण्यासाठी त्याग केला जाऊ शकत नाही\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] Bबीबी, हयदरपासा आणि सिरकेसी स्टेशन निविदा अर्ज\t34 इस्तंबूल\n[21 / 10 / 2019] बुर्सा येनीहिर हाय स्पीड ट्रेन प्रकल्प एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केला जाईल\t16 बर्सा\n[21 / 10 / 2019] अडाणा गझियान्टेप हाय स्पीड रेल्वे बांधकाम प्रगतीपथावर आहे\t01 अदाना\n[21 / 10 / 2019] कोन्या करमण हाय स्पीड ट्रेन सिग्नलीकरण काम एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केले जाईल\t42 कोन्या\n[21 / 10 / 2019] Halkalı एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण करण्यासाठी कपुकुले हाय स्पीड ट्रेन प्रकल्प\t22 एडिने\n[21 / 10 / 2019] रेल्वे नेटवर्क देश व्यापेल, अंतर कमी करेल\tएक्सएमएक्स अंकारा\n[21 / 10 / 2019] हयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\t34 इस्तंबूल\nदिवस: 28 मार्च 2013\nमाउंटन फिल्म्स महोत्सवात 3th वर्ष\n3.Izmir माउंटन फिल्म्स महोत्सव, 28-30 मार्च कोनाक नगरपालिका प्रा.लि. कोनाक नगरपालिका आणि आयडीएडीआयके (इझीर माउंटनियरिंग आणि आउटडोअर स्पोर्ट्स क्लब) यांच्या समर्थनासह [अधिक ...]\nआदीमंद्डा स्की रिसॉर्ट म्हणून काम करत आहे\nआदियामन गव्हर्नर महमूट डेमर्टस, सेलिक डॅम रिक्रीएशन प्रोजेक्ट आणि स्की सेंटर यांनी हे काम चालू असल्याचे सांगितले. सेलिखन डेमर्टासच्या विविध गैर-सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल भेट दिली. Demirtas भेट दिली, विशेषतः सीरिया वर, गैर सरकारी संस्था [अधिक ...]\nरेल्वे वर्कर्स प्लॅटफॉर्म 1 दैनिक कार्य सोडण्याचा निर्णय घेते\nरेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्म 1 दिवस काम प्रकाशन ठरवितात युनायटेड वाहतूक कामगार संघ (बीटीएस) अध्यक्ष Yavuz Demirkol, तुर्की, रेल्वे वाहतूक उदारीकरण वर मसुदा कायदा मागे एक दिवस काम थांबतात, असे त्यांनी सांगितले. [अधिक ...]\nदीयार्बकीर स्ट्रीट ट्रामवे प्रकल्प इलॅन बँकेला लाइनच्या बांधकामासाठी 250 दशलक्ष टीएल कर्ज अर्ज करण्यासाठी अर्ज केला गेला.\nदीयारबाकीर मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेचे आयोजन दयायारबीकी स्ट्रीट ट्रॅम कन्स्ट्रक्शन टेंडर नवीन विकासात केले गेले. गुंतवणूक पत्रिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार; निविदा करण्यासाठी, इलर बँकेने 250 दशलक्ष पाउंडच्या कर्जासाठी अर्ज केला. अधिकारी [अधिक ...]\nलँड ट्रेन सोडणे किंवा नूतनीकरण करणे\nलँड ट्रेन सोडणे किंवा नूतनीकरण करणे टीसीडीडी विधेयकात देशाच्या रेल्वेवरील संरचनात्मक बदल कार्यक्रमाचे तत्त्वज्ञान आणि मूलभूत पावले समाविष्ट करणे आवश्यक आहे. 'वर मसुदा कायदा रेल्वे वाहतूक तुर्की उदारीकरण' (कायदा), पंधरा दिवस मार्चच्या पहिल्या आठवड्यात संसदेचे सादर करण्यात आला होता [अधिक ...]\nकोन्या रेल्वे नेटवर्कची राजधानी आहे\nकोन्या हा इतिहास, संस्कृती आणि आर्थिक संरचना असल्यामुळे देशाच्या सर्वात महत्वाच्या केंद्रांपैकी कोन्या रेल्वे नेटवर्कची राजधानी आहे, जो अजूनही विकास आणि भौगोलिक स्थानासह रेल्वेमार्गाच्या मध्यभागी आहे. [अधिक ...]\nरेल्वे सानुकूलित देश समाधानी\nखाजगीकरण रेल्वे देश परिणाम समाधानी तुर्की राज्य रेल्वे (TCDD) खाजगीकरण अजेंडा प्रजासत्ताक आहे. जागतिक रेल्वेबद्दल काय बिल तुर्की ग्रँड राष्ट्रीय विधानसभा (संसद) \"तुर्की रेल्वे वाहतूक उदारीकरण\" सादर आणि अजेंडा समावेश होता. परिवहन, डेनिझलिक [अधिक ...]\nउलुदाग मधील बर्फ जाडी 2 मीटरपर्यंत पोहचते\nउलुदागमधील बर्फाची जाडी 2 मीटरपर्यंत पोहोचली: सर्दीच्या पर्यटन केंद्रातील एक महत्वाचे केंद्र उलुगागमध्ये, बर्फ मोटाई 175 सेंटीमीटरपर्यंत पोहोचली. बुर्सा हवामानशास्त्र निदेशालय कडून मिळालेल्या माहितीनुसार, \"हॉटेल एरिया कर मागील काल पावसाच्या नंतर काल 150 सेंटीमीटर म्हणून मोजला गेला, 175 [अधिक ...]\nउलदाग समिटने लक्ष केंद्रित केले\n29-30, तुर्की राजकारणाचे, अर्थव्यवस्थेचे आणि व्यावसायिक जगाचे अग्रगण्य नाव, मार्च 2013 मध्ये उलुदाग इकॉनॉमी समिट येथे भेटतील. तुर्की आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे शिखर परिषदेचे मूल्यांकन केले जाईल, जिथे अग्रगण्य लोकांच्या योगदानांसह बुर्सा गव्हर्नरशिपच्या सहकार्याने कॅपिटल आणि एकोनोमिस्ट मासिके आयोजित केली जातील. [अधिक ...]\nइझीर मेट्रोपॉलिटन नगरपालिका, उत्तर-उद्घाटन एनाटोलिया स्ट्रीट, जे 14 दशलक्ष पौंडांसाठी निर्बाध वाहतूक पुरवते शनिवारला सेवा चालू आहे. बिग सिग, ज्या शहराला कनककलेच्या दिशेने आणण्यात आले आहे, अनादोलू स्ट्रीटमध्ये तिला समजले आहे. [अधिक ...]\nफ्रेट वेगन्सच्या पेंटिंगसाठी सेवा खरेदी केली जाईल ईआयए अहवाल सर्वेक्षण प्रकल्प तयार करणे आणि एक्सप��रॉप्रेशन मॅप सेवा घेण्यात येईल. डायनॅमिक ब्रेक सेक्शन डिस्सेप्टर्स आणि लोकमोव्हिम्सचे असेंब्ली (तुलमोस्से) सेवा फ्रेट वेगन्सच्या पेंटिंगसाठी खरेदी केली जाईल [अधिक ...]\nचार कोपर लॉक हिंग स्टड हिंगे खेळ रबर वेज खरेदी कार्य पूर्ण (TÜVASAŞ)\n2013 / 23859 निविदा क्रमांक स्क्वेअर लॉक हिंग स्टड हिंग स्पोर्ट रबर वेज खरेदी समाप्त झाली आहे. अंदाजे खर्चः 130.762,00 ने 14.525,00 ट्रॅय बिड हसन उझेल सह निविदा जिंकली आहे. 1) अ) निविदाची तारीखः 08.03.2013 बी) [अधिक ...]\nइस्तंबूल रहिवासी इस्तंबूलला जातात (व्हिडिओ - फोटो गॅलरी)\nBursalılar आणि रिंग सर्वात महत्वाचे एक करण्यात आले ब्र्सा आणि इस्तंबूल 18 मिनिटे seaplanes परिचय डाउनलोड दरम्यान मार्माराचा समुद्र, वाहतूक बंदिवासात इस्तंबूल फ्लाइंग ब्र्सा महानगर नगरपालिकेचे गुंतवणूक दोन बाजू. इस्तंबूल प्रेस गोल्डन हॉर्न, Gemlik मध्ये दाबा [अधिक ...]\nटीसीडीडी एस्किशीर YHT गॅरेज आणि स्टेशन सुविधा प्रकल्प ऑफर गोळा केले गेले\nतुर्की राज्य रेल्वे (टीसीडीडी) रेल्वे बांधकाम विभाग, एस्किशीर या.एच.टी. स्टेशन आणि स्टेशन सुविधा प्रकार प्रकल्प, अंदाज - मात्रा, तपशील आणि निविदा फायली आणि प्लॅटफॉर्म - अंडरपास, स्क्वेअर आणि पार्किंग व्यवस्था, व्हिडिओ [अधिक ...]\nउलदाग इकोनॉमी शिखरसाठी सुरक्षा प्रदान करण्यासाठी 300 Gendarmerie\nयुलुदाग इकोनॉमी शिखर समारंभापूर्वी गॅन्डरमेरीला सावध केले गेले होते, जे बुर्सा गव्हर्नरेटने कॅपिटल आणि एकोनोमिस्ट मासिकांच्या सहकार्याने आयोजित केले होते. बुर्स प्रांतीय गॅन्डरमेरी कमांड, एक्सएमएक्सएक्स व्यक्तित्व जेंडरमेरी टीम तसेच 300 कुत्रा संघ आणि 7 रहदारी [अधिक ...]\nगोकसेकेने अंकारा सबवेची हमी दिली नाही\nराज्याने अंकारा सबवेचे उपमुख्यमंत्री अली बाबाकन यांना गॅरेंकेची हमी दिली नाही, असे म्हटले आहे की त्यांनी सार्वजनिक वित्त बॅग लॉ ट्रेजरी गॅरंटीजशी केलेल्या वाटाघाटी दरम्यान अंकारा सबवे उप प्रधान मंत्री अली बाबाकन, संसदीय योजना बजेट कमिशनसाठी मेलिह गोकसेकची हमी दिली नाही. [अधिक ...]\nपलांडोकन आणि बेयरकटेपेडे स्की प्लेजर\nपूर्वेकडील स्की केंद्रांमध्ये बर्फ जाडी मोजण्यासाठी पॅलांडोकनमधील 100 आणि सेंटीमीटरमध्ये बायराक्टेपे स्की सेंटरमधील 115 मोजले गेले. संपूर्ण हवामानातील तापमानात वाढ होण्याआधी पॅलांडोकनमध्ये बर्फांची जाडी आवश्यक आहे आणि पर्यटक स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि स्लिंगिंगचा आनंद घेतात. Dedeman [अधिक ...]\nइझीर मेट्रोपॉलिटन नगरपालिकेचा तज्ञ त्याला रस्त्याजवळच सापडला\nइझमीर महानगरपालिका Karşıyaka 3 दशलक्ष टीएल रोडच्या जागेवर वायरच्या जाळीने बनलेला रस्ता. प्रादेशिक संचालनालयाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात तज्ज्ञांचा अहवाल आला. दुय्यम रस्त्यातून बाहेर पडणे धोकादायक असल्याचे सांगणारे तज्ञ [अधिक ...]\nकोन्या केबल कार लाइन प्रकल्पावर स्वाक्षरी\nकोन्या रोपेवे लाइन प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टवर सिरी-जी टेलिफ्रिक कन्स्ट्रक्शन कंपनीवर स्वाक्षरी झाली होती, ज्याने पार्किंग लॉ प्रकल्प आणि पार्किंग प्रकल्प तयार करण्यासाठी निविदा जिंकली. कोणाया मेट्रोपॉलिटन महानगरपालिके, कोनियाने 15 फरवरी 2013 वर सौदेबाजी केली [अधिक ...]\nकायसेरी रेल्वे सिस्टमच्या अभ्यासातून वसंत ऋतु वेगाने वाढला\nकसरीरी रेल्वे सिस्टीम वसंत ऋतूमध्ये गति वाढली आहे. शहरी वाहतूक क्षेत्रातील केसरीई मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेच्या ग्राउंडब्रॅकिंग प्रकल्पाची 2 आहे. आणि 3. स्टेज कार्य, दिवस आणि रात्री काम करणारे रेल्वे सिस्टमसाठी स्प्रिंग टीमसह गती प्राप्त केली. महानगरपालिका पासून 6 [अधिक ...]\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nतुर्की पहिले खाजगी स्थानिक आणि राष्ट्रीय डिझेल इंजिन फॅक्टरी 'Yavuz इंजिन'\nडेनिझली केबल कार आणि बाबा पठार एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्सने दशलक्षाहून अधिक पाहुण्यांना होस्ट केले\nअंकारा ट्राफिक कनेक्शन रोडसह आराम\nइलिमटेप रोडचे नूतनीकरण केले जात आहे\nबीजिंग झांगजियाकौ हाय स्पीड लाइन स्पीड रेकॉर्ड\nआयलँड एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये वाढविण्यासाठी एक्सएनयूएमएक्स\nहयदारपाण संपूर्ण आहे, बेकायदेशीर निविदा देण्यासाठी त्याग केला जाऊ शकत नाही\nBबीबी, हयदरपासा आणि सिरकेसी स्टेशन निविदा अर्ज\nबुर्सा येनीहिर हाय स्पीड ट्रेन प्रकल्प एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केला जाईल\nअडाणा गझियान्टेप हाय स्पीड रेल्वे बांधकाम प्रगतीपथावर आहे\nकोन्या करमण हाय स्पीड ट्रेन सिग्नलीकरण काम एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण केले जाईल\nHalkalı एक्सएनयूएमएक्स येथे पूर्ण करण्यासाठी कपुकुले हाय स्पीड ट्रेन प्रकल्प\nरेल्वे नेटवर्क देश व्यापेल, अंतर कमी करेल\nहयदारपाना ट्रेन स्टेश��चा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nअंकारा सबवेमध्ये रेल्सचे नूतनीकरण करणे\nअंकारा सबवे येथे एक्स-रे कालावधी सुरू होतो\nबॅटमॅन डायबकर लाइन वर मशिनिस्टसाठी रेलबस प्रशिक्षण\nअध्यक्ष झोरूलुओलू: 'आम्ही ट्रॅबझोनमधील केबल कारचा विचार करीत नाही'\nगिब्जमधील एक्सएनयूएमएक्स स्टोरी कार पार्कची बाह्य चित्रकला आहे\nकोकाली इंटरसिटी बस टर्मिनल ते उर्जा कार्यक्षम प्रकाश\n«\tऑक्टोबर 2019 »\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nखरेदी सूचनाः खासगी सुरक्षा सेवांची खरेदी\nनिविदा सूचनाः एंगल मार्गदर्शक प्लेट खरेदी करणे\nप्राप्तीची सूचनाः उलूकला बोअझकप्रि लाइन लाइन किमी एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ओव्हरपास बांधकाम काम\nप्राप्तीची सूचनाः गीब्ज केसेकी लाइन सेक्शन सिग्नलिंग अँड कम्युनिकेशन सिस्टम्ससाठी स्पेअर पार्ट्सचा पुरवठा\nनिविदा सूचनाः अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा मिळेल\nनिविदा सूचना: रेल ग्राइंडिंग Betकमक Çइफतेहान\nनिविदा सूचना: लेव्हल क्रॉसिंग गार्ड सेवा प्राप्त केली जाईल\nनिविदा सूचनाः जीएसएम-आर आणि सीटीसी कंट्रोल सेंटर सिस्टमसाठी देखभाल आणि दुरुस्ती सेवा\nनिविदा सूचनाः टीसीडीडी आफ्योंकराइसर कामगार आवास केंद्र अन्न उत्पादन व वितरण सेवा\nप्राप्तीची सूचनाः अग्निशामक सेवा प्राप्त केली जाईल (TÜVASAŞ)\nबायन्डर, टायर, şडमीş स्टेशन रोड्स फेरी वर्क्स टेंडर निकाल\nMirझमीर हार्बर क्वे आणि बॅकफिल फिलिंग्ज\nहयदरपाझ अंकारा लाईन किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स ढलान व्यवस्था निविदा निकाला दरम्यान\nगाझरे स्टेशन स्टेशन कम्युटर व हाय स्पीड ट्रेन डेपो कन्स्ट्रक्शन\nइरमक झोंगुलदक मार्गावर रेल्वे अंडरपास पुलाचे बांधकाम\nआजचा इतिहास: एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स काहरमनमाराझ टर्कोओलु\nआज इतिहासात: 21 ऑक्टोबर 1897 भारतीय मुस्लिम पत्रकार ...\nआज इतिहासातील: अंकारा विलायत वृत्तपत्रातील एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स\nआज इतिहासात: 19 ऑक्टोबर 1898 बगदाद रेल्वे भाडे सवलत तारा\nआज इतिहासात: 18 ऑक्टो��र 1898 इल विहिल्म आणि त्याची पत्नी होहेन्झॉलर्न ...\nयॅन्डेक्सची ड्रायव्हरलेस कार एक्सएनयूएमएक्स कव्हर केले मिलियन किलोमीटर\nबीएमडब्ल्यू मालिका ग्रान कुपन 2 2020 एप्रिल तुर्की मध्ये\nराईज-आर्टविन विमानतळ कन्स्ट्रक्शनसाठी स्यगॅनलर एनाट यांनी फोर्ड ट्रक्सला प्राधान्य दिले आहे\nकॉन्टिनेन्टल सेरेमनिअसली मिसिसिपीमध्ये नवीन टायर फॅक्टरी उघडते\nडासिया डस्टरसाठी नवीन जनरेशन पेट्रोल इंजिन\nमेट्रो इस्तंबूल स्टाफने हरवलेल्या अपंग प्रवाश्याला तिच्या कुटुंबात पुन्हा एकत्र केले\n3. अंकारा एटो कॉन्ग्रेसियममध्ये आंतरराष्ट्रीय मेट्रोरेल फोरम उघडला\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nएसेनबोगा विमानतळ मेट्रो मार्ग, स्थानके आणि जाहिरात व्हिडिओ\nEsenler बस स्थानकात इमारत इमारत\nएलिफंट हिटिंग इन द ट्रेन\nकोन्या मेट्रोच्या निविदेचा निकाल\nइस्तंबूल मेट्रोसाठी एक्सएनयूएमएक्स मिलियन युरो कर्ज सापडले\nवॉरसॉसाठी एक्सयूएनएक्स वाहन तयार करण्यासाठी हुंडई रोटेम\nओस्मानिया डुझीसीने डुडल माउंटन केबल कार प्रोजेक्ट (विशेष अहवाल) साठी करार केला.\nसीमेन्स आणि stलस्टॉम कंपन्या सैन्यात सामील झाली (विशेष बातमी)\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम (विशेष अहवाल) साठी 120 युनिट मेट्रो वाहन खरेदी निविदा पुरस्कार\nहयदारपाना ट्रेन स्टेशनचा इतिहास, बांधकाम कथा आणि हैदर बाबा थडगे\nरेड क्रिसेंट प्रदेशात आकर्षक परिवर्तन\nकॅनडाचा ऐतिहासिक ब्रॉकविले रेल्वे बोगदा पर्यटनासाठी खुला\nअनाडोलु डीएमयू नॅशनल ट्रेन ने यूक मध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू केली\nइटलीमधील मिलानमध्ये एक्सपो फेरोव्हेरिया एक्सएनयूएमएक्स फेअर भरला\n'जॉर्डनमध्ये डॉक्युमेंट्स सर्व्ह एक्झिबिशनसह ऐतिहासिक हिजाज रेल्वे\nमेर्सीन मेट्रोसाठी कंपन्यांसह पूर्व-वाटाघाटी\nहाय स्पीड ट्रेन तास\nबुर्सा टीएक्सएनयूएमएक्स ट्राम स्टेशन, नकाशा आणि जाहिरात व्हिडिओ\nमेटर्स ते मेर्सिन कधी मार्सिन मेट्रो लाईन्स कुठे जाईल\nमर्सीन मेट्रो प्रकल्प आणि मर्सीन मेट्रो नकाशा\nकोनिया रेल्वे सिस्टम आणि वाहतूक नकाशा\nजाहिरात आणि शीर्षक बदलावरील नियमनात TÜLOMSAŞ कर्मचारी दुरुस्ती\nरेल्वे क्षेत्रात इथिओपिया सहकार्याचा विकास होईल\nकीवमध्ये रेल्वे क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जमल्या\nकायमस्वरूपी कामगार बनवण्यासाठी BUULAŞ 5\nईईटी���ीच्या निविदा नसलेल्या वाहन खरेदीच्या दाव्यांना प्रतिसाद\nअंकारा पॉवर प्लांट टीसीडीडीची संख्या बदलत आहे\nपोरसुक प्रवाहावरील पुल पेंटिंग आहेत\nGömeç Dursunlu ब्रिज सेवेत ठेवले\nकंट्री कंट्री आयकॉन प्रोजेक्ट\nएक्सएनयूएमएक्स हाइक टू बॉसफोरस ब्रिज आणि हायवे टोल\nमेलेट ब्रिजला पर्यायी म्हणून बांधलेल्या पुलावर काम सुरु आहे\nएक्सएनयूएमएक्स कॅनाककले ब्रिज प्रदेशास मुद्रांकित करतात\nकेस्किनची तपासणी डीएचएमİ एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आली\nUS नंतर तुर्की मध्ये नोंदणी करण्यासाठी लागोपाठ तीन वेळा ट्रॅक अर्ज\nप्रवाशांची लाइन क्रमांक बाहेर विमानतळ नवव्या महिन्यात तुर्की लोकसंख्या उत्तीर्ण\nइस्तंबूल विमानतळ वाचनालय उघडले\nइस्तंबूल विमानतळावर एक्सएनयूएमएक्सहून अधिक हजार लोक वाचकांसह भेटतील\nडीएचएमİ एक्सएनयूएमएक्स मासिक आकडेवारी जाहीर करते\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशनचे नकाशा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nलेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=536", "date_download": "2019-10-22T06:20:13Z", "digest": "sha1:7BTNNAF2CBPVHF7HTHGRSYRSU4IMZ3YM", "length": 14974, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील काम���ंच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nप्रतिनिधी / नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रिये दरम्यान झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात विशेष तपास पथकाने आणखी चार गुन्हे दाखल केले आहेत. विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर , तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देंवेंद्र शिर्के हे जबाबदार असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पो.स्टे. सदर नागपूर येथे कलम १३ (१) (क), (ड ) सह १३ (२) ला.प्र. कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार संदर्भात उघड चौकशी करण्याचे निर्देश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे यांचेकडून विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांचे निविदा प्रक्रिये दरम्यान झालेल्या गैरव्यवहारासंबंधी चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, नागपूर घटकाला देण्यात आले. दरम्यानच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना सदर चौकशी वेगाने पूर्ण करण्याकरिता २७ एप्रिल २०१८ रोजी दोन विशेष तपास पथकांची स्थापना केली . एक पथक ला.प्र.वि. नागपूर व एक पथक ला.प्र.वि. अमरावती येथे नियुक्त करण्यात आले.\nत्यानुसार ला.प्र.वि. नागपूर येथील विशेष तपास पथकाने केलेल्या उघड चौकशी दरम्यान कामांचे निविदा प्रक्रिये मध्ये गैरव्यवहार झाल्याचे व त्यामध्ये जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याबाबत चौकशी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून १८ ऑगस्ट २०१८ रोजी पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून अँटी करप्शन ब्युरो, नागपूर परिक्षेत्र येथील विशेष तपास पथकातील अधिकारी पुढील तपास करीत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nपबजी गेमवर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू, दिवसभरात फक्त सहा तासच खेळता येणार\nशिक्षक समिती चामोर्शी पंचायत समिती प्रशासनाविरोधात आंदोलनाच्य�� पावित्र्यात\nधानोरा येथे जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची अभिमुखता कार्यशाळा\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nरेपो दरात पुन्हा घट ; कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्यांना दिलासा\nनागपुरात धावती बस जळून खाक , प्रवासी सुखरूप\nशेतकरी आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार\nशिर्डी येथून जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद साठी विमानसेवा सुरु\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात १ फेब्रुवारीपासून सुरू केलेली नाईट सफारी बंद करा\nसाडेचार हजारांची लाच स्वीकारणारा रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nराजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रचारार्थ उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आलापल्ली येथे प्रचार सभा\nआता २१ प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र\nजबरी चोरी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद\n'ई-सिम' सादर झाल्यानंतर देशातील मोबाइल ग्राहक वाटेल तेव्हा मोबाइल सेवा पुरवठादार बदलू शकणार\n१९ जुलैला बाल हक्क आयोगाची सुनावणी, विभाग प्रमुखांच्या नियोजन बैठकीत दिल्या विविध सूचना\nराज्य सहकारी बँक घोटाळा : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nभारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू, गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यूची नोंद\nपोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआरमोरी नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यांची एकाधिकारशाही शहराच्या विकासास मारक\nपेड न्युज, इलेक्ट्रानिक्स व सोशल मिडियाचे सुक्ष्म सनियंत्रण करा\nसावत्र बापाचा १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार\n१ जानेवारी पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी २३ टक्के पगारवाढ\nभामरागडची अटल वाहिनी रूग्णवाहिका उलटली, जिवितहाणी नाही\nगोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली शपथ\n१८ ते २० सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे निधन\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का : परिसरात भीतीचे वातावरण\nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nएका ट्रक चालकाची मुलगी बनली कृषी अधिकारी\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nभामरागडला पुन्हा पुराने वेढले , अखंडित पावसामुळे जलस्तर वाढतेय\nसोनापूर येथे क्लस्टर कार्यशाळेत दारूबंदीवर चर्चा\nअयोध्येतील राम मंदिराबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nकोल्हापुरात हल्लेखोरांनी महिला आयपीएसवर रोखले पिस्तूल\nउद्या सीईटी , परीक्षा केंद्रावर उशिरा आल्यास प्रवेश नाही\nचार वर्षाच्या मुलासमोर आई-वडिलांनी केली आत्महत्या\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nइको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा उद्या वैरागड येथे येणार\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nबोडधा येथील इसमाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nगळक्या वर्गखोलीत चिमुकले गिरवित आहेत धडे ; कोरची तालुक्यातील जि.प.शाळा मोहगाव येथील प्रकार\nमोबाईल चोरटा जेरबंद, सात मोबाईल जप्त\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nव्ही व्ही पॅटमुळे संभ्रम दूर होऊन निवडणूक पारदर्शी होईल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र : पहा आतापर्यंत कोणाला किती मते\nबेरोजगारी हटवून युवकांना सशक्त बनविण्याचा निर्धार : विश्वजीत तांबे\nओबीसी आणि भटक्या-विमुक्त जातींच्या विकासासाठी मंत्रिमंडळाचे विविध निर्णय\nअमरावतीचा कबीर माखिजा विदर्भातून टॉपर : पहा कोणत्या जिल्ह्यात कोण मारली बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/viral-pakistan-panelist-fall-in-live-debate-video-gone-viral-on-social-media-mhjn-408578.html", "date_download": "2019-10-22T06:06:16Z", "digest": "sha1:UALWEDJECJ7FHWZIU3C6RAVBUTMTVRO4", "length": 29966, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही! viral pakistan panelist fall in live debate video gone viral on social media mhjn | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणत��� हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\n... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही\nकाश्मीर संदर्भातीत एका वृत्तवाहिनीवरील चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.\nइस्लामाबाद, 20 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान(Pakistan)मध्ये केवळ एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे काश्मीर, काश्मीर आणि काश्मीर होय. काश्मीर(Kashmir) आणि भारतासंदर्भात खोटा प्रचार करून देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोणीही साथ देत नाही. भारताविरुद्ध प्रचार करण्यात जसे पाकिस्तानी राजकीय नेते मागे नाहीत तसेच येथील मीडिया देखील मागे नसतो. काश्मीर संदर्भातीत एका वृत्तवाहिनीवरील चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.\nपाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनी(Pakistan News channel)वर काश्मीर मुद्द्यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा लाईव्ह सुरु होती आणि त्यासाठी दोन वक्ते होते. चर्चा सुरु असताना एका वक्त्याची खुर्ची तुटली आणि तो चक्क खाली पडला. आता अचानक झालेल्या या प्रकारामुळे वृत्तवाहिनीच्या निवेदकाला देखील धक्का बसला. या घटनेची प्र��िक्रिया त्याच्या चेहऱ्यावर आली देखील. पाकिस्तानमधील GTV वृत्तवाहिनीवर 16 सप्टेंबर रोजी काश्मीर मुद्द्यावर लाईव्ह चर्चा सुरु होती तेव्हा हा प्रकार घडला. खुर्ची तुटल्याने मजहर बरलास हे वक्ते खाली पडले. या प्रकारानंतर निवेदकाने जीभ बाहेर काढत प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.\nअर्थात पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील लाईव्ह चर्चे दरम्यान मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता.\nमोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. अगदी संयुक्त राष्ट्र संघात देखील काश्मीर विषय नेला पण पाकिस्तानला कोणीच उभे करून घेतले नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. हे सर्व करून झाल्यानंतर खान यांनी काश्मीर विषयावर जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या मुस्लिम देशांच्या दारात इम्रान खान गेले. पण मुस्लिम देशांनी देखील त्यांना उभे करुन घेतले नाही. काश्मीर मुद्द्यावरुन सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध सभ्य भाषेत बोलण्याचा सल्ला मुस्लिम देशांनी इम्रान खान यांना दिला होता. काश्मीर संदर्भात भारताने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. प्रथम भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परदेशी दौऱ्यासाठी त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यासाठी हवाई क्षेत्राचा वापर करण्यास पाकिस्तानने परवानगी नाकारली.\nSPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट���टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://meta.m.wikimedia.org/wiki/Single_User_Login_finalisation_announcement/mr", "date_download": "2019-10-22T06:46:31Z", "digest": "sha1:DH5ZN5A5RGCEODF4LP7BHMZBJG56ZRDX", "length": 8023, "nlines": 31, "source_domain": "meta.m.wikimedia.org", "title": "एकल सदस्य सनोंद प्रवेश पूर्ण झाल्याची उद्घोषणा - Meta", "raw_content": "\nएकल सदस्य सनोंद प्रवेश पूर्ण झाल्याची उद्घोषणा\nया विकासाच्या प्रगतीच्या अद्ययावत बातमीसाठी, mw:SUL finalisation बघा.\nविकिमिडिया फाऊंडेशनच्या विकसकांची चमू, खात्यांच्या काम करण्यावर बदल करीत आहे, आमच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नात,सदस्यांना नविन व चांगली साधने उपलब्ध करून देणे(जसे दोन विकिंमधील अधिसूचना). या बदलास साहाय्यभूत होण्यास, सदस्याचे सदस्यनामसर्व ठिकाणी सारखे हवे. त्याने आम्ही आपणास नविन फिचर्स देऊ शकू जे आपणास संपादन व चर्चा करण्यास चांगली मदत करतील, व साधनांसाठी अधिक लवचिक अशी सदस्य-परवानगी देतील. यासाठीची पूर्व-अट ही आहे कि, सदस्य खाते हे विकिमिडियाच्या सर्व ९०० विकिंवर अनन्य(यूनिक) असावयास हवे.\nदुर्दैवाने, काही खाती ही सध्या सर्व विकिंवर अनन्य नाहीत,पण त्याएवजी ती, सारख्या सदस्यनामामुळे,सदस्यनाव तेच असलेल्या इतर सदस्याशी टकरावतात.ही खात्री करण्यास कि,हे सर्व सदस्य विकिमिडिया विकि भविष्यात वापरू शकतील,आम्ही यापैकी बहुसंख्य खात्यांचे पुनर्नामाभिधान(रिनेम)“~” साठी करणार आहोत.त्यांच्या सदस्यनावाचे शेवटी त्यांच्या विकिचे नाव जोडल्या जाईल.याची तारीख अद्याप निश्चित ठरलेली नाही.उदाहरणार्थ, “Example” हे नाव असलेल्या स्वीडिश विक्शनरीचा सदस्य, पुनर्नामाभिधानानंतर,त्याचे “Example~svwiktionary” हे नाव होईल.\nसर्व खाती पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील व आतापर्यंत केलेल्या सर्व योगदानांचे श्रेय मिळत राहील.तसे असेल तरी,पुनर्नामाभिधानित खात्याच्या सदस्यांना (ज्यांना आम्ही वैयक्तिकरित्या संपर्क साधु) सनोंद प्रवेश करतांना त्यांचे नविन खात्याचे नाव वापरावे लागेल.\nजी खाती वैश्विक आहेत, त्यांना स्थानिकरित्या असंलग्न होण्यापासून वाचविण्यासाठी,स्थानिकरित्या करण्यात येणारे सदस्यांचे पुनर्नामाभिधान हटविण्यात आले आहे. सदस्य विशेष:वैश्विक खाते पुनर्नामाभिधान विनंती हे त्यांच्या स्थानिक विकिवर वापरुन, किंवा येथे मेटावर, जर त्यांना आपले नविन सदस्यनाव आवडले नाही तर, त्यांचे खात्याचे पुढे पुनर्नामाभिधान करणेबाबत सांगणे याचा वापर करु शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://samudaay.org/t/topic/351", "date_download": "2019-10-22T06:53:35Z", "digest": "sha1:T5ZSOAHVUQZ3P7CM3LPEYJJJ6DNSAWLG", "length": 1772, "nlines": 20, "source_domain": "samudaay.org", "title": "कस्टम ड्यूटी ऑनलाइन कसा भरायचा? - Business And Personal Finance - Samudaay", "raw_content": "कस्टम ड्यूटी ऑनलाइन कसा भरायचा\nमला ऑनलाइन कस्टम ड्युटी भरण्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.\nकस्टम ड्यूटी ऑनलाइन भरण्यासाठी खालील पद्धत वापरावा:\nआयसीईगेट इ-पेमेंट पोर्टलला भेट द्या.\nइम्पोर्ट/एक्सपोर्ट कोड प्रविष्ट करा.\nइ-पेमेंट वर क्लिक करा.\nतुमच्या नावाखाली किती थकबाकी आहे ते तुम्हाला पाहता येईल.\nतुम्हाला ज्या चलनचे पेमेंट करायचे आहे ते निवडा, आणि बँक किंवा पेमेंट पद्धत निवडा.\nत्या बँकच्या पेमेंट गेटवे कडे तुम्हाला नेण्यात येईल.\nपरत आयसीईगेट पोर्टल वर आणले जाईल, आणि तुम्हाला पेमेंट पावतीची प्रत हवी असल्यास प्रिंट क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-paschim-maharashtra/sangli-shirala-satyajeet-deshmukh-joins-bjp-karad-cm-devendra", "date_download": "2019-10-22T06:23:46Z", "digest": "sha1:ZZJJ5QONLGO6NQTGM3CBKIPCHZYRYIRV", "length": 18672, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगली : शिराळ्यात ताकद वाढली; सत्यजित देशमुखांचा भाजप प्रवेश | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसांगली : शिराळ्यात ताकद वाढली; सत्यजित देशमुखांचा भाजप प्रवेश\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nकऱ्हाड : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी आज, अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कऱ्हाडकडून कोल्हापूर मार्गावर जाताना, शिराळा मतदारसंघातील कासेगाव या सांगली जिल्ह्यातील पहिल्यागावात देशमुख गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाजनादेशा यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते उदयनराजे भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.\nकऱ्हाड : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील ���ाँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी आज, अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कऱ्हाडकडून कोल्हापूर मार्गावर जाताना, शिराळा मतदारसंघातील कासेगाव या सांगली जिल्ह्यातील पहिल्यागावात देशमुख गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाजनादेशा यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते उदयनराजे भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.\n‘सुधारतील असे वाटले होते पण, गणेश नाईक पुन्हा चुकले’\nगेल्या काही दिवसांपासून सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे शिराळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं सत्यजित देशमुख म्हणाले होते. आज, कऱ्हाडमधील हॉटेल पर्ण येथे देशमुख यांनी भाजपची माळ गळ्यात घातली. महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जात आहे. त्यात कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावात देशमुख गटाने भव्य शक्ती प्रदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘आता भाजपची ताकद वाढली आहे. सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिराळ्यात कमळ फुलणार ही, काळ्या दगडावरची रेष आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेला भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने भरघोस निधी दिल्यामुळे दिवाळीपर्यंत लोकांना पाणी मिळणार आहे.’ भविष्यात कोकरूड येथे शिवाजीराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.\nकिरीट सोमय्या आले ‘जमिनीवर’; भाजपच्या कार्यक्रमातील फोटो व्हायरल\nसत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. शिवाजीराव देशमुख यांचे जानेवारी २०१९मध्ये निधन झाले. सत्यजित यांच्याकडे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. तसेच ते सांगली जिल्हा परिषदेत कोकरूड मतदारसंघाचे प्��तिनिधित्व करत होते. या दोन्ही पदांचा त्यांनी राजीनामा दिला होता. सुरुवातीला पलूस येथे महाजनादेश यात्रेच्या सभेत त्यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. पण, महाजनादेश यात्रेत कोणाचाही पक्ष प्रवेश होत नाही. त्यामुळे अखेर कऱ्हाड येथे पक्ष प्रवेश झाला. सध्या सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक आमदार आहेत. त्यांच्या गटासोबत आता सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील देशमुख गटही जोडला गेला आहे. त्यामुळे शिराळ्यात भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. शिवाजीरावर नाईक यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मानसिंगराव नाईक रिंगणात उतरणार आहेत. पण, शिराळ्याचा इतिहास पाहिला तर, जेव्हा तालुक्यातील दोन गट एकत्र येतात तेव्हा तिसऱ्या गटाचा पराभव होतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशंभरीतील सोनाबाईंचे आवाहन बाळांनाे नेहमी मतदान करा हं\nकऱ्हाड : वडगाव हवेलीमधील शंभरीतील सोनाबाई कुंभार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या म्हणाल्या बाळांनाे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. ते...\nसातारा : राजेंच्या बालेकिल्यात सर्वाधिक कमी मतदान\nसातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यातील दोन हजार 978 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सायंकाळी सहापर्यंत...\nसरकारचे अपयश त्यांना खाली खेचेल : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : राज्यात परिवर्तन होणार हे निश्‍चित आहे. भाजप सरकारचे अपयशच त्यासाठी कारणीभूत ठरेल असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...\nकऱ्हाडकरांनाे एटीएममधून पैसे काढताय... सावधान...\nकऱ्हाड ः शहरातील बहुतांश बॅंकांच्या एटीएममधील सुरक्षा बेभरोसे झाली आहे. अनेक एटीएमला सुरक्षा रक्षकच नाहीत, तर काही एटीएममध्ये एका वेळी पाच ते...\nकऱ्हाडला गॅसच्या स्फोटाने मध्यवस्ती हादरली\nकऱ्हाड : येथील गुरूवार पेठेतील दर्गाह मोहल्ला परिसरातील मध्यवस्ती पहाटे चारच्या सुमारास गॅसच्या स्फोटाने हादरली. येथील पीर मुर्तजा हजरत अली...\nमाेदींच्या सभेसाठी साताऱ्यात येताय \nसातारा : येथे गुरुवारी (ता. 17) होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या दिवशी शहरातील वाहतुकीतही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-10-22T06:40:20Z", "digest": "sha1:V7RBTO3YIOEA4DKXHRBJJ4UERPBAVJOT", "length": 9089, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\n(-) Remove उद्धव ठाकरे filter उद्धव ठाकरे\n(-) Remove चाळीसगाव filter चाळीसगाव\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपंचायत समिती (1) Apply पंचायत समिती filter\nभिवंडी (1) Apply भिवंडी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nसुरेशदादा जैन (1) Apply सुरेशदादा जैन filter\nloksabha 2019 : शिवसेनेकडून अपेक्षा अन्‌ दुसरीकडून आरोप हे अमान्य\nजळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी \"सकाळ संवाद'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5191", "date_download": "2019-10-22T05:52:47Z", "digest": "sha1:ATBMMIOQYRTVE4MHAISLVV32ZRGZ3D3G", "length": 34350, "nlines": 107, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n- दुष्काळाशी सामना करण्यासाठी 3 हजार कोटींची तरतूद\n- केंद्र शासनाकडे ७ हजार ५२२ कोटी रुपयांचा प्रस्ताव\nप्रतिनिधी / मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सज्ज आहे. पिण्यासाठी पाणी, पशूधनासाठी पाणी व चारा, रोजगार हमी योजनेची कामे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दुष्काळग्रस्तांना धान्यपुरवठा आदी सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली.\nमंगळवारपासून सुरु असलेल्या नियम 293 अन्वये दुष्काळाबाबतच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. राज्य शासनाने अत्यंत योग्य वेळेत दुष्काळ जाहीर केला आहे. पूर्वी नजर आणेवारी आणि पीक कापणी प्रयोगानुसार दुष्काळ जाहीर केला जात असे. मात्र, आता केंद्र शासनाची नवीन दुष्काळ संहिता राज्यावर बंधनकारक आहे. त्यानुसार जून व जुलै महिन्यात सरासरीच्या 50 टक्केपेक्षा कमी आणि संपूर्ण मान्सून कालावधीत सरासरीच्या 75 टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्यास तेथे आपोआप दुष्काळाचा ट्रीगर-1 लागू होतो. पर्जन्यमानात 3 ते 4 आठवड्याचा खंड, वनस्पती स्थितीशी निगडीत निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रता, पीक कापणी प्रयोग आदी निर्देशांकानुसार ट्रीगर-2 लागू झाला आहे. जुलै अखेर 85 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास दुष्काळस्थिती तर 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तीव्र दुष्काळ जाहीर केला जातो. त्यानुसार राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर दुष्काळ जाहीर केलेल्या महसुली मंडळांची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी (ग्राउंड ट्रुथींग) केली गेली. त्यानुसार त्यात आणखी काही महसुली मंडळे समाविष्ट झाली.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, अजूनही काही तालुक्यांची दुष्काळामध्ये समाविष्ट करण्याची मागणी असून त्याबाबत विचार करण्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे. मागणी असलेल्या भागातील पीक कापणी प्रयोगांची पुनर्तपासणी आणि 35 टक्केपेक्षा जास्त किंवा 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान या निकषांमध्ये बसत असल्यास संबंधित तालुका किंवा महसूल मंडळामध्ये मध्यम किंवा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याचे अधिकार या उपसमितीला दिले आहेत. दुष्काळ जाहीर करतानाच जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती आदी आठ सवलती तात्काळ लागू केल्या. दुष्काळामुळे बाधित शेतकरी 82 लाख 27 हजार 166 इतके असून बाधित जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकाचे एकूण क्षेत्र 85 लाख 76 हजार 367 हेक्टर इतके आहे. तसेच भविष्यात अधिक पडताळणी केल्यानंतर यामध्ये वाढ होऊ शकते.\nदुष्काळ जाहीर केलेल्या भागातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल. आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. रेशनकार्ड नसलेल्यांना रेशनकार्ड उपलब्ध करुन देऊन धान्यपुरवठा करण्यात येईल. तसेच दुष्काळी भागातील शालेय मुलांसाठी उन्हाळी सुट्टयांमध्येही मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येईल. दुष्काळावर उपाययोजनांसाठी यापूर्वी 736 कोटी रुपयांची तरतूद केली असून पुरवणी मागण्यांद्वारे 2 हजार 263 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच याच महिन्यात राज्य शासनाने केंद्र शासनाकडे 7 हजार 522 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.\nविद्युत देयक थकलेल्या पाणीपुरवठा योजनांचे 1 वर्षाचे वीजबील शासन भरणार\nदुष्काळी भागातील विद्युतदेयक न भरल्याने विद्युतपुरवठा बंद केलेल्या सर्व नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत विद्युत देयकापैकी 1 वर्षाचे विद्युतदेयक राज्य शासन भरणार असून उर्वरित देयक पुनर्गठित करुन देण्यात येणार आहे.\nऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या तीन महिन्यांचा 6 हजार 931 गावांचा, 5 हजार 811 वाड्यांचा 13 हजार 755 योजनांसाठीचा 244 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जानेवारी ते जूनचा टंचाई आराखडा मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असून 203 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. याशिवाय मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच सध्या मुख्यम��त्री पेयजल योजनेत 1 हजार 600 कोटी रुपयांच्या 780 योजनांचे काम सुरू आहे.\nराष्ट्रीय पेयजल योजनेत गेल्या चार वर्षात राज्यात 6 हजार गावांच्या 4 हजार 600 कोटींच्या योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. यावर्षी या योजनेचा 10 हजार 583 गावांचा 8 हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून त्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून ते तालुका स्तरावरही आपले अधिकार प्रत्यायोजित करु शकतील.\nगाळपेर क्षेत्रात चारा उत्पादनाचा विशेष कार्यक्रम\nदुष्काळ जाहीर केलेल्या भागात 1 कोटी 80 लाख पशुधन आहे. या भागासाठी पुढील सहा महिन्यांसाठी 116.27 लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. चारा उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. सध्या 99 लाख मे. टन उपलब्ध असून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनविकास, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदींमधून चारा उत्पादन घेतले जाणार आहे. याशिवाय गाळपेर क्षेत्रामध्ये चारा उत्पादनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात सुमारे 2 हजार हेक्टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. आवश्यकतेप्रमाणे चारा छावण्यादेखील सुरु केल्या जातील.\nरोजगार हमी योजनेंतर्गत 5 लाख कामे शेल्फवर\nरोजगार हमी योजनेतून (मनरेगा) 50 दिवस अतिरिक्त मजुरी देण्यासंदर्भातचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी मिळून 215 दिवसांच्या मजुरीचे नियोजन करण्यात आले आहेत. सध्या 93 टक्के मजुरांना रोहयोच्या मजुरीचे पैसे 15 दिवसाच्या आत दिले जात असून हे प्रमाण शंभर टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मनरेगामध्ये यापूर्वी समाविष्ट नसलेल्या कामांचा अंतर्भाव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nमनरेगावर सध्या 26 हजार 184 कामे सुरू असून त्यावर 1 लाख 10 हजार 492 मजूर आहेत. 4 लाख 98 हजार 338 कामे शेल्फवर असून त्याची मजूर क्षमता 12 लाख 19 हजार इतकी आहे. 2009 ते 2014 पर्यंत 504 लाख मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्या तुलनेत 2014 ते 2018 या कालावधीत 841 लाख मनुष्य दिन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कामांमध्ये वाढीबरोबरच नरेगाच्या वार्षिक सरासरी खर्चातही 2009 ते 2014 च्या तुलनेत सुमारे दुप्पट वाढ झाली आहे.\nजलयुक्त शिवार योजना यशस्व��च\nजलयुक्त शिवार योजना ही यशस्वी ठरली आहे असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, या योजनेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यावर्षी सप्टेंबरमध्ये गेल्या 30 वर्षातील सर्वात कमी 57 मि.मी. पाऊस पडला. 2013 मध्ये सरासरीच्या 109 टक्के पाऊस होऊनदेखील एकूण कृषी उत्पादन 193 लाख मे.टन इतके झाले होते. तर 2016 मध्ये 95 टक्के पाऊस होऊनही त्यात वाढ झाली असून ते 223 लाख मे. टन झाले. 2017 मध्ये 84 टक्के इतका कमी पाऊस झाला असतानाही 180 लाख मे. टन कृषी उत्पादन झाले.\nपाऊस कमी झालेला असतानाही जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पावसाचा थेंब न् थेंब अडविला व जिरविला गेला. त्यामुळे झालेला भूजलसाठ्याचा पिकांसाठी वापर होऊन कृषी उत्पादनात वाढ झाली. जलयुक्त शिवार योजनेत जलसंधारण, बांधबंदिस्ती आदी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन 16 हजार गावांची कामे पूर्ण केली असून उर्वरित गावेही जलयुक्त करण्यात येतील. झालेल्या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिटची व्यवस्था केली आहे. यासोबत गोखले इन्स्टिट्यूट, आयआयटीसारख्या संस्थांकडून पुन्हा ऑडिट करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामे अत्यंत पारदर्शकपणे झाली आहेत.\nजलयुक्त शिवार योजनेमुळे खरीप व रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या रब्बीच्या क्षेत्रात 20 टक्के वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात टँकरच्या संख्येतही घट झाली. मे 2016 मध्ये 4 हजार 600, मे 2017 मध्ये 4 हजार 24 आणि मे 2018 मध्ये 1 हजार 405 टँकरची आवश्यकता भासली होती.\nगेल्या चार वर्षात अभूतपूर्व कडधान्य खरेदी\nशेतकऱ्यांकडून 1893 कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. किमान आधारभूत दराने 33.70 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. 2009 ते 2014 या कालावधीत 3 लाख 68 हजार क्विंटल तूर खरेदी केली होती त्या तुलनेत 2014 ते आतापर्यंत 112 लाख 58 हजार क्विंटलची तूर खरेदी करण्यात आली. अशाच प्रकारे मूग, हरभरा, उडिद आदींची खरेदी करण्यात आली. आतापर्यंत हमी भावाने सुमारे 8 हजार कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे.\nबोंडअळीने नुकसान झालेल्या 45 लाख 69 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 360 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. एवढी मोठी नुकसानभरपाई प्रथमच देण्यात आली आहे.\n2014 पासून शेतकऱ्यांनी 1694 कोटी रुपयांचे पीक विम्याचा हप्ता भरला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना 11 हजार 470 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. 2001 ते 2013 या 13 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी सुमारे 900 कोटी रुपये पीक विम्याचा हप्ता भरला त्या तुलनेत त्यांना 2 हजार 758 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात होती. त्या तुलनेत गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आली आहे.\nशेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी योजनेचा लाभ\nकर्जमाफीची एकूण 50 लाख 85 हजार खाती मंजूर झाली आहेत. 23 हजार 817 कोटी इतकी कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 17 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मंजूर रक्कम व खात्यामध्ये जमा रकमेतील फरक हा मुख्यत: एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) खाती निकाली काढणे सुरू असल्याने दिसत आहे. 89 लाख कर्जखात्यांचा प्राथमिक आकडा बँकांनी दिला होता. मात्र तो नंतर त्यांनी कमी केला. सर्व तपासणी काटेकोरपणे केल्यामुळे राज्य शासनाचे 10 ते 12 हजार कोटी रुपये अपात्र व्यक्तींना जाण्यापासून वाचले आहेत. कर्जमाफीचे निकष वेळोवेळी शिथील केल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेत पात्र ठरले आहेत. या योजनेत जेवढे शेतकरी राहिले होते त्या सर्वांचा आम्ही समावेश करणार आहोत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nदूध उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दुधाचे 5 रुपयांचे अनुदान पुढील 3 महिने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आवश्यकतेप्रमाणे त्यापुढील कालावधीबाबतही निर्णय घेण्यात येईल.\nशेतकऱ्यांना थेट हेक्टरी मदतीमध्ये 50 टक्के इतकी राज्य शासनाने भरीव वाढ केली आहे. जिरायतीसाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायतीसाठी 13 हजार 500 रुपये आणि बहुवार्षिक फळपीकांसाठी 18 हजार रुपये इतकी मदत दिली जात आहे. या निकषानुसार 2015 मध्ये 5 हजार 573 कोटींची मदत दिली आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या एकूण 63 सदस्यांनी भाग घेतला.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nउद्योगविरहीत जिल्ह्यात कामगारांना कामच मिळेना, सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद असल्याने शेकडो मजूरांच्या हाताला काम नाही\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nशासकीय आदिवासी वसतिगृहातील व्यवस्था समाधानकारक : ना. डॉ. परिणय फुके\nराज्यातील संगणक परि���ालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\nजवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला : ३० जवान शहीद\n५ मे रोजी ब्रम्हपूरी - आरमोरी राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वरील वाहतूक राहणार बंद\nराज्यातील नगर पंचायत व परिषदेच्या १ हजार ४१६ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार\nपोहरादेवी विकासासाठी १०० कोटी, बंजारा अकादमी स्थापणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nव्हॉटस्अ‍ॅपमुळे हरविलेला मुलगा पोहचला स्वगृही\nबंगालमधील डॉक्टरांच्या आंदोलनाला अन्य राज्यातील डॉक्टरांचेही समर्थन, पश्चिम बंगालमधील तब्बल ७०० डॉक्टरांचे राजीनामे\nसंपूर्ण जगाने योग स्वीकारला याचा अभिमान वाटतो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा आज रविवार ३० डिसेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\nनक्षल्यांनी अपक्ष उमेदवाराची गाडी पेटवली, जिवीतहानी नाही\nवन्यजीवावंर शास्त्रोक्त पध्दतीने उपचारासाठी गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ निर्माण करा\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nनागपूर येथील महिला क्रीडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते वरोरा येथे आनंदवनातुन वन महोत्सवाचा शुभारंभ\nदेसाईगंज येथील तिरुपती राईस इंडस्ट्रीज मधील कुकसाच्या हाॅपरमध्ये मजुराचा मृत्यू\nगडचिरोलीत आढळले दूर्मिळ काळे गिधाड\nग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास\nपर्ल्स कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे\nबेडगाव येथे जिर्ण अवस्थेतील खांब कोसळून विद्युत सेवक जखमी\nमेयोतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टर ची गळफास घेऊन आत्महत्या\n.स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘साथ दे तू मला’\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\nगडचिरोली जिल्ह्यातील ९ प्रा. आ. केंद्रांना मिळाल्या रूग्णवाहिका\nआधार नसेल तरी सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही\nरमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार : गुरूच्या पार्थिवाला सचिनने दिला खांदा\nसुरजागड येथील जाळपोळ प्रकरणी माओवादी नेता प्रा.वरवरराव, सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात\nलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू, देशात ७ टप्प्यांमध्ये होणार निवडणूक\nडॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत\nअशोक नेते व सुनील मेंढे यांच्याविरूद्धच्या याचिकांवर सुनावणी सुरू\nराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मानले आभार\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस\nसॅमसंगची ६ - जी सेवा आणण्याची तयारी\nजिल्ह्यातील ओबीसी समाज व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावा\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nकोरची तालुक्यात दोन तर चामोर्शी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू\nअज्ञात वाहनाच्या धडकेने शेतकरी ठार, नागरीकांनी केले चक्काजाम आंदोलन\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nमाहिती अधिकारात मागविलेल्या माहितीऐवजी अर्जदाराला मिळाले वापरलेले कंडोम\nमान्सून ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार , महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमन लांबणार\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\nगडचिरोली शहरास अवकाळी पावसाचा फटका, नागरिकांची तारांबळ\nकेम गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची मेाहिम ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित\nवन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी\nजड वाहतूकीमुळे सेमाना बायपास मार्गाची लागली वाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-46657683", "date_download": "2019-10-22T06:58:18Z", "digest": "sha1:ZMYVIQW3BNDWEKYVWPBPROZCYQUO5CR5", "length": 21587, "nlines": 157, "source_domain": "www.bbc.com", "title": "भटका आणि तरुण राहा: पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nभटका आणि तरुण राहा: पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा पर्यटनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं.\nविश्रांतीसाठी म्हणून सहलीला गेल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अनेक लाभ मिळू शकतात.\nतुम्ही घराबाहेर असाल, नव्या शहरात भटकंती करत असाल, नयनरम्य देखावे बघत असाल किंवा मग शहराबाहेर शुद्ध हवेचा आनंद लुटत असाल.\nतुम्हाला सफर करण्याचं भाग्य लाभलं असेल तर बॅग भरण्यासाठी ही आहेत सहा कारणं...\nतुम्हाला नवनव्या शहरात किंवा निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल तर तुम्ही दररोज जवळपास 10,000 पावलं प्रवास करता. म्हणजे जवळपास 6.5 किलोमीटर. साधारणपणे दररोज एवढं चालणं उत्तम शारीरिक व्यायाम आहे.\nचालण्यासोबतच थोडं स्थलदर्शन किंवा इतर काही कृती केली की तुमचा संपूर्ण शारीरिक व्यायाम झालाच म्हणून समजा. विशेषतः हृदयासाठी...\nचीनचा चहा भारतीयांच्या कपात कसा आला बघा...\nगंमत नाही.. इथं टॉस करण्यासाठी बॅट वापरतात\n1948 साली फ्रामिंघम स्टडी करण्यात आला. यात महिलांच्या हृदयाच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. जवळपास वीस वर्षं हे संशोधन सुरू होतं.\nप्रतिमा मथळा पर्यटन हा एक प्रकारचा व्यायाम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.\nया अभ्यासाचे निष्कर्ष फारच धक्कादायक होते. ज्या महिला वर्षातून एकदाच सुट्टी घेतात त्यांच्यात वर्षातून दोनदा सुट्ट्या घेणाऱ्या महिलांच्या तुलनेत हृदयविकार किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार होण्याची शक्यता आठ पट जास्त असते.\nयात लठ्ठपणा किंवा धुम्रपान करणाऱ्या महिलांचा समावेश करण्यात आलेला नाही.\nन्यूयॉर्कच्या स्टेट युनिवर्सिटीमधल्या संशोधकांनीही एक अभ्यास केला. यात हृदयरोगाची शक्यता जास्त असणाऱ्या 12,000 पुरुषांवर नऊ वर्षं लक्ष ठेवण्यात आलं. यातले जे वार्षिक सुट्टी घेत नाहीत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता 32 टक्क्यांनी अधिक असल्याचं आढळलं.\n2. तारुण्य टिकण्यासाठी मदत\nग्लोबल कोअलिएशन ऑफ एजिंग रिपोर्टनुसार ता���ामुळे अकाली वृद्धत्व येण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.\nशरीरात स्त्रवणारं कॉर्टिसॉल संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनमुळे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते. किडनीच्या कामात अडथळा निर्माण होतो. डोकेदुखी, आतड्याची जळजळ होते. मात्र या संस्थेच्या अहवालानुसार कॉर्टिसॉल नियंत्रित ठेवण्यासाठी पर्यटन एखाद्या इंजेक्शनसारखं काम करतं.\nसुदैवाने तणावमुक्तीसाठी मोठीच सुट्टी घेणं गरजेचं नाही.\nप्रतिमा मथळा जर पर्यटनामुळे तुमचा तणाव दूर होत असेल, तर तुम्ही दीर्घायुषी व्हालच.\n2012 साली 500 जणांवर करण्यात आलेल्या एक्सपेडिया सर्व्हेनुसार एक किंवा दोन दिवसांच्या सुट्टीनेही तुमचा ताण दूर व्हायला मदत होते.\nइतकंच नाही तर 2002 साली ब्रिटेनच्या सरे विद्यापीठातल्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सहलीची तयारी करणं आणि तिचा केवळ विचार करण्यानेच सकारात्मक भावना निर्माण होते आणि सहलीवर जाणाऱ्यांचं \"एकूणच आयुष्य अधिक आनंदी होतं.\"\n3. बुद्धी कुशाग्र होते\nप्रवास म्हणजे नवनवीन पदार्थ चाखणं, नवीन वातावरण अनुभवणं आणि कदाचित नवीन भाषेचा परिचय होणंसुद्धा... या सर्वांमुळे मेंदू उत्तेजित होतो. त्यामुळेच प्रवास म्हणजे मेंदूला चालना देण्याची उत्तम संधी.\nग्लोबल कोअलिएशन ऑन एजिंग रिपोर्टनुसार स्थानिक संस्कृतीची ओळख आणि वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती करून घेण्याने आपण स्मार्ट तर बनतोच. शिवाय यामुळे स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमरसारखे आजार दूर राहतात.\nपिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातले डॉ. पॉल डी. नसबम म्हणतात, \"प्रवास एक उत्तम औषध आहे.\"\nप्रतिमा मथळा नवनवीन वातावरण आणि परिस्थितीमुळे मेंदू सतत तल्ल्ख राहतो.\nते सांगतात, \"प्रवासामुळे मेंदूचा नवीन आणि भिन्न अनुभव आणि वातावरणाशी सामना होतो, मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीचं हे महत्त्वाचं वर्तन आहे आणि यामुळे आयुष्यभर मेंदू लवचिक राहतो.\"\n\"तुम्हाला नवीन कल्पना सुचवायची असेल तर त्याबद्दल विचार करणं थांबवा.\" हे वाक्य आहे अमेरिकेतले जाहिरात गुरू जेम्स वेब याँग यांच्या \"A Technique for Producing Ideas\" या पुस्तकातलं.\nयाचा अर्थ त्यांच्या जाहिरातींसाठीच्या कल्पना आकाशातून पडतात, असं त्यांना म्हणायचं नाही.\nत्यांच्यासमोर येणाऱ्या विषयाचा ते अभ्यास करतात आणि त्यावर काही जुजबी विचारही करून ठेवतात. मात्र काहीतरी भन��नाट कल्पना सुचण्याचा जो क्षण आहे तो नंतर कधीतरी येतो. अशावेळी जेव्हा ते काहीतरी वेगळं करत असतात, उदाहरणार्थ सिनेमाला जातात.\nनवीन वातावरण आणि अनुभवामुळे मेंदूत नवीन बंध तयार होतात आणि मनाला नवचैत्यन्य मिळतं, हे आज मज्जासंस्थेशी संबंधित शास्त्रज्ञांना कळलं आहे.\nयाचा थेट संबंध \"cognitive flexibility\" म्हणजेच आकलन क्षमतेच्या लवचिकतेशी आहे. आकलन क्षमतेची लवचिकता म्हणजे मेंदूला नवनवीन कल्पना सुचणं आणि हाच सर्चनशीलतेचा महत्त्वाचा घटक आहे.\nम्हणूनच तर जगप्रसिद्ध चित्रकार पॉल ग्वागिन, लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे आणि संगीतकार इगोर स्टारविन्स्की यांच्या गाजलेल्या कलाकृती या त्यांनी प्रवास केल्यानंतर रचलेल्या आहेत, हा निव्वळ योगायोग नाही.\n5. उत्पादन क्षमता वाढते\nआजच्या काळात कामाच्या ठिकाणी होणारी चिडचिड गंभीर विषय बनला आहे.\nताणामुळे केवळ कर्मचाऱ्यांवरचं ओझ वाढलं आहे, असं नाही. तर ताणाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि उत्पादनक्षमता कमी झाल्याने, कर्मचारी आजारी पडण्याचं प्रमाण वाढल्याने, अपघात आणि नुकसान भरपाई या सर्वांमुळे कंपन्यांवरचं ओझंही वाढलं आहे. जगभर हीच परिस्थिती आहे.\nप्रतिमा मथळा पर्यटनामुळे तुमचा दृष्टिकोन बदलण्यासही मदत होते.\nवाढत्या ताणामुळे एकट्या अमेरिकेतल्या उद्योग जगताला दरवर्षी 300 अब्ज डॉलर्सचं नुकसान होतं, असं द अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेसचं म्हणणं आहे.\nआनंद आणि उत्तम आरोग्य विज्ञानावर लिखाण करणारे ख्यातनाम लेखक डॉ. शिमी कांग म्हणतात, मेंदूला थोडी विश्रांती दिल्याने तो रिसेट होतो. त्याची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते आणि नवीन कल्पना सुचतात.\n6. वैयक्तिक विकास साधता येतो\nतुम्ही तरुण असाल आणि काही काळ परदेशात राहण्याची संधी तुम्हाला मिळाली तर हा अनुभव तुमच्या वैयक्तिक विकासासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.\nजर्मनीतल्या फ्रिडरक-चिलर विद्यापीठातले डॉ. ज्युलिआ झिमेर्मन आणि डॉ. फ्रान्झ नेयेर यांनी किमान एका सेमिस्टरसाठी परदेशात राहून आलेल्या जर्मन विद्यापीठातल्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची परदेशात न गेलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना केली.\nयात परदेशात राहून शिकलेले विद्यार्थी हे शिक्षणासाठी परदेशात न गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मनमोकळे आणि खुलेपणाने संवाद साधणारे असल्याचं दिसून आलं.\nप्रतिमा मथळा बाहेर राहिल्यामुळे आत्मविश्वास वाढतो.\nत्याचप्रमाणे सहलीवरून आल्यावर पर्यटकांमध्येसुद्धा नवीन अनुभवाप्रती अधिक खुलेपणा येतो आणि ते भावनिक पातळीवर अधिक स्थिर होतात.\nसंशोधक लिहितात, \"पर्यटनामुळे किशोरावस्थेपासून पौढावस्थेपर्यंतच्या काळात अधिकाधिक लोकं अधिक प्रामाणिक, मनमिळाऊ आणि भावनिकदृष्ट्या स्थिर होतात.\"\nत्यामुळे तुमचं वय कितीही असो आणि फिरण्याची आवड कशीही असो, थोडा वेळ काढून एका मस्त आरामदायी सहलीला जाणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं आहे.\n'ऑर्डर... ऑर्डर... महिन्यातून एकदा 'बाम्बी' पाहायचाच\nजगातला सर्वात मोठा बारावा देश, लोकसंख्या फक्त 56 हजार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nभ्रमण व विश्रांती कारभार\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज्यात महायुतीचं सरकार की फक्त भाजपचं\n‘सरकारने डावं-उजवं सोडून आर्थिक संकटावर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा’\nपुढच्या 10 दिवसात ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडेल\n#100Women: जगाचं भविष्य महिलांनी ठरवलं तर कसं दिसेल\n एवढा भीषण दुष्काळ की झाला 55 हत्तींचा मृत्यू\nधनंजय मुंडे प्रकरणावरून पवारांचा महिला आयोगावर निशाणा\nआरे कॉलनी: त्या झाडाला शेवटचं आलिंगन द्यावं असं मला वाटलं आणि...\nभावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो का\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahanewslive.com/@12193", "date_download": "2019-10-22T05:39:15Z", "digest": "sha1:COTIMJNWL5AIVU5NGG7F7EJLEIE2PDKP", "length": 9339, "nlines": 118, "source_domain": "mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| येत्या २३ जूनपासून प्लास्टिक वापरल्यास भरावा लागणार ५००० रुपयांचा दंड!", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर बैठकीचे नियोजन\n... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर\nवंचित बहुजण आघाडी ची खरी लढाई सेना भाजप युती सोबत\nवंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढवणार\nयेत्या २३ जूनपासून प्लास्टिक वापरल्यास भरावा लागणार ५००० रुपयांचा दंड\n���ुंबई : जर का तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसली तर तुम्हाला तब्बल ५००० चा दंड भरावा लागणार आहे. कारण येत्या २३ जूनपासून महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरु होईल. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांसोबतच ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत प्लास्टिकमुळे होणारा वाढता कचरा आणि प्रदूषण पाहता बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या मुंबईकरांविरोधात महापालिका कठोर कारवाई करणार आहे. यामध्ये सर्व दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल यांचा समावेश असेल. या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसंच, जर सर्वसामान्य जनतेच्या हातात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर त्यांनाही ५००० पर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे.\nयेत्या २३ जूनपासून प्लास्टिक वापरल्यास भरावा लागणार ५००० रुपयांचा दंड\nCategories : थोडक्यात महत्वाचे Tags : थोडक्यात महत्वाचे\nजम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचं सरकार कोसळलं;भाजपने काढला पाठिंबा\nछत्रपती चिमासाहेब फेरीवाला संघटनेचे लक्ष्मीपुरी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन\nसह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांना नाशिक भूषण पुरस्कार जाहीर रोटरी क्लबतर्फे होणार सन्मान; पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वितरण\nपंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद\nढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा\nपाच जणांची हत्या करणारा आरोपी वैष्णोदेवीत.....\nएक साधासुधा गरीब पण संवेदना जिवंत असणारा भारतीय नागरिक सुद्धा हजारो जणांचे प्राण वाचवू शकतो\nधुळ्यात जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी\nतब्बल २५ वर्ष एका बाळासाठी आसुसलेल्या बापाच्या पदरात पडले तिळे \nपत्रकार गौरी लंकेश यांची हत्या धर्म वाचवण्यासाठी केली; परशुराम वाघमारेची कबुली\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\n��ेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nशिखर धवनचे १०७ चेडूंत १५ चौकार ठोकत (१०३) शानदार शतक झळकावले\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...\nपरीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2018/02/", "date_download": "2019-10-22T07:18:21Z", "digest": "sha1:V4JD3O5OPA5FRH4TP5BFRLVWXQYLCCSG", "length": 11822, "nlines": 164, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : February 2018", "raw_content": "\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\n> बाबासाहेबांनी संविधानाच्या संदर्भातच एकदा खूप मूल्यवान गोष्ट सांगितली होती. ती अशी - \"प्रत्येक पिढीसाठी त्या त्या पिढीने नियम आणि संविधान ठरवावं. मागच्या पिढीने घातलेले नियम आणि त्यांचं अंधानुकरण करणं म्हणजे, जिवंत असणाऱ्या या पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत असं होईल.\" ते व्हायला नकोय. आणि नेमकं तेच आपण करतोय असं वाटतं. धर्म म्हणजे जगण्याचे नियम, जे बदलणाऱ्या माणसासोबत बदलत असतात. वेद. पुराण, स्मृती, मेलेल्या माणसांनी लिहलेली सगळी पुस्तकं आणि तितकच काय तर संविधान सुद्धा, आपल्या आजच्या जगण्याच्या कसोटीवर घासून बघितलं पाहिजे. खरं उतरलं तर वापरावं, नसता त्याला बदलायला हात धजायला नकोत. संविधानाच्या बाबतीत, आपण ते बदल वेळोवेळी करतोय, ही खरं तर आनंददायी बाब आणि म्हणूनच त्या काळच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे आपण असंख्य आभार मानायला हवेत.\n> आरक्षण हे मुळीच गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. ते तुमचं व्यवस्थेत रिप्रेसेंटेशन असावं म्हणून आहे. हा त्याचा मूळ गाभा. आता फ्रेम केलेल्या कायद्याच्या ओळीत हा गाभा पकडता येणं कायदे मंडळाचं काम आणि कौशल्य. ते अशात प्रामाणिकपणे केले जात नाही असे दिसते. खरंतर आरक्षणाला आपण डेली फूड म्हणून न वापरता फक्त सप्लिमेंट म्हणून वापरयाला पाहिजे. योग्य तितकच आणि हवं तिथेच. नसता त्याचे साईड इफेक्ट इतके होतायेत की इथची समाज व्यवस्था ओबड धोबड गाठी-गाठींनी वाढलीये.\nतर आरक्षण काही मूळ प्रश्न सोडवणार नाही. सरकारी नौकऱ्या कमी होणार आणि त्य��ंचं कंत्राटीकरण होणार या काळ्या दगडावरच्या दोन पांढऱ्या रेघा आहेत. सरकारी शिक्षण व्यस्था अगदीच ऑक्सिजनवर आहे. म्हणून आर्थिकभार काहीसा हलका, तो ही काही काळासाठीच, आरक्षणाने वाटेलही, पण तो काही दूरगामी उपाय नाही.\n> खरं तर शेतीचा प्रश्न हा सगळ्यांचं मुळ आहे. ५ एकर मध्ये ५-१० लाखाचं उत्पादन झाल्यास कोण मारून घ्यायला ४-५ लाखाची नौकरी करेल. हा साधा सोपा विचार आहे. पण ती काही फायद्याची राहिली नाही, ठेवली नाही. आणि हे पुन्हा पुन्हा बोललं जातंय. शासनाच्याही डोक्यात तेच भरलंय - शेती काही फायद्याची होऊ शकत नाही. मुळात हा असला विचार शासन व्यस्थेने करणे आणि शेतीच्या प्रश्नांकडे, तिच्या फॉर्मच्या बदलाकडे दुर्लक्ष करणे हा निव्वळ आत्मघाती मूर्खपणा आहे. आणि हो, सब्सिडीवर चार लोखंडी नांगर देणे, फळबागांसाठी अनुदान देणे याला लक्ष देणे म्हणत नाहीत.\n> दुसरं शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आणि त्याच्या क्वालिटीची लागलेली वाट. तसं हे इथेच नाही तर जभर सगळीकडे होतंय. पण अमेरिकेने यावर काही तरी उत्तर काढावं, मग केंद्र सरकाने कॉपी मारून करावं काही तरी आणि मग तुम्ही मी इथं महाराष्ट्रात काही तरी करू, याची वाट बघंन हा ही मूर्खपणाच आहे. वेळीच शिक्षणाच्या बाजारीकरणाला आळा घातला तरच आपण उजेडात जगू शकू, नसता डोळे आले म्हणून दाखवायला गेल्यावर तुमचे माझे डोळे काढून विकल्या शिवाय डॉक्टरला त्याचे शैक्षणिक कर्ज फेडता येणार नाही.\n> खरं तर अनेक प्रश्न आहेत, त्यांना सोडवणं सोप्प नाही, पण इच्छा शक्ती असल्यास, तितकंही अवघड नाही. फक्त जनतेला हे सगळं माझ्यासाठी चाललंय हे वाटायला हवं. बाप म्हणून शासनाचं लोकांवर प्रेम असेल तर, लोक मारही खाऊन घेतात. पण शासनच धर्मसत्तेचे सुपुत्र (औलाद) आहोत असे वाटून मेलेल्यानी लिहलेल्या गोष्टींच्या समर्थरणात उतरत असेल तर, जगणाऱ्यांना ते आपले वाटणे थोडे अवघड आहे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 4:49 AM 2 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://samudaay.org/t/topic/354", "date_download": "2019-10-22T06:57:32Z", "digest": "sha1:LNVVH7OELBOZGUQYFNAZFFLCIJ3ZKSOX", "length": 1464, "nlines": 12, "source_domain": "samudaay.org", "title": "कमी व्याजदरावर कर्ज मिळविण्यासाठी, माझा व्यवसाय कोणत्या क्षेत्रात आहे याबद्दल तपशील देणे आवश्यक आहे काय? - Small Business Loan - Samudaay", "raw_content": "कमी व्याजदरावर कर्ज मिळविण्यासाठी, माझा व्यवसाय कोणत्या क्षेत्रात आहे याबद्दल तपशील देणे आवश्यक आहे काय\nमला कमी व्याजदरावर कर्ज हवे आहे.\nकाही उद्योग क्षेत्रात इतरांपेक्षा अधिक जोखीम असते. त्यामुळे व्याज दर उद्योग क्षेत्रावर अवलंबून असते. तुमचा व्यवसाय त्या मनाने कमी जोखीम असलेल्या क्षेत्रात असेल तर तुम्ही कमी व्याज दराच्या लोनसाठी पात्र ठरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shridharsahitya.com/4566-2/", "date_download": "2019-10-22T07:11:06Z", "digest": "sha1:XU75QVRHZRIYERAPJAOUVNTFVSML5NTN", "length": 6926, "nlines": 116, "source_domain": "shridharsahitya.com", "title": "Shridhar Sahitya", "raw_content": "\nश्रींचे शिष्य श्री नीलकंठ रामदासी यांना\nश्रीमत् प प सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या सहवासात आलेले अनुभव.\nमूळ लेखक – श्रींचे शिष्य श्री नीलकंठबुवा रामदासी\n(वाचन व ध्वनिमुद्रण सेवा – श्री विनायक कुलकर्णी, बेळगाव, Facebook)\n(प्रूफ रीडिंग व ऑडीयो एडिटिंग सेवा – श्री रजनीकांत चांदवडकर. नाशिक, Facebook)\n(श्री विनायक कुलकर्णी, बेळगाव, यांनी हे औडीयोज उपलब्द करून दिल्याबद्दल\nभाग ०१ – सज्जनगडाकडे प्रयाण.\nभाग ०२ – स्वामींनी सन्यास घ्यावा, असा संकेत समर्थांनी दिला.\nभाग ०३ – खडतर सेवा तपश्चर्या\nभाग ०४ – स्वामींनी केलेली जप साधना\nभाग ०५ – परम पूज्य स्वामींना झालेला पहिला साक्षात्कार\nभाग ०६ – विरोधकांची गच्छंती\nभाग ०७ – समर्थांचा महावाक्याचा उपदेश\nभाग ०८ – स्वामींची तल्लीनता व शारीरिक वेदनेतही नामाचा आनंद अनुभव\nभाग ०९ – समर्थांनी कृत्या बाईपासून परमपूज्य स्वामींचं रक्षण केलं\nभाग १० – गुरुस्थानी गेल्यानंतरची परमपूज्य स्वामींची तळमळ\nभाग ११ – अपूर्व अद्भुत पदवीदान\nभाग १२ – जनसमुदायाला आपलेसे केलेले परमपूज्य स्वामीजी\nभाग १३ – स्वामींचा संकेश्‍वर पीठाच्या शंकराचार्यांची संवाद व शिष्य पर्व योग\nभाग १४ – वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी फुटून तिचा वृक्ष झालेला प्रसंग\nभाग १५ – लहान मुलांचीही काळजी घेणारे स्वामीजी\nभाग १६ – लेकुराचे हित, जाणो माऊलीचे चित्त\nभाग १७ – नीलकंठ महाराजांचा सज्जनगडावरील दिनक्रम\nभाग १८ – हरिजनांना तीर्थ दिलेला संदर्भ\nभाग १९ – वंटमोरी संस्थानात स्वामीजींची पाद्यपूजा व बिडकते वकिलांना फळं दिलेला संदर्भ\nभाग २० – गळतगा, निपाणी येथे भगवानरावांना दर्शन आणि नंतर मिरज येथे मुक्काम\nभाग २१ – परमपूज्य स्वामींचे कोमल अंतःकरण\nभाग २२ – जन्मोजन्मींचे संस्कार\nभाग २३ – गुंडा महाराज नीलकंठ रामदासी यांची परीक्षा घेतली तद्नंतर स्वामीजींनी ब्रह्मराक्षसावर दया दाखवलेला संदर्भ\nभाग २४ – श्रींची सर्वांभूती कल्याणप्रद बुद्धी\nभाग २५ – सारंगपूर येथे प्रस्थान\nभाग २६ – श्री नीलकंठ बुवा रामदासी यांचं सारंगपूर येथील अनुष्ठान\nभाग २७ – संन्याशाने कशासाठीही अडता कामा नये\nभाग २८ – संतांनी दिलेला पैसा कधीही वाया जात नाही\nभाग २९ – पूजा स्वामींची कृपा वृष्टी\nभाग ३० – सोरबा सीमेवरील मिरवणूक रद्द\nभाग ३१ – अंगात ताप असूनही भाविकांना दर्शन दिलं\nभाग ३२ – परमपूज्य स्वामींची करतल भिक्षा\nभाग ३३ – होन्नावर येथे परमपूज्य स्वामींचा भाचा कमलापूरकर यांच्या मुलीला अनुग्रह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/higher-and-technical-education-minister-vinod-tawde-has-announced-that-it-is-not-mandatory-to-grant-caste-validity-certificate-for-engineering-and-medical-admission/54716", "date_download": "2019-10-22T06:22:57Z", "digest": "sha1:MOYI67WXKXWIR274HY2PWTDKYKEZPZSB", "length": 7451, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा | HW Marathi", "raw_content": "\nविनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा\nमुंबई | विधीमंडळाच्या सभागृहात आज (२६ जून) अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवेश नियंत्रण समतिच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे तावडेंनी सांगितले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nवैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. परंतु विद्यार्थ्यांना वेळेत ही प्रमाणपत्रे मिळत नव्हती. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी मिळालेला प्रवेशावर विद्यार्थ्यांमध्ये सभ्रम अवस्था निर्माण होत होती. त्या संदर्भात विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने तक्रारी केल्यानंतर आता तावडेंनी केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अधिक सोयीचे झाले आहे.\nCaste Validity CertificateEngineeringfeaturedLegislatureVinod Tawdeअभियांत्रिकजात वैधता प्रमाणपत्रविधीमंडळविनोद तावडे\nकेंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही करणार आहे का \nकाँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे \nजाणून घ्या…राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण\nराज्य सरकारला दुष्काळाच्या माहितीसाठी अजून किती वेळ हवा\n१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी \nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%9C/", "date_download": "2019-10-22T06:14:23Z", "digest": "sha1:ITHHGX4MBESJBMZZ4KBLHSTMAHB4DDA5", "length": 3046, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोपळज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांना अटक\nकुर्डूवाडी /हर्षल बागल : करमाळा विधानसभा मतदार संघातील करमाळा ते नगर रोडवर जातेगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T06:17:05Z", "digest": "sha1:2AAL5YSDZSAR5HDKW3SWPR7WEYPNH6P7", "length": 3668, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वैशाख वणवा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nTag - वैशाख वणवा\nमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या...\nगंगा आली होsss अंगणी… १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे अखेर उद्घाटन\nबीड – राज्यात बऱ्याच ठिकाणी सध्या हळूहळू पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्यासाठी...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पु��्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T06:17:12Z", "digest": "sha1:SAGPCSLQXWLD2IENNRRTMNNF7TNXXKNX", "length": 5379, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पनवेल रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nमार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा अंधेरी\nपनवेल हे पनवेल शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवर, कोकण रेल्वेवर आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गांवर आहे. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेसदेखील पनवेलवरून धावते.\nपनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानके\nरायगड जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१६ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T05:50:14Z", "digest": "sha1:GP5IKJCM7EC2DV2Q3RUYUS5RZJ4JP2QC", "length": 5608, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मन्सूर अली खान पटौदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमन्सूर अली खान पटौदीला जोडलेली पाने\n← मन्सूर अली खान पटौदी\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\n��ाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मन्सूर अली खान पटौदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअजित वाडेकर ‎ (← दुवे | संपादन)\nनरी काँट्रॅक्टर ‎ (← दुवे | संपादन)\nबिशनसिंग बेदी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४१ ‎ (← दुवे | संपादन)\nइफ्तिखार अली खान पटौडी ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर २२ ‎ (← दुवे | संपादन)\nमन्सूर अली खान पतौडी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी ५ ‎ (← दुवे | संपादन)\nसी.के. नायडू ‎ (← दुवे | संपादन)\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ‎ (← दुवे | संपादन)\nहोळकर क्रिकेट मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसैफ अली खान ‎ (← दुवे | संपादन)\nशर्मिला टागोर ‎ (← दुवे | संपादन)\nअर्जुन पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nमन्सूर अली खान पटौडी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसैफ अली खान ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nसोहा अली खान ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५ ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारताचा आणि सिलोनचा दौरा, १९६९-७० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7274", "date_download": "2019-10-22T06:24:00Z", "digest": "sha1:RFNHIUDQ4QYTVV2PCAUEYJYIHLGOWJJZ", "length": 18029, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा एकजुटीने यशस्वी करा : डाॅ. सचिन ओम्बासे\n- क्रीडा स्पर्धेसाठी नेमलेल्या विविध समिती सदस्यांना केले मार्गदर्शन\nप्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी असून यासाठी विविध समित्यांमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांनी केले.\nआदिवासी विकास विभागाचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन गडचि��ोलीत पहिल्यांदाच जिल्हा प्रेक्षागार मैदानावर २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील १ हजार ७५७ खेळाडू सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने सामाजिक न्याय कार्यालयाच्या सभागृहात संमेलनासाठी गठीत केलेल्या विविध समित्यांमधील सदस्यांची सभा आज २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.\nराज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जय्यत तयारी सुरू असून क्रीडा आयोजन, व्यवस्थापन, निवास, भोजन, दप्तर, मंच संचालन, प्रसिध्दी, आरोग्य, तक्रार निवारण, प्रमाणपत्र लेखन, साहित्य वाटप आदी समित्यांमधील सदस्यांना सबंधित जबाबदारी नेमूण देण्यात आली आहे.\nडाॅ. सचिन ओम्बासे पुढे म्हणाले, जिल्ह्यात पहिल्यांदाच आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा असल्याने सर्वच कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळावी. कुठेही हलगर्जीपणा व कमतरता होता कामा नये. निवास, नाश्ता व भोजन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान खेळाडूंच्या आरोग्याची तसेच भोजनातून व पिण्याच्या पाण्यातून अनुचित प्रकार घडू नये याची नीट काळजी घ्यावी. पिण्यासाठी शुध्द व स्वच्छ पाणी मिळावे याची खबरदारी घ्यावी. नियमाप्रमाणे प्रत्येक बाबीकडे लक्ष ठेवावे. भोजन गृहाच्या आजुबाजूचा परिसर तसेच क्रीडांगण व निवास व्यवस्था स्वच्छ ठेवण्याची दक्षता घ्यावी. मेणुनुसार भोजन तयार करवून घ्यावे. काही चुकीचे होत असल्यास तत्काळ कळवावे. निवास व आवश्यक त्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, खेळाडूंच्या साहित्याची देखभाल करावी, नियमसंगत खेळ व्हावे, राज्यस्तरीय क्रीडा संमेलनासाठी नेमणूक केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साह व जबाबदारीने काम करावे, अशा सुचना दिल्या.\nयावेळी चिमूचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर कार्यालयीन अधीक्षक डी.के. टिंगुसले, विभागीय क्रीडा संमन्वयक संदीप दोनाडकर उपस्थित होते.\nसभेला सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.आर. शिवणकर, आर.के. लाडे, वंदना महल्ले, आदिवासी विकास सहयोगी रामेश���वर निंबोळकर, नितीन इसोकर, नयन कांबळे, सुनिल मिसार, नरेंद्र कावळे, विजय टेंभुर्णीकर, के.डी. मेश्राम, पी.जी. जामठे, सुधीर शेंडे, सुधाकर गौरकर, केशव गजभिये, जे.पी. शेंडे, एस.के. बन्सोड, व्ही. आय. भिवगडे, आर.टी. धोटकर, अनिल सोमनकर यांच्यासह नागपूर विभागातील सबंधित कर्मचारी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nदीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लू चे १७ बळी : आरोग्यमंत्री\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nगुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ\nमाजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार\nसात हजारांची लाच स्वीकारताना ग्रामरोजगार सेवकास अटक\n१२ एप्रिलला प्रदर्शित होणार मोदी यांच्यावरील जीवनपट, विवेक ओबेरॉयचे सहा लूक प्रदर्शित\nभरमार बंदुकीने चितळाची शिकार, तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nमहावितरणचा कनिष्ठ अभियंता, वरीष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात\nटायर फुटून कारने घेतला पेट, तिघांचा होरपळून मृत्यू , एक गंभीर\nआष्टी - चंद्रपूर मार्ग अजूनही बंदच\nआतापर्यंत ११ लाख ३७ हजार २९६ पैकी ६ लाख २५ हजार ७८८ मतांची मोजणी पूर्ण\nतहाणलेल्या गाढवी नदीपात्रात पोहचले इडीयाडोहाचे पाणी\nमेयोतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टर ची गळफास घेऊन आत्महत्या\nपालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत\nदुष्काळाची परिस्थिती पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्याची मुभा\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निकालावर लागलाय लाखोंचा सट्टा\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपाचे अशोक नेते ५४ हजार २३७ मतांनी आघाडीवर\nगडचिरोली जिल्ह्यात ५ दलाचे पोलीस जवान सांभाळणार निवडणूक सुरक्षेची जबाबदारी\nदंतेवाड्यात नक्षल्यांनी केला आयईडी स्फोट, आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू\nभातुकलीच्या खेळात पेटविल्या चुलीने घेतला तीन चिमुरड्यांचा बळ��\nएका ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाचा बलात्कार, वाडी येथील घटना , आरोपी फरार\nनागभिड - नागपूर ब्राॅडगेज बाबत खा. नेते यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा\n२५ हजारांची लाच स्वीकारताना एसडीपीओ कार्यालयातील दोन सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात\nचंद्रपुरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांचे घर , कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाचा छापा\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जांभुळखेडा येथील नक्षल हल्ल्याचा निषेध\n‘५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ पॅनोरमामध्ये ६ मराठी चित्रपटांनी मिळविले स्थान\nपोलीस असल्याची बतावणी करून पैसे मागणाऱ्या सहा जणांना अटक\nपंचनामा करण्यासाठी १९२ अधिकारी - कर्मचाऱ्यांची चमू भामरागडला दाखल\nअमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढला , निर्यात केल्या जाणार्‍या वस्तूंवर अमेरिकेकडून मिळणारी करसवलत बंद होणार\nउमरविहरी येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे परिवाराची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nबल्लारपूर पेपरमिल मधील मृतक कामगाराचे शव मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हलविले\nपोलीस विभागाने ५५ कृषी मेळाव्यांतून शेतकऱ्यांना दिली नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती\nजिल्हा निर्मितीपासूनच्या ४० वर्षातील आणि ४ वर्षांच्या विकासात मोठी तफावत : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत सेक्युलर आणि सर्वसमावेशक संघटना : सी. एच. विद्यासागर राव\nनेत्रदानात नागपूर विभागातुन भंडारा जिल्हा प्रथम\nचंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे खरे शिलेदार सुधीर मुनगंटीवार : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसात वाहनांमधून जनावरांची तस्करी, २० जनावरांचा मृत्यू, सात आरोपींना अटक\nगडचिरोली पोलिस विभाग, मैत्री परिवार संस्थेच्या पुढाकाराने ३ फेब्रुवारीला आलापल्लीत ५४ आदिवासी जोडपी होणार विवाहबध्द\nकोडीगाव येथे वीज पडून बैल ठार\nउद्यापासून गडचिरोली पोलिस साजरा करणार 'आदिवासी विकास सप्ताह'\nराष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यकारिणीवर डॉ. अभय बंग यांची नेमणूक\nधनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसार्वजनिक कम्प्युटरवरून आधार कार्ड डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगा\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\nवर्धा शहरात देशी पिस्टल जप्त : जबरी चोरीचा गुन्हा उघड\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://samudaay.org/t/topic/357", "date_download": "2019-10-22T06:54:23Z", "digest": "sha1:RMREOERQU3J4K3EJGU3IQEPGPAACQUZW", "length": 2650, "nlines": 17, "source_domain": "samudaay.org", "title": "लघु उद्योगांसाठी भांडवलासाठी लागणारे मूल्य किती महत्त्वाचे असते? - Business And Personal Finance - Samudaay", "raw_content": "लघु उद्योगांसाठी भांडवलासाठी लागणारे मूल्य किती महत्त्वाचे असते\nमला एका छोट्या व्यवसायात भांडवलाबद्दल जाणून घ्यायचे आहे.\nलघु उद्योगांसाठी रोख प्रवाह (कॅश फ्लो) अत्यंत महत्त्वाचा असतो.\nकॅश फ्लोचा एक मुख्य घटक म्हणजे कार्यकारी भांडवल (वर्किंग कॅपिटल)\nपुरवठादारांना पैसे देणे व ग्राहकांकडून पैसे येणे ह्यातील अवधी, पगार देणे, त्वरित पूर्ण करायच्या ऑर्डर, हंगामी उद्योगांमध्ये उतार चढाव इत्यादीसाठी लागणारी रक्कम वर्किंग कॅपिटल मधून वापरता येते.\nदैनंदिन गरजांवर लक्ष ठेवणे त्रासदायक असते आणि अनेक वेळा पैशांची गरज व पुरवठा ह्यामध्ये अंतर निर्माण होते.\nकर्जावरचे व्याज दर हेच “भांडवलासाठी लागणारे मूल्य” असते. कर्जाची रक्कम गुंतवली तर त्यातून मिळणारा परतावा हा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पर्याप्त असेल का ह्याचे मूल्यांकन उद्योगाला करावे लागते.\nउद्योगातील आंतरिक आणि बाह्य घटकांचा भांडवलासाठी लागणार्‍या मूल्यावर प्रभाव पडतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/photo-gallery/before-big-boss-13-know-about-big-boss-couples-love-relationship-status/254861", "date_download": "2019-10-22T06:38:01Z", "digest": "sha1:VPBZLN2R6PUTT3QFVRLSZA6TQMJ7MJOV", "length": 13540, "nlines": 112, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " कुणी केलं लग्न तर कुणाचा झाला घटस्फोट, पाहा बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर काय झालं या जोडप्यांचं before big boss 13 know about big boss couples love relationship status", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिड���ओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nकुणी केलं लग्न तर कुणाचा झाला घटस्फोट, पाहा बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर काय झालं या जोडप्यांचं\nबिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धकांमध्ये अफेअर सुरू झालं. काहींनी तर घरातच लग्नही केलं. तर अनेक जोड्या बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच वेगळ्या झाल्या. जाणून घेऊ अशाच काही बिग बॉसच्या घरातील जोड्यांबद्दल...\nसर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस लवकरच आपला १३वा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १३ व्या सिझनसाठी स्पर्धकांच्या नावांची वेगवेगळी यादी समोर येत आहेत. मात्र अजूनपर्यंत स्पर्धकांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या सिझनमध्ये काही जोडप्यांची नावं स्पर्धक म्हणून चर्चेत आली आहेत. आपण बिग बॉसचे आधीचे १२ सिझन पाहिले तर बिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धकांचे अफेअर झाले. काहींनी घरात लग्नही केलं. तर काही कपल्स घराबाहेर पडताच वेगळे झाले. आज आपण अशाच जोडप्याबद्दल जाणून घेऊया...\nवीणा मलिक आणि अश्मित पटेल यांच्यातील नातं आपल्याला बिग बॉसच्या चवथ्या सिझनमध्ये बघायला मिळालं. दोघांमधील जवळीक इतकी वाढली होती की, त्यांचे काही दृश्य बिग बॉसला कट करून टीव्हीवर दाखवावे लागत होते. बिग बॉसमधून बाहेर पडताच मात्र त्यांच्यातील नातं संपलं.\nगौहर खान आणि कुशाल टंडन बिग बॉसच्या सिझन ७ मध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. शोमध्ये त्यांच्यादरम्यान घडलेलं एक वादग्रस्त दृश्य सुद्धा गाजलं होतं. यात दोघांनी एकाच बाथरूममध्ये स्वत:ला लॉक करून घेतलं होतं. मात्र जसे दोघं घराबाहेर पडले तसे ते वेगळे झाले.\nउपेन पटेल आणि करिश्मा तन्ना बिग बॉस सिझन ८ चे स्पर्धक होते. बिग बॉसमध्ये करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल यांचा रोमांस प्रेक्षकांना बघायला मिळाला. मात्र घराबाहेर पडताच दोघं वेगळे झाले.\nकिश्वर मर्चेंट आणि सुयश राय सुद्धा बिग बॉसमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघंही खूप काळापासून एकमेकांना डेटिंग करत होते आणि बिग बॉसमध्ये आल्यानंतर ���्यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं. बिग बॉसमधून बाहेर पडताच दोघांनी २०१६ मध्ये लग्न केलं.\nप्रिंस नरुला आणि युविका चौधरी यांची भेट बिग बॉसमध्ये झाली होती. ९ सिझनमध्ये दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. प्रिंसनं बिग बॉसच्या घरातच युविकाला प्रपोज केलं होतं. बिग बॉसमधून बाहेर पडताच प्रिंस नरूला आणि युविका चौधरीनं ऑक्टोबर २०१८ मध्ये लग्न केलं.\nरोशेल राव आणि कीथ सिकेरा सुद्धा बिग बॉसमधील कपल्स पैकी एक आहे. या कॉन्ट्रोवर्शियल शोमध्ये दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही या कपलनं आपलं नातं कायम ठेवलं होतं. गेल्या वर्षी रोशेल आणि कीथनं लग्न केलं.\nसारा खान आणि अली मर्चेंट बिग बॉसचे मोस्ट फेमस स्पर्धक होते. बिग बॉसच्या सिझन ४ मध्ये घरातच सारा खान आणि अली मर्चेंटनं लग्न केलं होतं. नंतर घराबाहेर येताच दोघांनीही धक्कादायक खुलासा केला. अधिक पैशाचं आमिष दाखवून बिग बॉसनं या स्पर्धकांचं लग्न लावलं होतं. म्हणून बिग बॉसच्या घराबाहेर येताच दोघं वेगळे झाले.\nतनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली बिग बॉस सिझन ७ मधील कपल. या रिअॅलिटी शोदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. तनिषा आणि अरमाननं बिग बॉसमध्ये किसिंग सिन्सपासून रोमांसपर्यंत अशी खूप टीआरपी मिळवली. दोघं घराबाहेर पडताच लग्न करतील अशीही चर्चा रंगली होती. मात्र असं काहीही झालं नाही. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दोघांचं ब्रेकअप झालं.\nअजून बरेच काही झगमगाट फोटोज गैलरीज\n'श्री गुरुदेव दत्त' मालिकेची शंभरी, सेटवर असं झालं साजरीकरण\nअभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नवारात्रीनिमित्त भरतनाट्यममधून साकारली ९ रुपं\nBigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nकुणी केलं लग्न तर कुणाचा झाला घटस्फोट, पाहा बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर ��ाय झालं या जोडप्यांचं Description: बिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धकांमध्ये अफेअर सुरू झालं. काहींनी तर घरातच लग्नही केलं. तर अनेक जोड्या बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच वेगळ्या झाल्या. जाणून घेऊ अशाच काही बिग बॉसच्या घरातील जोड्यांबद्दल... टाइम्स नाऊ डिजीटल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T06:10:37Z", "digest": "sha1:RTSURRSF5OCWL4DAJDY26BBJD6DKFJBC", "length": 3222, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ. बद्रीनारायण बारवाले Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nTag - डॉ. बद्रीनारायण बारवाले\nडॉ. बारवाले यांच्या कार्याची माहिती पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी – राज्यपाल\nटीम महाराष्ट्र देशा- डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे मुक्ती संग्रामातील तसेच नेत्रसेवा आणि महिकोच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची माहिती नवीन...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2019-10-22T07:00:18Z", "digest": "sha1:H7TIJSQ6LGE6JLU5RQZ2YO66GSB4PA3F", "length": 3073, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "युध्द Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\nयामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nभारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय\nजमीन मिळूनही पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत\n15 जानेवारी 2020 पासून सोशल मीडियावर होणार नवीन नियम लागू\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nराज ठाकरे आधीच म्हणाले होते असं काहीतरी होईल – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास ३०० ते ३५० दहशतवादी मारल्याचा दावा केला जात आहे. मात्र...\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\nयामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nभारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/ex-mla-rajeev-rajale-passed-away/", "date_download": "2019-10-22T06:16:07Z", "digest": "sha1:W6YKR5RQKRD5NDTEEPKPS6AXGYWZ7PW7", "length": 2994, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ex mla rajeev rajale passed away Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’\nराज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता\nमुक्ता टिळक ५० हजार मतांनी निवडून येणार – गिरीश बापट\nमाजी आमदार राजीव राजळे यांचे दुःखद निधन\nअहमदनगर : पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे शनिवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी...\n‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी\nईव्हीएममध्ये घोटाळा होणे अशक्य, जॅमर बसवण्याचा प्रश्नचं नाही – निवडणूक आयोग\nवांगी पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/shahid-kapoor-kabir-singh-controversies-complaint-against-kabir-singh-makers-doctor-files-complaint-kiara-advani-arjun-reddy/254073", "date_download": "2019-10-22T06:57:59Z", "digest": "sha1:LWIQBQVWLJ36E7PUEITPPMGU56GZDDGV", "length": 11915, "nlines": 107, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Kabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार Shahid Kapoor Kabir Singh controversies complaint against kabir singh makers Doctor files complaint kiara advani arjun reddy", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nKabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार\nपूजा विचारे | -\nShahid Kapoor Kabir singh: शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमा पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र वादविवादामुळे हा सिनेमा नव्या अडचणीत सापडला आहे. एका डॉक्टरानं या सिनेमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nKabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार |  फोटो सौजन्य: Instagram\nबॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग गेल्या आठवड्यात रिलीज झाला. या सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आणि हा सिनेमा शाहिद कपूरच्या करिअरमधला सर्वांत मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आहे. सिनेमाच्या कलेक्शनमध्ये बरीच वाढ होताना दिसतेय. मात्र या सिनेमासाठी प्रेक्षकांकडून संमिश्र रिव्यू मिळत आहेत. या सिनेमात शाहिद हा एक मद्यपी डॉक्टर दाखवण्यात आला आहे, ज्याला मेडिकल स्टुंडटवर प्रेम होतं. कबीर सिंग हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर वादात अडकला आहे. आता आणखी एका अडचणीचा सामना या सिनेमाला करावा लागत आहे.\nडॉक्टर्संची प्रतिमा बिघडवल्याचा आरोप\nमुंबईच्या एका डॉक्टरनं कबीर सिंगच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण या सिनेमात डॉक्टर्संचं चुकीचं रूप दाखवण्यात आलं आहे. सिनेमात शाहिदचं ब्रेक अप झाल्यानंतर तो एक मदयपी डॉक्टर होतो. आपलं दुःख कमी करण्यासाठी तो स्मोकिंगपासून ड्रग्सपर्यंतचा वापर करतो. यासोबतच त्याला खूप रागीट आणि हिंसक दाखवण्यात आलं आहे. जो आपलं प्रेम जे प्रीतीवर असते ते पुन्हा परत मिळवायचं असतं.\nमुंबईच्या डॉक्टरनी लिहिलं पत्र\nमुंबईच्या डॉक्टरनं हे पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राज्य आरोग्य मंत्रालय आणि सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांना देखील पत्र लिहिलं आहे. या पत्रात कबीर सिंग या सिनेमाची स्क्रिनिंग थांबवण्यासाठी सांगितलं आहे. मुंबईच्या या डॉक्टरनुसार, सिनेमात एका डॉक्टरची प्रतिमा खराब केली आहे. तक्रारीत म्हटलं की, डॉक्टरांची प्रतिमा वाईट आणि नेगेटिव्ह पद्धतीनं सिनेमात दाखवली आहे.\nशाहिदला रागीट डॉक्टर, ऑब्सेस्ड लव्हर म्हणून दाखवल्यानंतर टीका होत आहे. मात्र असं असलं तरी, कबीर सिंग हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात हिट ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमानं जवळपास ८८.३७ कोटी रूपयांचा बिजनेस केला आहे. सिनेमाच्या कथेवरून जरी वाद होत असले तरी शाहिदच्या अभिनयाचं जबरदस्त कौतुक केलं जातं आहे. या सिनेमातील शाहिदचा अभिनया आतापर्यंतचा सर्वांत बेस्ट अभिनय मानला जात आहे.\nकबीर सिंगच्या अपोझिट कियारा आडवाणी आहे. या सिनेमात कियारानं सुद्धा एक सामान्य मुलीची भूमिका केली आहे. हा सिनेमा साऊथ इंडियन सिनेमा अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी\n‘तानाजी’ सिनेमाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nKabir Singh Screening: कबीर सिंग सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवा, पोलिसांकडे तक्रार Description: Shahid Kapoor Kabir singh: शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमा पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र वादविवादामुळे हा सिनेमा नव्या अडचणीत सापडला आहे. एका डॉक्टरानं या सिनेमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पूजा विचारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2010/05/", "date_download": "2019-10-22T07:18:06Z", "digest": "sha1:MZ5YIROJNBZHVZUSYY4RMRD5RLGFFFDZ", "length": 15628, "nlines": 183, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : May 2010", "raw_content": "\nछावा: छत्रपती संभाजी महाराज\nछत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती (१४ मे) निमित्य हार्दिक शुभेच्छा\nमहाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले.\nत्यांच्या जयंती निमित्य काही दुखडे आम्हाला मांडायचे आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आपण बराच चूक मांडला आता पुन्हा त्या सत्य इतिहासाची आपण एकदा फेर मांडणी करायला हवी. इतिहास शिकणाऱ्या तरुणांनी हे शिवधनुष्य उचलावे. आणि संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने जे जातीय द्वेषाचे राजकारण होत आहे ते थांबवावे. महाराष्ट्र हा दलित, ब्राम्हण, मराठा या सगळ्यांचा आहे. इथच्या संकृतीवर, इतिहासावर, महापुरुषांवर प्रत्येकाचा हक्क आहे. पहिल्याने दुसऱ्याचा किंवा तिसर्याचा, दुसर्याने पहिल्याचा किंवा तिसर्याचा किंवा तिसर्याने पहिल्याचा किंवा दुसऱ्याचा द्वेष करू नये. आणि कुणीही कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी बाळगण्याचा प्रयत्न किंवा अट्टाहास करू नये; जमले तर विविध क्षेत्रात काही इतर-समाजबांधव मागे राहत असतील त्यांना हात द्यावा, जुन्या जाचक - रूढी आणि परंपरा यांना फाटा फोडून भावूबंधकीचा महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने महा-राष्ट्र पुन्हा उभा करायला सर्वानीच 'जमेल तेथे जमेल तसे' प्रयत्न करायला हवेत.\nवेब वर संभाजी महाराजांबद्दल बरेच काही उपद्रवी लेख आहेत त्यांचा नायनाट करणे हा आपण एक उदेष्य ठेवू, जिथे कुठे असे काही सापडेल ते पब्लिक फोरम मध्ये नकळवता जमेल त्या मार्गाने नाहीसे करण्याचा प्रयत्न करूयात, हाच संकल्प आज सोडू.\nसर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nबोला छत्रपती संभाजी महाराज की........... जय\nसंभाजी महाराजांबद्दल अधिक येथे वाचा\nसंभाजी महाराज समाधी तुळापुर (पुणे) ला भेट देण्याचा विचार असेल तर हे नक्की वाचा.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:11 AM 8 प्रतिक्रिया\nविषय chava, sambhaji maharaj, छत्रपती संभाजी महाराज, छावा\nमहाराष्ट्रासाठी खूप खूप खूप खूप महत्वाचा लेख.....\nसदर लेखात शासनाने ओपन सोर्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा या बद्दल खूप काही दिले आहे.\nआजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त दरात इंटरनेट अ‍ॅक्सेस मिळवून देणे आणि राज्यभाषेतील ‘कंटेन्ट क्रिएशन’ या दोन बाबींकडे तरी राज्य शासनाने प्रकर्षांने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आता गरज आहे- ‘डिजिटल व्हिजन’ची\n‘गिव्ह अस द व्हिजन दॅट वी मे नो व्हेअर टू स्टँड अ‍ॅण्ड व्हॉट टू स्टँड फॉर. बिकॉज अनलेस वी स्टँड फॉर समथिंग, वी विल फॉल फॉर एव्हरीथिंग \nपीटर मार्शल यांचे हे विधान जगभरात गाजले. कारण माणूस, संस्था, राज्य अथवा देश यांना व्हिजन म्हणजे दूरदर्शीपणा का, कसा व किती गरजेचा असतो, हे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितले. वर्धापन दिनाच्या दिवशी सारे जण आपल्या यशाचे मूल्यमापन करतात. पण त्याच बरोबर गरज असते ती भविष्यातील वाटचालीच्या दिशादर्शनाची.\nआज सुवर्णमहोत्सव साजरा करणारा महाराष्ट्र काय अवस्थेत आहे महाराष्ट्राने वेगवेगळ्या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा तज्ज्ञांनी घेतलेला आढावा मुळीच दिलासादायक नाही. येणारा काळ हे डिजिटल युग असणार आहे, याची जाणीव एव्हाना आता आपणा सर्वांनाच झालेली आहे, तशीच ती शासकीय पातळीवरही झालेली असावी. पण वास्तव मात्र, जाणीवजागृतीची गरज अधिक असल्याचे स्पष्ट करणारे आहे.\nसध्या बरेच जण इंटरनेट आणि मोबाईलचा वापर बँकिंगसाठी करतात. कधी मोबाईलचे बिल तर कधी विजेचे बिल आपण इंटरनेटवरून भरतो आणि इंटरनेटचा पुरेपूर वापर करत असल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळते. जी आपली अवस्था तीच सरकारचीही. सरकारचे चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, त्या संबंधित विभागामध्ये संगणक लागले आणि तेथील कर्मचारी संगणकावर काम करू लागले की, सरकारला वाटते संगणकीकरण झाले. वेगवेगळ्या विभागांच्या वेबसाईटस् तयार झाल्या की, त्यांना वाटते आपण माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो आहोत. सामान्य जनता त्याचा वापर किती करते, त्यांच्या सोयीचे काय आहे- याचा विचार फारसा होताना दिसत नाही.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 2:09 AM 2 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nछावा: छत्रपती संभाजी महाराज\nमहाराष्ट्रासाठी खूप खूप खूप खूप महत्वाचा लेख.....\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/motion-sickness-in-marathi/", "date_download": "2019-10-22T07:09:00Z", "digest": "sha1:NQNAY3ZMFRPSOZ5RYKNXHGRF4LWDDYYB", "length": 10069, "nlines": 94, "source_domain": "healthmarathi.com", "title": "गाडी लागणे उपाय - प्रवासात उलटी का होते, प्रवासात उलटी वर उपाय गोळी औषधे", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Diseases and Conditions Digestive System प्रवासात उलटी होणे, गाडी लागणे आणि त्यावरील उपाय\nप्रवासात उलटी होणे, गाडी लागणे आणि त्यावरील उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nगाडी लागणे किंवा प्रवासात उलटी होणे :\nआपल्यापैकी अनेकांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलट्या होण्याची समस्या होते. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासामुळे अनेकजण प्रवास करणेही टाळतात.\nया त्रासाला मोशन सिकनेस, गाडी लागणे अशा नावानेही ओळखले जाते. प्रवास करताना मळमळ होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय यांची माहिती खाली दिली आहे.\nगाडी लागणे उपाय :\nप्रवासात मळमळ होत असल्यास आल्याचा तुकडा चघळत राहावा. आले अँटी-एमेटिक गुणांचे असल्याने प्रवासात आले खात राहिल्याने ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासाला जाताना आल्याचा तुकडा बरोबर घेऊन जावे.\nलिंबू हे उलट्या आणि मळमळीवर खूप उपयोगी असते. लिंबवाच्या वासानेच मळमळ होणे दूर होते. यासाठी प्रवास करताना जेव्हा मळम��� होते असे वाटते तेव्हा लिंबाचा वास घ्यावा. याशिवाय एका बाटलीतून लिंबू रस, पाणी आणि सैंधव मीठ घालून लिंबूपाणीही नेऊ शकता.\nप्रवास करताना लवंग दाढेत धरून चघळत राहिल्याने मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.\nप्रवासात करताना वेलदोडे चघळत राहावे. यामुळेही मळमळ व ओकारी होत नाही.\nप्रवास करताना मळमळ किंवा ओकारी येऊ नये यासाठी ही काळजी घ्या..\n• दूरचा प्रवास करताना हलका आहार घ्यावा.\n• पाणी पुरेसे प्यावे त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.\n• तेलकट, तिखट, मसालेदार, जड पदार्थ खाणे टाळावे.\n• कार किंवा बस यांच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात त्यामुळे गाडीच्या आत स्वच्छ हवा येईल.\n• प्रवास करताना शक्यतो खिडकीतून बघणे टाळावे. प्रवास करताना नजर समोर ठेवावी,\n• विमान किंवा जहाजातून प्रवास करताना डोळे बंद करावे आणि शांतपणे झोप घ्यावी.\n• प्रवास करताना पुस्तक वाचणे टाळावे.\n• प्रवास करताना च्युइंगगम, लवंग किंवा वेलदोडे चघळत राहावे.\nलहान मुलांना प्रवासात उलट्या होऊ नये यासाठी गोळी किंवा औषधे द्यावीत का..\nप्रवासामध्ये उलट्या होऊ नयेत यासाठी अनेक औषधे, गोळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. अनेकजण सर्रास ही औषधे वापरतात. या औषधांमुळे तोंड कोरडे पडणे, गुंगी येणे, झोप, ग्लानी येऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही औषधे घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleकान दुखीची कारणे व कान दुखीवर घरगुती उपाय (Kan dukhane in Marathi)\nNext articleसतत ढेकर येण्याची कारणे व ढेकर वर घरगुती उपाय\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व���हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/nasal-polyps-in-marathi/", "date_download": "2019-10-22T05:57:56Z", "digest": "sha1:ZFFDVBT7YZGKHA2K5QGL3X4N7HTZKY24", "length": 9338, "nlines": 95, "source_domain": "healthmarathi.com", "title": "नाकात मांस वाढणे उपाय नाकातील मांस वाढणे आयुर्वेदिक घरगुती उपचार", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Diseases and Conditions नाकात मांस वाढणे – कारणे, लक्षणे आणि उपचार\nनाकात मांस वाढणे – कारणे, लक्षणे आणि उपचार\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nनाकातील मांस वाढणे :\nनाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असेही म्हणतात. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात.\nनाकातील वाढलेल्या मांसाचा आकार छोटा असल्यास त्यावर उपचार करणे फारसे गरजेचे नसते. मात्र जर पॉलिपचा आकार मोठा असल्यास उपचार करावे लागू शकतात. कारण त्याच्या मोठया आकारामुळे सायनसचा मार्ग बंद होऊन म्युकस सायनसमध्येच साठून राहिल्याने त्याठिकाणी इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे सायनसला सूज येऊन नाकाभोवती वेदना होऊ शकतात.\nनाकात मांस वाढल्यास कोणती लक्षणे किंवा त्रास जाणवतो..\nनाकात मांस वाढल्यामुळे बहुतेक जणांना याचा काहीही त्रास जाणवत नाही. तर काही जणांमध्ये मात्र खालील त्रासही होऊ शकतो.\n• नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे,\n• वारंवार सर्दी, नाकातून पाणी आणि शिंका येणे,\n• सायनस इन्फेक्शन होणे,\n• नाकाच्या ठिकाणी दुखणे,\n• झोपेत घोरणे, स्लीप ऍप्निया असा त्रास यामुळे होऊ शकतो.\nनाकात मास कशामुळे वाढते त्याची कारणे काय आहेत..\nखालील कारणांमुळे नाकात मांस वाढू शकते.\n• दमा (अस्थमा) आजार असल्यामुळे,\n• तसेच ऍस्पिरिन किंवा ibuprofen ह्या औषधांच्या परिणामामुळेही हा त्रास होऊ शकतो.\nवरील त्रास वारंवार होत असल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT स्पेशालिस्ट) डॉक्टरांकडून नाकाची तपासणी करून होणाऱ्या त्रासाचे निदान व उपचार करून घ्यावे.\nनाकात मांस वाढणे यावर उपचार :\nनाकातील पॉलिप्स मधील सूज कमी करण्यासाठी आपले डॉक्टर औषधे देतील. याशिवाय नाकात घालण्यासाठी ड्रॉप्स, स्प्रे दिले जातील. औषध उपचाराने त्रास थांबत नसल्यास सर्जरीचा पर्याय निवडला जातो. यासाठी Polypectomy ही सर्जरी करून नाकातील वाढलेले मांस (पॉलिप्स) काढून टाकले जातात.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleनाकात फोड येणे व नाकातील माळीणवर घरगुती उपाय\nNext articleचष्म्याचा नंबर जाण्यासाठी उपाय आणि डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/weight-gain-tips-in-marathi/", "date_download": "2019-10-22T06:10:43Z", "digest": "sha1:MVTQJRHGQJLL5KWI5GXBLBIMEXS2H5NU", "length": 18783, "nlines": 118, "source_domain": "healthmarathi.com", "title": "वजन वाढवण्यासाठी उपाय मराठी - वजन वाढवायचे घरगुती उपाय, आहार, व्यायाम व उपचार", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Diet & Nutrition वजन वाढवण्याचे उपाय – वजन वाढवण्यासाठी आहार आणि व्यायाम माहिती\nवजन वाढवण्याचे उपाय – वजन वाढवण्यासाठी आहार आणि व्यायाम माहिती\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nवजन कमी असणे :\nअयोग्य आहार, व्यायाम न करणे आणि बैठी जीवनशैली यामुळे आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असलेले आढळतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या समस्येवरचं अधिक चर्चा होत असते. मात्र अनेकजण असेही आहेत की त्यांचे वजन फारचं कमी असते. प्रमाणापेक्षा वजन कमी असणे हे सुद्धा आरोग्यासाठी धोकादायकचं असते.\nआरोग्य आणि व्यक्तिमत्त्वाचा विचार करता वजन योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. तसेच शरीरात चरबीचे वजन न वाढता मांसपेशींचे (Muscles) चे ��ेल्दी वजन वाढवणे आवश्यक असते. यासाठी वजन कमी असण्याची कारणे व त्यामुळे होणारे नुकसान, वजन कसे वाढवावे, वजन वाढवण्यासाठी काय खावे, वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा आणि हेल्दी वजन वाढवायचे घरगुती उपाय खाली दिले आहेत.\nवजन कमी असणे आणि BMI :\nवजन आणि उंची विचारात घेऊन BMI (बॉडी मास इंडेक्स) काढला जातो. साधारण पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तींचा BMI हा 18.5 पेक्षा कमी असल्यास त्या स्थितीस अतिकृश (Underweight) समजले जाते.\nवजन कमी असण्याचे नुकसान :\nप्रमाणापेक्षा वजन कमी असण्याऱ्यांमध्ये अशक्तपणा, ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे), हाडांचे फ्रॅक्चर होणे, फर्टिलिटी संबंधी तक्रारी यासारख्या समस्या होऊ शकतात.\nPubMed Central या आंतराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनानुसार प्रमाणापेक्षा वजन भरपूर कमी असल्यास अकाली मृत्यू होण्याचा धोका 140 टक्क्यांनी वाढतो. तेच प्रमाण लठ्ठव्यक्तींमध्ये 50 टक्के इतके नोंदवले आहे.\nवजन कमी असण्याची कारणे :\nअनुवंशिकता किंवा प्रकृतीमुळे वजन कमी असू शकते तसेच खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात.\n• अयोग्य आहार घेण्यामुळे,\n• पोषणतत्वांची शरीरात कमतरता झाल्यामुळे,\n• भूक न लागणे, पुरेसे जेवण न घेण्यामुळे,\n• थायरॉईडचा त्रास असल्यास hyperthyroidism मुळे तसेच डायबेटीस किंवा विविध प्रकारचे कँसर यांमुळेही वजन कमी होऊ शकते.\n• तसेच क्षयरोग (TB) किंवा HIV यासारख्या इन्फेक्शनमुळेही वजन एकाएकी कमी होत असते.\nवजन वाढवायचे असल्यास कोणती काळजी घ्यावी..\nवजन काय अगदी फास्टफूड, जंकफूड किंवा मैद्याचे बेकरी प्रोडक्ट खाऊनही वजन वाढू शकते पण अशाप्रकारे वाढलेले वजन धोकादायकचं असते. कारण यामुळे शरीरातील चरबी (फॅट) वाढून वजन वाढलेले असते. शरीरातील अनावश्यक चरबी हृदयविकार, पक्षघात, मधुमेह, हाय ब्लडप्रेशर यांना निमंत्रण देत असते.\nयासाठी वजन वाढवायचे असल्यास शरीरात फॅट न वाढता मांसपेशींचे वजन वाढणे आवश्यक असते. शरीरातील हाडे आणि मांसपेशींच्या वजनास ‘हेल्दी वजन’ असे म्हणतात. हेल्दी वजन वाढवण्यासाठी योग्य आहार आणि योग्य व्यायाम यांचा अवलंब केला पाहिजे.\nवजन वाढवण्यासाठी आहार :\nआहारात प्रोटीन, कर्बोदके आणि हेल्दी फॅटचा समावेश करावा. दूध व दुधाचे पदार्थ, मांसाहार, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, केळी, सुखामेवा, धान्ये व कडधान्ये खावीत यामुळे उपयुक्त पोषकघटक म्हणजे व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट, क्षार व खनिजतत्वे शरीराला मिळतील. दिवसातून तीनवेळा जेवण करावे.\nहेल्दी वजन वाढवण्यासाठी आहारात प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी दररोजच्या डाएटमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, चिकन, डाळी,\nकडधान्य, सोया प्रोडक्ट यांचा समावेश करावा. प्रोटीनमुळे मांसपेशींचे पोषण होऊन हेल्दी वजन वाढते.\nवजन वाढण्यासाठी हेल्दी फॅट असणारे पदार्थही खूप उपयुक्त असतात. कारण यांमुळे मेटाबॉलिजम रेट वाढून वजन वाढण्यास मदत होते. हेल्दी फॅटसाठी आहारात विविध ड्रायफ्रट्स म्हणजे बदाम, शेंगदाणे, काजूगर, मनुका, अक्रोड, खारीक, पिस्ता यासारखा सुखामेवा तसेच avocado oil यांचा समावेश करावा.\nवजन वाढवण्यासाठी व्यायाम :\nवजन वाढवण्यासाठी योग्य आहाराबरोबरचं योग्य व्यायामही करणे गरजेचे असते. कारण पौष्टिक आहाराबरोबरच योग्य व्यायाम केल्यास मांसपेशींचे पोषण होते, मांसपेशींचा विकास होतो व मांसपेशी मजबूत बनतात आणि हेल्दी वजन वाढते.\nमात्र जर पौष्टिक आहार घेत राहिल्यास आणि व्यायाम न केल्यास शरीरात फॅटचे प्रमाण वाढू लागते. यासाठी शरीरातील मांसपेशींचे हेल्दी वजन वाढवण्यासाठी हेल्दी\nडाएटसोबत योग्य व्यायामही करावा.\nवजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा..\nव्यायामामध्ये जिममध्ये वजन उचलणे, उठाबशा, जॉगिंग, चालण्याचा व्यायाम, सायकलिंग, दोरीउड्या, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, योगासने यांचा समावेश करू शकता.\nवजन वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सचा वापर करावा का..\nवजन वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर, creatine अशी अनेक सप्लिमेंट्स बाजारात असतात. अशी सप्लिमेंट्स खाण्यामुळे दुष्परिणामही होऊ शकतात. जसे creatine मुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वजन वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सचा वापर करणे टाळावे.\nवजन वाढवण्यासाठी बिअर पिणे योग्य आहे का..\nवजन वाढवण्यासाठी अनेकांना बिअर पिण्याचा सल्ला दिला जातो. बिअर पिण्यामुळे शरीरातील फॅटचे प्रमाण वाढते. त्यामुळे वजन काट्यावर जरी वजन वाढलेले दिसत असले तरी ते हेल्दी वजन नसते. बिअर पिण्यामुळे पोटाजवळील चरबी (belly fat) अधिक वाढते. बिअर ही एक अल्कोहोलिक ड्रिंक असून यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. शिवाय बिअर पिण्यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पोटाजवळ ��धिक प्रमाणात चरबी साठू लागते.\nपोटाजवळ अधिक प्रमाणात साठलेल्या चरबीमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात (लकवा), डायबेटीसचा धोका अधिक वाढतो. बिअर पिण्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी बिअर पिणे योग्य नाही.\nवजन वाढवण्यासाठी काय करावे लागेल..\n• प्रोटीन, कर्बोदके आणि हेल्दी फॅटयुक्त आहार घ्यावा.\n• वेळेवर जेवण घ्यावे.\n• दिवसातून 3 वेळा जेवण घ्यावे.\n• जेवणापूर्वी पाणी पिणे टाळावे. कारण यामुळे पाण्यामुळेचं पोट भरते व जेवण जात नाही.\n• नियमित व्यायाम करावा.\n• पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.\n• वजन वाढवण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\n• वजन वाढवण्यासाठी बिअर किंवा इतर अल्कोहोलिक ड्रिंक्स पिऊ नयेत.\n• सिगारेट, धूम्रपान यासारख्या व्यसनांपासूनही दूर राहावे.\nअशाप्रकारे योग्य आहार, योग्य व्यायाम आणि थोडा संयम ठेवल्यास निश्चितच आपले हेल्दी वजन वाढण्यास आणि हेल्दी आरोग्य राहण्यास मदत होईल.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nNext articleउचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Hiccup in Marathi)\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/bangladesh-cricket-team", "date_download": "2019-10-22T06:50:03Z", "digest": "sha1:DHEDP2CO3EUHSDIVMRKCLLMWZ3UGL5TY", "length": 4357, "nlines": 70, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Bangladesh Cricket Team | HW Marathi", "raw_content": "\nFeatured न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदा���ुंद गोळीबारात ४९ जणांचा मृत्यू\nवेलिंग्टन | न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च परिसरात दोन मशिदींमध्ये अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारीत ४९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहे. बांगलादेश क्रिकेट...\nAustraliaBangladesh Cricket TeamChristchurchfiringMosqueNew Zealandऑस्ट्रेलियाख्राइस्टचर्चगोळीबारन्यूझीलंडबांगलादेश क्रिकेट संघमशीद\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-10-22T07:20:17Z", "digest": "sha1:BZQK24M6CC4QYR2NWZDH7MERGYVV6MP2", "length": 3177, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमर गायकवाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच : मतदारांनी तक्रार केल्यावर मशीन बदललं.\nरांची कसोटी विजयासह कर्णधार कोहलीने केला ‘हा’ नवा विक्रम\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\nयामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास\nभारताचा द. आफ्रिकेला व्हाईट वॉश, रांची कसोटीत डाव आणि २०२ धावांनी विजय\nजमीन मिळूनही पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत\nTag - अमर गायकवाड\nभीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nसातारा : भीमा कोरेगाव व परिसरातीली नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री हटाव बाबत तीव्र आंदोलन करण्याच��� इशारा विविध...\n‘ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच : मतदारांनी तक्रार केल्यावर मशीन बदललं.\nरांची कसोटी विजयासह कर्णधार कोहलीने केला ‘हा’ नवा विक्रम\nशिवसेनेकडून 10 रुपयात जेवण, ‘साहेब खाना’ योजनेला काश्मीरमध्ये सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-10-22T07:40:23Z", "digest": "sha1:RHI7ZZW64WUTVJ5UROLJYSST77NBYKCO", "length": 3803, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट ताल - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट ताल/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २००८ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71513", "date_download": "2019-10-22T06:58:04Z", "digest": "sha1:UHL5TZB36CEWOKINWXOE2JFO2I4P7GQ6", "length": 5653, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हॅशटॅग यु | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हॅशटॅग यु\nअर्थ अर्थ तुझा शोधतांना,\nअर्थहीन मी होत जातो.\nनव्या नव्या ह्या अपेक्षांच्या जगात,\nहात तुझा मी शोधत असतो.\nस्वप्न स्वप्न मी रंगवतांना,\nजन्म जन्म मी तुझ्याचसाठी,\nशब्द शब्दांत तुला मांडतांना,\nशब्दही नकळत हरवुन जातात.\nपण कविते प्रमाणे प्रत्येक ओळ सुटी सुटी कर.\nहे ललित लिहिल्या प्रमाणे एकत्र झाले आहे.\nबाकी कविते मध्ये दिप्ती इक्सपर्ट आहे....ती सांगेलच\nअक्की आता सुटसुटीत वाटतीये कविता.\nआता सुटसुटीत वाटतीये कविता.+\nआता सुटसुटीत वाटतीये कविता.+ १११\nशब्दही नकळत हरवुन जातात......\nशब्दही नकळत हरवुन जातात........\nपण कवीता करताना शब्द विसरू नका\nबाकी उत्तम जमली आहे कवीता\nनवीन खाते उघडू�� मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/cars-bikes/article/mg-hector-launched-indian-market-suv-check-price-features/254209", "date_download": "2019-10-22T06:34:03Z", "digest": "sha1:Q43DO2PCBXNVY4CLFDZWHN6ARLK6YBMX", "length": 11570, "nlines": 103, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " दमदार MG Hector लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स MG hector launched indian market suv check price features", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nदमदार MG Hector लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स\nMG Hector Launch: एमजी हेक्टर अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे आणि यासोबतच या गाडीची किंमत आणि फिचर्सचा सुद्धा खुलासा झाला आहे. ही गाडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. जाणून घ्या किंमत...\nमुंबई: भारतीय बाजारात आणखीन एका दमदार एसयूव्हीची एन्ट्री झाली आहे. मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजी मोटरची हेक्टर (MG Hector) भारतात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या गाडीची झलक यापूर्वीच दाखवली होती मात्र, आता ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. एमजी हेक्टर या एसयूव्हीची एक्स शो रूम किंमत 12.19 लाख रुपयांपासून 16.88 लाख रुपये यांच्या दरम्यान आहे. ही गाडी तुम्ही एमजी शील्ड ओनरशिपमधून खरेदी करु शकता.\nएमजी हेक्टर तुम्हाला 4 व्हेरिएंट आणि 11 पर्यायांसोबत उपलब्ध आहे. या गाडीत तुम्हाला पेट्रोल, पेट्रोल हायब्रिड आणि डिझेल हे तीन इंजिनाचे पर्याय मिळतात. पेट्रोल व्हेरिएंट मॅन्युअल आणि ऑटोमेटिक या दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. हेक्टर गाडीत तुम्हाला 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं जे 250 Nm च्या ट���र्कवर 143 पीएस पावर जनरेट करतं. तर कारचं 2.0 लिटरचं टर्बोचार्ड डिझेल इंजिन 350 Nm च्या टॉर्कवर 170 पीएसची पावर जनरेट करतं. कंपनीने दावा केला आहे की, एआरएआयच्या मते कारचं मायलेज हे पेट्रोल व्हेरिएंटसाठी 15.81 किलोमीटर प्रति लिटर आणि डिझेल व्हेरिएंटचा मायलेज 17.41 किलोमीटर प्रति लिटर इतका आहे.\nएमजी हेक्टरच्या सर्व व्हेरिएंटची किंमत\nएमजी हेक्टरची सुरुवाती किंमत 12.18 लाख रुपये (नवी दिल्लीतील एक्स शोरूम किंमत) आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन, स्टाईल व्हेरिएंट 12.18 लाख रुपये इतकी आहे. तर पेट्रोल मॅन्युअल सुपर व्हेरिएंटची किंमत 12.98 लाख रुपये इतकी आहे. कारच्या पेट्रोलच्या हायब्रिड मॅन्युअलच्या सुपर व्हेरिएंटची किंमत 13.58 लाख रुपये, स्मार्ट व्हेरिएंट 14.68 लाख रुपये आणि शार्प व्हेरिएंटची किंमत 15.88 लाख रुपये आहे.\nपेट्रोल डीसीटीच्या स्मार्ट व्हेरिएंचची किंमत 15.28 लाख रुपये, शार्प व्हेरिएंटची किंमत 16.78 लाख रुपये आहे. डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनच्या स्टाइल व्हेरिएंटची किंमत 13.18 लाख रुपये, सुपर व्हेरिएंटची किंमत 14.18 लाख रुपये, स्मार्ट व्हेरिएंटची किंमत 15.48 लाख रुपये आणि शार्प व्हेरिएंटची किंमत 16.88 लाख रुपये इतकी आहे. या सर्व किमती नवी दिल्लीतील एक्स शोरूमच्या आहेत.\nKia Seltos: भारतात येणार ही दमदार कार, पाहा याचे सुपर-डुपर फीचर्स\nएका दिवसात 1000 ग्राहकांना मिळाली ह्युंदाई वेन्यू, महिन्याभरात 33 हजार बुकिंग\nटाटाची Tigor ऑटोमेटिक लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स\nया कारमध्ये 10.4 इंचाची मोठी एचडी टचस्क्रीन देण्यात आली होती ज्यामध्ये आय स्मार्ट फीचर देण्यात आलं आहे. कारमध्ये तुम्हाला अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले या दोन्ही कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळतो. यासोबतच कारमध्ये एलईडी डीआरएल, पॅनोरेमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, क्रूज कंट्रोल, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फ्रंट सीट सारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] पाहा हा तरुण मुलीचं कसं करतोय कौतुक\nसूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nRedmi Note 8 आण��� Redmi 8 Pro चा सेल, या किंमतीत मिळेल फोन\nदमदार MG Hector लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स Description: MG Hector Launch: एमजी हेक्टर अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे आणि यासोबतच या गाडीची किंमत आणि फिचर्सचा सुद्धा खुलासा झाला आहे. ही गाडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. जाणून घ्या किंमत... टाइम्स नाऊ हिंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7279", "date_download": "2019-10-22T07:03:29Z", "digest": "sha1:OQB66TNE2NRAPPNX7BJNYD3XKBUJUJGH", "length": 19409, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n‘मुक्तीपथ’ पथदर्शी व्याप्ती चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nप्रतिनिधी / मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी व तंबाखूमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुक्तीपथ’ या पथदर्शी प्रकल्पास दोन वर्षांची मुदतवाढ देतानाच अतिरिक्त चार कोटी रुपयांचा निधी तसेच या प्रकल्पाची व्याप्ती चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात वाढविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली.\nतंबाखू व दारुमुक्तीच्या दिशेने गडचिरोली जिल्हा यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसर्च संस्था, राज्य शासन, टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मुक्तीपथ प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या यशस्वीतेबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले, समाजातील युवा पिढीवर दारु आणि तंबाखूमुळे विपरित परिणाम होत आहे. तो रोखण्यासाठी मुक्तीपथ सारखे प्रकल्प राबविण्याची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ अंतर्गत गुटखा जप्तीसंदर्भात कारवाई केल्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून रासायनिक विश्लेषणाचा अहवाल तीन महिन्यात दिला गेला पाहिजे. त्यात विलंब होता कामा नये. नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेची शाखा गडचिरोली येथे सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी. दारु आणि गुटख्याचे जे मोठे पुरवठादार आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे नि���्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दारु आणि तंबाखूमुक्तीच्या या यशस्वी पॅटर्नची व्याप्ती चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातही वाढवावी, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला दोन वर्ष मुदतवाढ दिली.\nया प्रकल्पाबाबत सादरीकरण करताना डॉ. अभय बंग यांनी सांगितले, मृत्यू, रोग, अपंगत्व या कारणांसाठी जी सर्वोच्च दहा कारणे आहेत, त्यामध्ये दारु आणि तंबाखूचा समावेश होतो. समाजावर या दोन घटकांचा होणारा विपरित परिणाम लक्षात घेता, हा पथदर्शी प्रयोग राबविण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये दारु पिण्याचे प्रमाण 41 टक्के तर तंबाखू सेवनाचे प्रमाण 44 टक्क्याचे आढळून आले.\nएकात्मिक आणि बहुविध उपायांनी तीन वर्षांत या दोन्ही घटकांचे सेवनाचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबविला गेला. मुक्तीपथ प्रकल्पाच्या चमूने शासनाच्या विविध यंत्रणांना मदत करीत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 100 गावांमध्ये तर 1 हजार 200 शाळांमध्ये जाणीव जागृती केली. या सर्व मोहिमेचा सकारात्मक परिणाम जाणवला असून 583 गावांमध्ये दारुविक्री आणि सेवन बंद झाले आहे. तर 275 गावांत तंबाखू विक्री बंद झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 48 हजार पुरुषांनी दारु पिणे बंद केले असून 97 हजार 644 लोकांनी तंबाखू खाणे सोडले आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू सेवन कमी होण्याच्या प्रमाणाला गती मिळाली आहे. देशात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचे डॉ. बंग यांनी यावेळी सांगितले.\nबैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदिप व्यास, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, डॉ. आनंद बंग, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आदी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nगडचिरोली जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता ६ हजारांची लाच स्वीकारतांना सापडला\n‘ठाकरे’ च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरने उपस्थितांना केले रोमांचित\n'चौकीदार चोर है' प्रकरणी स���्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना अवमान नोटीस\n२० हजारात दुचाकी व दोन लाखात चारचाकी देणारी महिला कोट्यवधींची रक्कम घेऊन पसार\nयुवक काॅंग्रेसने केला केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारचा निषेध\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nलोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्री पदाचा समावेश\nआयकर विभागाचे देशातील विविध शहरात अचानक ‘सर्च ऑपरेशन’ , बड्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले\nचोप येथे पहाडीवर आढळली कोरीव बुद्ध मूर्ती\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\n२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण\nस्वच्छ सर्वेक्षण २०१९ : चंद्रपूर शहर महानगरपालिका विदर्भात पहिल्या क्रमांकावर\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मिरामार बीच येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nजमिनीचे फेरफार करण्यासाठी ८०० रूपयांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ४ हजार ७१४. २८ कोटी रुपयांची मदत जाहीर\nनवरगाव उपवन क्षेत्रात गावठी बॉम्ब वापरून डुकराची शिकार, एकास अटक\nविवाहबाह्य संबंधातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची प्रेयसीच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर येथील जिल्हा न्यायालयातील शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nचांद्रयान -२ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश\n३३ कोटी वृक्ष लागवडीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण, वनमंत्र्यांचा चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर\nकाँग्रेससह सर्व विरोधकांना धूळ चारत सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश\nसोनसाखळी चोरांकडुन ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत : शिर्डी पोलीसांची कारवाई\nशिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी\nअकोला जिल्ह्यातील कवठा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मतदाराने फोडले\nफेसबुकचा झटका, काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस आणि अकाउंट केले डिलिट\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\nकाँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होणार, ही आहेत महाराष्ट्रातील १२ संभाव्य नावे\nगर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतलेल्या महिलेचा अतिर���्तस्रावाने मृत्यू\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही :महावितरण\nपालकमंत्री ना. राजे आत्राम यांच्या पुढाकाराने अतिदुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, वीज, शिक्षणाचे बळकटीकरण\nउद्यापासून गडचिरोली येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nआज राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\nबाबा राम रहीम याला पंचकुला सीबीआयच्या विशेष कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात\nउत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर व्ही. बी. चंद्रशेखर यांची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या\nसायकलवारीत अपघाती मृत्यू झालेल्या प्रेम चे आई - वडील करणार देहदान\nपंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोलिसांची धाड : दलाल महिलेला अटक , पीडित तरुणीची सुटका\nकेळझर येथे न थांबणाऱ्या बसेस विरोधात प्रहारचा आक्रमक पवित्रा\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nरोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\n‘टिक टॉक’ ॲपवर बंदीमुळे कंपनीचे दररोज साडे चार कोटी रुपयांचे नुकसान, बंदी तात्पुरती उठवली\nअपर आयुक्तांनी घेतला राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तिघांना अनुज्ञेय रक्कम मंजूर\nभामरागड, अहेरी , आरमोरी पं.स. ला मिळाले नवीन हातपंप दुरूस्ती पथक वाहन\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/flower-prices-fell-half-215908", "date_download": "2019-10-22T07:08:26Z", "digest": "sha1:UM3IFNTFEMF7LYNVGJGZBMEKQKHWN2I2", "length": 13597, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "फुलांचे भाव निम्म्याने घसरले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nफुलांचे भाव निम्म्याने घसरले\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nगणेशोत्सवानंतर फुलांचे भाव गडगडतात. त्यानुसार यंदाही गणेशोत्सवाच्या तुलनेत भाव कोसळले आहेत. गणेशोत्सवात शेवंतीच्या फुलांचा भाव 400 रुपये प्रति किलो होता. तो आता 200 रुपये प्रति किलो आहे. गुलछडी 600 ते 800 रुपये प्रति किलो होती. ती आता 200 रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे.\nरोहा : गणेशोत्सवात मागणी वाढल्याने फुलांचा भाव चांगलाच वाढला होता. आता पितृपक्ष सुरू झाल्याने त्यांचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अधिक आहेत.\nगणेशोत्सवानंतर फुलांचे भाव गडगडतात. त्यानुसार यंदाही गणेशोत्सवाच्या तुलनेत भाव कोसळले आहेत. गणेशोत्सवात शेवंतीच्या फुलांचा भाव 400 रुपये प्रति किलो होता. तो आता 200 रुपये प्रति किलो आहे. गुलछडी 600 ते 800 रुपये प्रति किलो होती. ती आता 200 रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे.\nगोंडा आणि कापडीची आवक घटली असल्याने यांचे भाव फारसे उतरले नाहीत. कापडी गणेशोत्सव काळात व आताही 120 ते 160 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. सजावटीच्या फुलांचे भावही निम्मे झाले आहेत. गुलाब मागील आठवड्यात 200 ते 240 रुपये डझन भावाने विकण्यात येत होते. ते आज 100 ते 120 रुपये प्रति डझन भावाने विकण्यात येत अहेत. इतर फुलांचे भावही कमी झाले आहेत. मात्र ते मागच्या वर्षीच्या तुलनेत चढे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या वर्षी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे फूलशेती नष्ट झाली आहे. त्यामुळे आवक घटली आहे.\nगणेशोत्सव काळात मागणी वाढल्याने फुले महाग होतात. पितृपक्षात मागणी घटल्याने ती स्वस्त होतात. या वर्षी फुलांची आवक कमी असल्याने दरवर्षीच्या तुलनेत फुले महाग आहेत.\n- रवी सोनोने, फूलविक्रेते, रोहा\nगणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षात फुलांचे भाव कमी होतात. यंदा राज्यात आलेल्या पूरस्थितीमुळे फुलांची आवक घटली आहे. भाव कमी झाले असले तरी नेहमीप्रमाणे उतरले नाहीत.\n- मधुकर मालुसरे, जयेश फ्लॉवर मार्ट, कोलाड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo : दिवाळीत 'या' वस्तूची राहणार क्रेझ\nसोलापूर : पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा सध्या ट्रेंड वाढला आहे. गणेशोत्सवात शेणापासून आणि शाडूच्या मातीपासून ���नविलेल्या गणपतीची यंदा मोठी मागणी होती...\nनवी मुंबई : गणेशोत्सवात अतिवृष्टीचा फटका बसल्याने भाजीपाल्याचे दर वधारले होते. पितृपक्ष व नवरात्रोत्सवामध्ये देखील भाज्यांचे दर वाढलेलेच होते. मात्र...\nगणेश पेठेत मंडळाने बिंधास्त केलय अतिक्रमण\nपुणे: गणेश पेठे येथे भर रस्त्यात विष्णू तरूण मंडळाने गणेशोत्सवाचा गाडा लावलेला आहे. यामुळे अपघाताची शक्यता असून वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक...\nनवी मुंबईत झेंडूचा भाव वधारला\nनवी मुंबई : झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी वाशीमध्ये दाखल झाले असून, शिवाजी चौक परिसर हा झेंडूच्या फुलांनी बहरला...\nनाशिक : रविवारपासून (ता. 29) नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्स सुरु झाल्यापासूनच शहरांतील विविध मंगल कार्यालये तसेच विविध चौकाचौकांत सुरु...\nनगरसेवक समद खान जेरबंद\nनगर : मोहरम व गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना धक्काबुक्की करून पसार झालेला नगरसेवक समद वहाब खान (रा. मुकुंदनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/chief-minister-says-samarjeetsingh-ghatge-next-mla-kagal-216488", "date_download": "2019-10-22T06:22:06Z", "digest": "sha1:XLSCZQQ52KBDGE4YDLIKNKZO2ZIU5POK", "length": 15285, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुख्यमंत्री म्हणाले, कागलचे भावी आमदार समरजितसिंहच ! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nमुख्यमंत्री म्हणाले, कागलचे भावी आमदार समरजितसिंहच \nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nबिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nबिद्री - कागलच्या आ���दारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nभाजपची महाजनादेश यात्रा बिद्री (ता. कागल) येथे आली. त्यावेळी जनसमुदायासमोर ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘येथे महाजनादेश यात्रेला दोन-तीनशे लोक उपस्थित राहून एक-दोन हार घालून माझे स्वागत होईल, असे वाटले होते; पण येथे जनसागर लोटला. आता कोणतीही शंकाकुशंका उपस्थित करू नका. ‘आमचं ठरलंय’ शाहू महाराजांचे जनक घराणे असणाऱ्या समरजितराजेंना कागलची जबाबदारी मिळणार आहे.’\nहेही वाचा Vidha Sabha 2019 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत पी. एन., ऋतुराज पाटील यांना उमेदवारीची शक्यता\nते म्हणाले, ‘आपण जनतेला उत्तरदायी आहे, असे आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आपण जेव्हा विरोधी पक्षात असतो, तेव्हा संघर्षाची यात्रा असते. आपण जेव्हा सत्तेत असतो, तेव्हा कल्याणाची यात्रा असते. ही संवादाची यात्रा आहे. ’ प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनीही मनोगत\nयावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विठ्ठलराव खोराटे, संचालक बाबासाहेब पाटील, दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, एम. पी. पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.\nपरिवर्तन अटळ - घाटगे\nसमरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीसाहेब, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आम्ही केलेल्या कामामुळे कागलमध्ये परिवर्तन अटळ आहे. ही निवडणूक कागलच्या जनतेने हातात घेतली आहे. माझी युती कागलच्या जनतेबरोबर झाली आहे. त्यामुळे मला एक संधी द्या. शाश्वत विकासाचे ज्वलंत उदाहरण म्हणून कागल विधानसभा मतदारसंघाला पुढे आणू.’’\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत 38.76 टक्के मतदान\nकोल्हापूर - विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा ही मतदार संघात चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारनंतर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासह पाऊस होत असल्याने...\nVidhan Sabha 2019 : पावसामुळे कोल्हापुरात सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी\nकोल्हापूर - सध्या राज्यभर वरुणराजा धुवाँधार कोसळत आहे. कोल्हापूर येथे सकाळीच ढगाळ वातावरण जाणवू लागल्याने मतदारराजाने मतदानाचा...\nचांगभलच्या गजरात आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेची सांगता\nम्हाकवे - श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांची भोंब यात्रेची लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात सांगता झाली....\nVidhan Sabha 2019 : राज्यात पदवीधर उमेदवार निम्मेच\nविधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि...\nVidhan Sabha 2019 : कोल्हापुरात नेत्यांच्या अस्तित्वाची कसोटी\nकोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख...\nVidhan Sabha 2019 : 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे आता युती सरकारलाच विचारा - डॉ. अमोल कोल्हे\nगडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5240535460371820093", "date_download": "2019-10-22T05:52:30Z", "digest": "sha1:NVKGOGKYIT3U2KAPRQKBTM7VBZMTQAYZ", "length": 5924, "nlines": 50, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रिझर्व्ह बँकेची दिवाळी भेट; रेपो दरात पाव टक्का कपात", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nरिझर्व्ह बँकेची दिवाळी भेट; रेपो दरात पाव टक्का कपात\nमुंबई : सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जदरात घट होणार असून, कर्जाचा हप्ता कमी होणार असल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी, चार ऑक्टोबर रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का (२५ आधारभूत अंक) कपात केली.\nहा दर आता ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के झाला आहे. २०१९ मधील ही सलग पाचवी दर कपात असून, २०१० नंतरचा हा सर्वात कमी रेपो दर आहे.\nरिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केली असून, तो आता ४.९० टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा गृहबांधणी क्षेत्राला चांगला लाभ होणार आहे.\nरिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्का कपात\nरेपो दरातील कपातीचे रिअल इस्टेट क्षेत्राकडून स्वागत\nएनईएफटी, आरटीजीएस होणार निःशुल्क; रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात\nशेतकऱ्यांना खूशखबर; विनातारण कृषिकर्जाच्या मर्यादेत वाढ\nसेन्सेक्सची विक्रमी उच्चांकाला गवसणी\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc-update/gk-updates/upsc-exam-strategy/article-on-modern-indias-history-1879058", "date_download": "2019-10-22T06:56:01Z", "digest": "sha1:KVGDACHF6J53Y7QLICRK7PRYZCLMBPLH", "length": 124237, "nlines": 346, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable academy | UPSC Syllabus & Strategy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nयूपीएससीची तयारी : जमातवादाचा मुद्दा\nयूपीएससी : प्रादेशिकतेचा मुद्दा\nयूपीएससीची तयारी : जातवास्तवाचा अभ्यास\nभावनिक बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय सेवा\nएथिक्स अँड इंटेग्रिटी एक आढावा\nMPSC व UPSC ची तयारी : निबंध लेखन – वैचारिक प्रक्रिया आणि स्पष्टता\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : चालू घडामोडी\nयूपीएससीची तयारी : विविध नैतिक द्विधा\nप्रश्नवेध यूपीएससी : आधुनिक भारताचा इतिहास\nनमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, प्रश्नवेध मालिकेत आपण यापूर्वी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक मधील घटकांची चर्चा केली. यूपीएससी पूर्वपरीक्षा २ जून रोजी आहे. त्यामुळे आजपासून आपण या सदरात पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील उपघटकांची परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करणार आहोत.\nप्र. १) खालील विधानांचा विचार करा.\n१) स्वदेश सेवक होम गदर चळवळीच्या स्थापनेशी संबंधित होते.\n२) भारताच्या स्वातंत्र्यलढय़ासाठी मदत करावी, यासाठी जर्मन सरकारची मनधरणी करण्याकरिता बर्लिन समितीची स्थापना करण्यात आली होती.\nयापकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत \nपर्याय – अ) फक्त १\nब) फक्त २ क) १ व २ दोन्हीही\nड) १ व २ दोन्हीही नाही\nउत्तर : अ) फक्त १\nस्पष्टीकरण : झिमरमन योजनेअंतर्गत जर्मनीच्या परराष्ट्र विभागाच्या मदतीने वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त यांनी १९१५मध्ये बर्लिन समितीची स्थापना केली होती. परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना संघटित करून भारतात स्वयंसेवक व शस्त्रास्त्रे पाठवून तेथील भारतीय सनिकांमध्ये बंड घडवून आणणे व देश स्वतंत्र करण्यासाठी लष्करी हल्ल्याची तयारी करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते.\nप्र. २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाबाबत खालील विधानांचा विचार करा.\n१) असहकार चळवळीच्या कार्यक्रमाला या अधिवेशनात मान्यता देण्यात आली.\n२) काँग्रेसने आपला कृतीकार्यक्रम वैधानिक लढय़ापासून अतिरिक्त वैधानिक लोकलढय़ात\n३) भाषिक आधारावर काँग्रेस प्रांतिक समित्या संघटित करण्यात आल्या.\nयापकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत\nपर्याय – अ) फक्त १ व ३\nब) फक्त २ व ३ क) फक्त ३\nउत्तर : ड) वरीलपकी सर्व\nस्पष्टीकरण : १९२०चे नागपूर अधिवेशन प्रसिद्ध आहे. कारण, यात असहकार चळवळीच्या कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली. गांधींनी घोषित केले की, असहकार चळवळीचा कार्यक्रम जर संपूर्णरीत्या राबविण्यात आला, तर एक वर्षांच्या आत स्वराज्य मिळेल.\nप्र. ३) यापकी कुणी असहकार चळवळीत सहभाग घेतला नाही \n१) लाला लजपत राय\n२) मोहंमद अली जीना\nपर्याय : अ) २,३,५ ब) १,२,४ क) १,३,५ ड) २,४,५\nउत्तर : क) १,३,५\nस्पष्टीकरण : संवैधानिक लढय़ावर विश्वास असल्यामुळे १९२०च्या नागपूर अधिवेशनानंतर मोहम्मद अली जीना, अ‍ॅनी बेझंट व बी. सी. पाल यांनी काँग्रेस सोडली. तर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासारख्या मंडळींनी ‘द इंडियन नॅशनल लिबरल फेडरशन’ ची स्थापना केली.\nप्र. ४) राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्याच्या (१८५७) अनुषंगाने पुढील कुठली विधाने बरोबर आहेत\n१) राणी व्हिक्टोरियाला ब्रिटिश भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आले.\n२) धार्मिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.\n३) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापार नियंत्रित करण्यात आला.\n४) उर्वरित भारतीय राज्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nपर्याय : अ) फक्त १ व २\nब) फक्त १ क) फक्त १, २ व ��\nउत्तर : अ) फक्त १ व २\nस्पष्टीकरण : जाहीरनाम्याने ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आणला आणि सम्राज्ञीला भारताची सर्वोच्च शासक म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे तिसरे विधान चुकीचे आहे. या जाहीरनाम्याने संस्थानांचे अधिकार आणि प्रतिष्ठा यांचा आदर करण्याचे वचन देण्यात आले. त्यामुळे चौथे विधानही चुकीचे ठरते. त्याने धार्मिक उदारता अवलंबण्याचे वचन देत पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरांनुसार राज्यकारभार करण्याचे आश्वासन दिले.\nप्र. ५) १८५९ च्या नीळ उत्पादकांच्या बंडाबाबत खालीलपकी कुठली विधाने योग्य आहेत\n१) नीळ उत्पादकांचा संताप प्रामुख्याने परकीय मळेवाल्यांविरोधात होता.\n२) सिदो आणि कान्हू हे प्रमुख बंडखोर नेते होते.\n३) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘नीलदर्पण’ हे नाटक शेतकऱ्यांचे शोषण दाखवते.\\\n४) ‘हिंदू पॅट्रियट’ नामक साप्ताहिकाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.\nपर्याय : अ) फक्त १ व ३\nब) फक्त १ व ४ क) फक्त १, २ व ४ ड) वरीलपकी सर्व\nउत्तर : ब) फक्त १ व ४\nस्पष्टीकरण : दुसरे विधान चुकीचे आहे. कारण, बंडाचे नेतृत्व दिगंबर बिस्वास व बिष्णू बिस्वास यांनी केले. तिसरेही विधान चुकीचे आहे. कारण, ‘नीलदर्पण’ दीनबंधू मित्र यांनी लिहिले.\nप्र. ६) आर्य समाजाबाबत पुढीलपकी कोणती विधाने चुकीची आहेत\n१) मूर्तिपूजा आणि बहुधर्मवादावर टीका केली.\n२) विधवा पुनर्वविाहाचा कठोर विरोध केला.\n३) शुद्धीची संकल्पना विकसित केली.\n४) गोरक्षेचा मुद्दा हाती घेतला.\nपर्याय : अ) फक्त २ ब) फक्त १ व २ क) फक्त १,२ व ३ ड) फक्त ४\nउत्तर : अ) फक्त२\nस्पष्टीकरण : दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. मूर्तिपूजा, बहुधर्मवाद, बालविवाह, विधवा, ब्रम्हचर्य, ब्राम्हणांचे वर्चस्व आणि जातव्यवस्था या प्रचलित हिंदू रीतींवर आर्य समाजाने कठोर टीका केली. वेदांवर आधारित प्राचीन भारतीय धर्माचा त्यांनी पुरस्कार केला.\nयूपीएससीची तयारी : जमातवादाचा मुद्दा\nवसाहतिक काळापासून ते आजतागायत जमातवाद भारतातील एक प्रमुख सामाजिक समस्या बनून राहिलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही या समस्येने सांस्कृतिक विविधतेला विळखा घातलेला दिसून येतो. २०१५ मधील दादरी प्रकरणामुळे आणि त्यावरील प्रतिक्रियांमुळे जमातवादावरील चच्रेने पुन्हा एकदा जोर धरला. हे पाहता विद्यार्थ्या��नी प्रथमत: जमातवादाची मूळ संकल्पनात्मक धारणा समजून घ्यावी. तद्नंतर सामाजिक प्रक्रियेतील कोणत्या पोकळीतून जमातवादी जाणिवा निपजतात, तसेच बहुविध सांस्कृतिक, सामाजिक घटकांवर काय प्रकारचा प्रभाव टाकतात हे पाहावे.\nवृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून या सामाजिक मुद्दय़ावर तसेच विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध होतात. राम आहुजा यांच्या ‘Social Problem’ या पुस्तकामधून ही समस्या समजून घेता येईल. मुख्य परीक्षेत या समस्येवर जमातवादाच्या स्वरूपासंबंधी थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जमातवादाला स्पर्शून जाणाऱ्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. सामाजिक सद्भाव, सामाजिक ऐक्य, सामाजिक वीण, सामाजिक सहिष्णुता, सामाजिक ध्रुवीकरण इत्यादी. कारण हे सर्व मुद्दे वर्तमानात भारतीय समाजव्यवस्थेतही उपस्थित आहेत.\nCommunalism या संकल्पनेला मराठीत ‘जमातवाद’ अथवा ‘सांप्रदायिकता’ असेही शब्दप्रयोग वापरले जातात. धर्मिक मूलतत्त्ववाद या अंगानेही जमातवादाचा अभ्यास केला जातो. सर्वसामान्यांची रूढीप्रियता, धर्मभोळेपणा याचा वापर करून एखादा धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा जमातवादाचा जन्म होतो. त्यातून धर्माचे राजकारण आकार घेते. थोडक्यात, जमातवाद म्हणजे दोन समुदायांमध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे.\n२०१७च्या परीक्षेत – ‘धार्मिकता आणि जमातवाद यांच्यातील अंतर काय आहे हे सांगून स्वतंत्र भारतात त्याचे स्थित्यंतर कसे झाले,’ हे सोदाहरणाद्वारे स्पष्ट करा. अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला होता.\nजमातवाद समुदायाच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेवर भर देतो. प्रत्येक धार्मिक समुदायाचे हितसंबंध विभिन्न असतात किंबहुना परस्परविरोधी असतात. परिणामत: एका विशिष्ट धार्मिक समुदायाला आपल्या हितसंबंधांची जपणूक करायची म्हटले तर दुसऱ्या धार्मिक समुदायावर मात करण्याशिवाय पर्याय नसतो. धर्म या घटिताच्या आधारे सामाजिक हितसंबंध जपता येतात असे सांगून त्यासाठी जमातवाद धर्माच्या आधारे संघटन करण्याचा प्रयत्न करतो. जमातवाद हा बहुविध संस्कृती झाकोळून टाकत असतो. विशिष्ट सांस्कृतिक घटकांच्या हितसंबंधांचे राजकारण करून सांस्कृतिक बहुविधतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते.\nवसाहतिक शासनाच्य��� कूटनीतीतून आणि त्यांच्या इतिहास लेखनातून जन्माला आलेली सांप्रदायिकतेची समस्याही राष्ट्र-राज्य बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या भारतासमोरील मुख्य अडथळा बनून राहिली. स्वातंत्र्य चळवळीपासून िहदू-मुस्लीम ऐक्याचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आलेला दिसतो. जमातवादाला शह देण्यासाठी, फाळणीच्या अनुभवानंतर नेहरूंनी विविधतेतच भारताची संस्कृती लपलेली असून त्यातूनच एकता निर्माण करणे शक्य असल्याचे सांगितले. पुढील काळात जमातवाद आणि राजकारण याची सरमिसळ होऊ लागल्याने या समस्येचे निराकरण करणे शासनाच्या आवाक्याबाहेर गेले. जमातवाद ही समस्या केवळ सामाजिक न राहता ती राजकारणावर कुरघोडी करू लागली. त्यातून तिचे राजकीय समस्येत रूपांतर झाले. हे लक्षात घेता जमातवाद आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधांवर प्रश्न येऊ शकतात.\nशासनसंस्थेद्वारा जमातवादी प्रक्रियेला गोंजारण्यातून जमातवादाची समस्या अधिकाधिक बळकट होत जाते. परिणामत: सामाजिक लोकशाही अडचणीत येते. सामाजिक मने दुभंगून समाजाची घडी विस्कटू लागते. जमातवादाच्या समस्येचे सामाजिक आणि राजकीय संदर्भ पाहता त्यातील गुंतागुंत समोर येते. विभिन्न समुदायांतर्गत लोकशाही जाणिवा रुजल्याशिवाय राष्ट्राची अखंडता अबाधित राहत नाही. त्यामुळेच जमातवादाचा मुद्दा आंतरिक सुरक्षेसमोर एक मोठे आव्हान उभे करतो. या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो.\nजमातवादी प्रक्रियेने संविधानकृत नागरिकांना प्रदान केलेल्या भारतीय विवेकपूर्ण राष्ट्रीय अस्मितेसमोरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसते. यातून समाजातील व्यक्तींना सांप्रदायिक ओळख प्रस्तुत करण्याचा प्रयत्न होतो. आपण आणि ते अशी समाजाची वर्गवारी केली जाते. सामाजिक ताणाच्या निर्मितीतून संशयाची आणि शत्रुत्वाची भावना उपजते. एकमेकांकडे पाहण्याचे दृष्टिकोन ही सांप्रदायिक बनू लागतात. इतिहास आणि सांस्कृतिक प्रतीकांचा आधार घेऊन, भावनिकतेला आवाहन करून लोकांना कृतीसज्ज केले जाते. त्यातून बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक अशा अस्मिता आणि संघर्ष जन्माला येतात.\nखुल्या आर्थिक धोरणप्रक्रियेतील विसंगतीमुळे परिघावर फेकलेल्या समाजघटकांमध्ये सापेक्ष वंचिततेची जाणीव तयार होऊन सामाजिक तुटलेपण येऊ लागते. असे नाराज समाजघटक दोन्ही बाजूंनी जमातवादी प्रक्रिय��त ओढले जातात किंवा त्या प्रक्रियेचे बळी ठरतात. वाढत्या बेरोजगारीमुळे संसाधनांची कमतरता आणि त्यातून इतरांची संसाधने बळकावण्याची प्रक्रिया जमातवादाच्या उदयाला कारणीभूत ठरते. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात दृक् श्राव्य माध्यमाच्या वापरातून आपल्या कृती कार्यक्रमांना सहमती मिळवत जमातवाद आपले भरणपोषण करतो. २०१८ च्या मुख्य परीक्षेत या आयामाला धरूनच पुढीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आला होता. ‘जमातवादाचा उदय सत्तासंघर्ष किंवा सापेक्ष वंचिततेतून होतो’, हे विधान उदाहरणासह स्पष्ट करून तुमचा युक्तिवाद मांडा.\nजमातवादामुळे सामाजिक सहिष्णुता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही घटनात्मक मूल्ये आक्रसली जातात. परस्परांच्या संस्कृतीविषयी आदर आणि आपली मते स्पष्ट मांडण्यास आडकाठी येते. सामाजिक सहिष्णुता वृद्धीसाठी अल्पसंख्याकांना विश्वासात घ्यावे लागते. राष्ट्र राज्याच्या अखंडतेसाठी सामाजिक लोकशाहीचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनसंस्था आणि नागरी समाज यांना घ्यावी लागते. याउलट विभिन्न समुदायांमध्ये परस्परांविषयी संशयी वातावरण तयार झाले असता सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया दूषित होऊन असहिष्णुता वाढीस लागते, त्यातून अभिव्यक्तीची गळचेपी होते. मुख्य परीक्षेत या सामाजिक मुद्दय़ावर चिंतन करताना या मुद्दय़ाचे वरील सर्व पलू लक्षात घ्यावेत.\nयूपीएससी : प्रादेशिकतेचा मुद्दा\nयूपीएससी मुख्य परीक्षा २०१८ मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘भारतातील विविधतेचे एकक हे घटक राज्य नसून प्रदेश आहेत, सोदाहरण स्पष्ट करा.’ तर २०१६ मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘प्रदेशवादाचा पाया काय आहे आणि प्रादेशिकतेच्या तत्त्वावर विकासाच्या फायद्याचे असमान वाटप होण्याने प्रादेशिक वादाचा जोर वाढतो आहे का हे सिद्ध करा.’ या पाश्र्वभूमीवर प्रदेशवादाची/प्रादेशिकतेचा मुद्दा हा त्या त्या प्रदेशातील समाज घटकाची समस्या असते. त्यामुळे वरकरणी ही राजकीय वाटली तरी या समस्येच्या पाठीमागे सामाजिक, आíथक कारणे लपलेली असतात. प्रदेशवादाचे संकल्पनात्मक आकलन करून संसदीय लोकशाहीमध्ये त्याची भूमिका तपासावी.\nजून २०१४ मध्ये तेलंगणा हे स्वतंत्र घटकराज्य निर्माण झाले. पूर्वी उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि बिहारमधून झारखंड राज्ये वेगळी करण्यात आली. सध्याही बुंदेलखंडची मागणी जोर धरत आहे. पश्चिम बंगालमधून गोरखालँडचे स्वतंत्र घटक राज्य बनविण्याची मागणी प्रलंबित आहे. गुजरात अंतर्गत सौराष्ट्र पिछाडीवर असल्या कारणाने तसेच प्रादेशिक असमतोल टोकाचा असल्यामुळे विदर्भातील राजकीय सामाजिक गट वेगळ्या विदर्भाची भाषा करतात.\nद्रविडस्तानची मागणी, खलिस्तानची मागणी, मिझोरम आणि नागालँड निर्माणापूर्वीचा मिझोंचा आणि नागा लोकांचा लढा\n– प्रदेशवादाच्या मुद्दय़ांनी भारतीय राजकारणावर प्रभाव पाडला. या आंदोलनांनी कित्येकदा हिंसेचा आधार घेतल्याने शासनसंस्थेला हस्तक्षेप करावा लागला. वर म्हटल्याप्रमाणे वर्तमानातसुद्धा प्रादेशिक मुद्दे डोके वर काढताना दिसतात.\nभारताच्या राजकीय-सामाजिक प्रक्रियेमधील एक महत्त्वाचे घटित म्हणून प्रदेशवादाचा/प्रादेशिक समस्येचा विचार होतो. राष्ट्रप्रेमापेक्षाही विशिष्ट प्रदेशाविषयी अधिकचे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी या भावना प्रदेशवादामध्ये समाविष्ट असतात. इक्बाल नारायण यांच्या मते, प्रदेशवादाचा सकारात्मक दृष्टीने विचार करता त्यात एका विशिष्ट प्रदेशातील लोकांच्या आकांक्षांची पूर्तता हा मुख्य हेतू असतो. प्रदेशवादाकडे नकारात्मक दृष्टीने पाहता त्यात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण झालेली सापेक्ष वंचिततेची जाणीव, भावना प्रतिबिंबित झालेली असते.\nविशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान आणि त्या प्रदेशाचे स्थान उंचावण्यासाठी विविध आíथक, सामाजिक उपाययोजनांची गरज प्रदेशवादात मोडते. प्रादेशिकतेची समस्या दोन पातळ्यांवर घडताना दिसून येते.\n१) संघराज्यातून बाहेर पडण्यासाठी,\n२) एखाद्या घटकराज्यातून वेगळे होण्यासाठी आंदोलने निर्माण होऊ शकतात.\nप्रादेशिक प्रश्न प्रादेशिक स्तरावरच हाताळावेत, त्या त्या प्रदेशातील लोकांकडेच सत्ता असावी, प्रशासन आणि उद्योगधंदे यामध्येही त्या प्रदेशातील भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जावे अशी आग्रही भूमिका असते. विस्तारित प्रदेशाचा एक घटक म्हणून आपले अस्तित्व राहणार असेल तर आपल्या प्रदेशाचा विकास घडून येणार नाही अशी भावना प्रदेशवादामागे दडलेली असते.\nज्या घटकांना राष्ट्रीय प्रवाहात गौण स्थान आहे असे वाटते, ते समाजघटक स्वत:ची अस्मिता जपण्याचा प्रयत्न प्रदेशवादाच्या माध्यमातून करतात. बहुतेक वेळा भा���िक दुय्यमत्त्वातून भाषिक अल्पसंख्याक हे भाषेच्या आधारावर स्वतंत्र होण्याचा आग्रह धरताना दिसतात.\nभारतभरात प्रदेशवादाची विभिन्न रूपे पाहायला मिळतात. विशिष्ट प्रदेशातील लोक भारतीय संघराज्यातून फुटून निघण्याची मागणी करताना दिसतात. काही ठिकाणी लोकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी पुढे रेटली जाते. राज्यांतर्गत अस्तित्वात असलेले काही गट वेगळ्या राज्याची मागणी करताना दिसतात. केंद्रशासित प्रदेशातील लोकांकडून पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जाते. राज्यांतर्गत पाणीवाटपाचा प्रश्न आपल्याला अनुकूल सोडविला जावा यासाठी विशिष्ट प्रदेशातील लोकांची मागणी पुढे येते. राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याची मागणी हे प्रदेशवादाचे आणखी एक अंग म्हणून समोर येते. बाहेरच्या घटकराज्यातून आलेले स्थलांतरित यांच्या विरुद्ध भूमिपुत्रांची आंदोलने प्रदेशवादामध्ये मोडतात. खुल्या धोरणस्वीकृतीनंतर काही घटकराज्ये वित्तीय स्वायत्ततेची मागणी करीत आहेत.\nभाषावार प्रांतरचना, प्रादेशिक असमतोल, दुर्लक्षित समाजघटकांमधील जाणीव जागृती, काँग्रेसचा एकछत्री राज्य कारभार, प्रादेशिक पक्षांचा उदय, प्रबळविरोधी पक्षाची कमतरता, प्रादेशिक वर्तमानपत्रांची भूमिका, विकास प्रक्रियेमुळे विशिष्ट प्रदेशातील स्थानिक लोकांच्या जीवनात हस्तक्षेप, प्रबळ केंद्रीय सत्तेकडून राज्याच्या राजकारणावर कुरघोडी, आíथक नियोजनात राज्यांना दुय्यम स्थान, प्रादेशिक भांडवलदारांचा उदय आणि मागास जातीचे राजकारण अशा विभिन्न कारणातून प्रदेशवादाची समस्या मूळ धरू लागते.\nप्रदेशवादी आंदोलनाचा धोका भारताच्या अंतर्गत सुरक्षेला बसू शकतो का त्यातून राष्ट्र-राज्याच्या अखंडतेला तडा जाऊ शकतो त्यातून राष्ट्र-राज्याच्या अखंडतेला तडा जाऊ शकतो याचाही अभ्यास करावा. प्राप्त परिस्थितीत राज्यसंस्थेकडून अंतर्गत सुरक्षेच्या उपाययोजनेबरोबर विधायक हस्तक्षेपाची गरज असते. प्रादेशिकतेची समस्याही राष्ट्रीय स्थर्याला आव्हान ठरेल का याचाही अभ्यास करावा. प्राप्त परिस्थितीत राज्यसंस्थेकडून अंतर्गत सुरक्षेच्या उपाययोजनेबरोबर विधायक हस्तक्षेपाची गरज असते. प्रादेशिकतेची समस्याही राष्ट्रीय स्थर्याला आव्हान ठरेल का असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अस्थिरता आणि प्रादेशिक��ेची समस्या यातील आंतरक्रिया न पाहता या समस्येवर उपाययोजना करणे दुरापास्त ठरते. त्यामुळे या अंगानेही अभ्यास करावा.\nसंसाधनाच्या विषम वितरणातून प्रादेशिक असमतोल वाढत जातो. संसाधनाच्या असमान वाटपातून नाराज समाज घटक प्रादेशिकतेची समस्या उभी करतात. मुख्यत्वे वितरणातील असमतोल दूर सारून अविकसित घटक राज्यांच्या बाजूने वितरणात्मक न्यायाची सोडवणूकच प्रदेशवादाला रोखू शकते.\nउदारीकरणाच्या अडीच दशकानंतरही घटक राज्यांमध्ये आणि घटक राज्यांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक विभागांमध्ये असमानतेची दरी वाढत चालली आहे. याचा परिणाम भविष्यातही प्रादेशिकतेची समस्या कायम राहील का आणि त्यातून संघ राज्याच्या चौकटीला धक्के बसतील का आणि त्यातून संघ राज्याच्या चौकटीला धक्के बसतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संघराज्यवाद आणि प्रादेशिकतेची समस्या यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया तपासून प्रदेशवाद संघराज्याला दृढ करतो अथवा अडचणीत आणतो, हे पाहावे.\nयूपीएससीची तयारी : जातवास्तवाचा अभ्यास\nयूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये ‘भारतीय समाजातील ज्वलंत मुद्दे’ या अभ्यासघटकांतर्गत असलेल्या जातिव्यवस्था आणि जातिप्रश्न यासंबंधी आजपर्यंत जवळपास पाच एक प्रश्न विचारलेले आहेत. त्यातील काही प्रश्न जातिव्यवस्थेच्या संरचना आणि व्यवहारावर तर काही थेट अनुसूचित जाती-जमातीवर आहेत.\nएक-‘अनुसूचित जमातीमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण अनुसूचित जातीपेक्षा प्रगत आहे, यावर टिप्पणी करा. आणि वर्तमान जात अस्मिता आधारित चळवळी जाती निर्मूलनाच्या दिशेने पाऊल टाकीत आहेत का’ याचे चिकित्सक परीक्षण करा.\nअनुसूचित जमातीची व्याख्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी संविधानात काय प्रकारच्या तरतुदी केल्या या आशयाचा प्रश्न होता. याचा अर्थ जातिव्यवस्थेवर विचारलेले प्रश्न पाहता जातिव्यवस्थेच्या वर्तमानातील दृश्य आणि अदृश्य अशा बहुविध कंगोऱ्यांना स्पर्श करण्याचा लेखी परीक्षेचा उद्देश दिसून येतो. राज्यसंस्थेकडून जातीच्या प्रश्नांचे निराकरण व कनिष्ठ जातींचे संरक्षण व सक्षमीकरणास कसा हातभार लावायचा, हे उद्दिष्ट दिसते. या अभ्यास घटकामध्ये अनुसूचित जाती-जमातींवर वरचेवर प्रश्न विचारलेले दिसतात. अशा प्रश्नांचा फोकस कश���वर आहे हे लक्षात येण्यासाठी जाती व्यवस्था आणि जातीप्रश्नाचा संकल्पनात्मक व्यवहार समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा जातीच्या वर्तमान आयामाचे अन्वयार्थ लावणे दुरापास्त होऊन बसते.\nभारतीय समाजात जात ही व्यक्तीचे सामाजिक स्थान निश्चित करते. सामाजिक स्थानामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कार्य अधोरेखित होतात. उच्च-नीच स्तरावर आधारलेली ती एक बंदिस्त व्यवस्था आहे. जात ही एका अर्थाने सामाजिक स्थानाची उतरंड किंवा श्रेणीबद्ध समाजरचना असते असेही म्हणता येते. चातुर्वण्य व्यवस्थेने जातीला स्वतंत्र आणि स्वायत्त अशी ओळख आणि कार्ये प्रदान केली. परिणामी सामाजिक समूहांची एकात्मता तयार न होता भारतातील सामाजिक समूह विखंडित राहिले आणि जातिव्यवस्थाही एक सामाजिक विभागणी बनली.\nआर्थिक स्वातंत्र्यावर निर्बंध घातल्याने दुसरा व्यवसाय निवडता येत नाही. परिणामी व्यवसाय हे जातीची ओळख म्हणून निर्धारित झाले. दुसऱ्या बाजूला जाती-जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहारास बंदी असल्याने जातीअंतर्गत व्यवहार करणे क्रमप्राप्त ठरले. त्यातून जातीची ओळख अधिक घट्ट बनली. जातिव्यवस्थेचे महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ म्हणजे स्पृशास्पृश्य भेदाभेदाचे अस्तित्व होय. अस्पृश्यता नावाची समाजविसंगत परंपराही जातिव्यवस्थेचे खास वैशिष्टय़ आहे.\nजातिव्यवस्थेची पितृसत्ता आणि लिंगभेदाशी पक्की मोट बांधलेली असते. त्यातून स्त्रीची भूमिका निर्धारित होते. नर-मादी या नैसर्गिक भेदाचे रूपांतर पुरुष-स्त्री अशा सामाजिक भेदात करून त्यास परत नैसर्गिक ठरविण्यात पितृसत्ता महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. ही प्रक्रिया प्रत्येक जाती अंतर्गत सुरू असते. कारण जातीच्या पांघरुणाखाली लिंगभेदाची प्रक्रिया काम करते.\nदळणवळणाच्या साधनात झालेले क्रांतिकारक बदल, वाढते शहरीकरण आणि प्रातिनिधिक लोकशाही शासन संस्थांनी प्रस्थापित केलेले कायद्याचे राज्य यातून जातींचे कार्यात्मक आधार छिन्नविच्छिन्न करून टाकले. जातिव्यवस्थेमध्ये नव्या अस्मिता आणि तिची रूपे यांचा स्वीकार होताना दिसतो. या सर्व पाश्र्वभूमीवर ‘भारतातून जातिव्यवस्था पूर्णत: नष्ट होणे शक्य नाही,’ भाष्य करा. असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला.\nवर्तमान समाजव्यवस्थेमध्ये जाती अंतर्गत मोठय़ा प्रमाणात आर्थिक स्तरीकरण ��डून आल्याचे दिसते. बदलत्या भौतिक अवस्थेतून प्रत्येक जातीत वर्ग तयार झालेले दिसतात. त्यामुळे विशिष्ट जातीचे विशिष्ट हितसंबंध असे चित्र पुसट होताना दिसते. किंबहुना एका जातीत अनेक हितसंबंधाचे अस्तित्व प्रतिबिंबित होताना दिसते.\nस्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासविश्वात जातीकडे गरीब घटक शोधण्याचे आणि ओळखण्याचे एक मापदंड म्हणून पाहिले गेले. वर्तमानकाळातसुद्धा जात जनगणनेकडे सामाजिक न्यायाची पूर्वअट म्हणूनही पाहता येते. सामाजिक न्याय शाश्वत करण्यासाठी कनिष्ठ जातींच्या उत्थानाचे कृती कार्यक्रम आखताना किंवा त्यासंबंधी धोरण निश्चिती करताना जाती आधारित जनगणनेतून महत्त्वाचे स्रोत हाती लागू शकतात.\nजातिव्यवस्थेचे अक्राळविक्राळ रूप बघता भारतीय संविधानाने कमकुवत जातींना सामाजिक सुरक्षेचा विश्वास दिला. अस्पृश्यतेला नाकारून दलित जातीसमूहांना सामाजिक संरक्षण पुरवले आणि दलित जातींसोबत इतर कनिष्ठ जातीसमूहांच्या सक्षमीकरणावर भर देऊन कल्याणकारी राज्यव्यवस्थेत तशी तरतूद केली. एका बाजूला आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला शासनसंस्थेद्वारे सक्षमीकरणाचे कोणते कृती कार्यक्रम राबविले गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण २०१७ च्या मुख्य परीक्षेत, अनुसूचित जमातीविरोधातील भेदभावाचे निराकरण करण्याच्या हेतूने स्वातंत्र्यानंतर राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेले दोन कायदेशीर उपक्रम कोणते अशा आशयाचा प्रश्न विचारलेला होता.\nकायदे, धोरणे, योजना यांच्या अनुषंगाने या जातींच्या सक्षमीकरणासाठी विद्यमान शासन संस्थेकडून कोणत्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. या घटकाच्या तयारीसाठी ‘योजना’, ‘कुरुक्षेत्र’ या नियतकालिकांसोबत ‘हिंदू’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’मधून या घटकाची तयारी करता येते.\nयेथून पुढील काळात या घटकांतर्गत जात आणि मध्यमवर्ग, जात आणि आरक्षण, मंडल आयोग आणि मागास जाती, अल्पसंख्याक आणि सच्चर आयोगाचा अहवाल, जात आणि विकास, जाती संदर्भातील आंबेडकर आणि लोहियांची भूमिका, माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर जातीचे बदलेले स्वरूप, आदिवासींचा प्रश्न, जागतिकीकरणानंतर जात आणि तिच्या संरचनेच्या गुणवैशिष्टय़ांमध्ये झालेले आमूलाग्र बदल, जातीच्या टोकदार बनत चाललेल्या अस्मिता अशा स्वरूपाच्या अनेकविध मुद्दय़ांवर ���्रश्न विचारले जातील.\nप्रस्तुत लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.\n१८५७ च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती. भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८ च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झालेले होते. पण १९व्या शतकामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. या शतकामधील सुशिक्षित भारतीयांनी धार्मिक विश्वास, रिवाज व सामाजिक प्रथांची पाश्चिमात्य शिक्षणाद्वारे प्राप्त केलेल्या विज्ञान व तत्त्वज्ञानाच्या आधारे चिकित्सा करण्यास सुरुवात केलेली होती. प्रबोधन युगातील विचार, युरोपातील बौद्धिक विचारप्रवाह, विकास, इ. घटकांमुळे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यांसारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तिपूजा तसेच अंधश्रद्धा यांसारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या सुधारणांना १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी असे संबोधले जाते. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या चळवळीचा व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन आणि उदारमतवाद यांसारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे हा उद्देश होता.\nपाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांनी आधुनिक विवेक, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्टिकोनाचा अंगीकार केलेला होता. इंग्रजी भाषेने देशात राष्ट्रवादाची वाढ होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. ही भाषा भारतातील विविध प्रदेशांतील उच्चशिक्षित लोकांची वैचारिक देवाणघेवाण करण्याची माध्यम बनली. पाश्चिमात्य शिक्षणामुळे देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता या संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली व शिक्षित भारतीयांमध्ये दृष्टिकोन आणि हितसंबंध यामध्ये काहीसा एकसारखेपणा निर्माण झाला. तसेच काही भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करून ब्रिटिश आर्थिक धोरणे भारतीयांचे शोषण कशा प्रकारे करत आहेत, हे दाखवून दिले. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की भारतात राष्ट्रव��दाची उभारणी झाली व १८८५मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली, येथूनच पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय चळवळीची वाटचाल सुरू झाली.\nसाधारणत: भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे तीन टप्पे केले जातात. १८८५ ते १९०५ (मवाळ कालखंड), १९०५ ते १९२० (जहाल कालखंड) आणि १९२० ते १९४७ (गांधी युग).\nया टप्प्यांनिहाय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह या अंतर्गत क्रांतिकारी चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, कामगार चळवळ, भारतीय संस्थाने व संस्थानातील प्रजेच्या चळवळी, भारतीय राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचे योगदान, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय यांचे कार्य व ब्रिटिशांच्या काळातील भारतातील घटनात्मक विकास यांसारख्या बाबींचा अधिक विस्तृत आणि सखोल अभ्यास करावा लागणार आहे.\nया घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये एकूण १४ प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे होते.\nसद्य:स्थितीमध्ये महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाका. (२०१८)\nआधुनिक भारतात महिलांसंबंधी असणारे प्रश्न १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून उचलण्यात आलेले होते. त्या काळात महिलांसंबंधी कोणते मुख्य मुद्दे आणि वादविवाद होते\nस्वातंत्र्य लढय़ामधील सुभाष चंद्र बोस आणि महत्मा गांधी यांच्या भिन्न दृष्टिकोनावर प्रकाश टाका. (२०१६)\nमहात्मा गांधींविना भारताला स्वातंत्र्य प्राप्त करणे कसे भिन्न राहिले असते\nस्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे हे करता आले. चर्चा करा. (२०१५)\nपरदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढय़ात त्यांनी घेतलेल्या भूमिकांचे विश्लेषण करा. (२०१४)\nजगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती\nवय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्य लढय़ात अग्रेसर राहिल्या. चर्चा करा. (२०१३)\nवरील प्रश्नांवरून आपणाला ��ा घटकाची कशी तयारी करावी याची एक योग्य दिशा निश्चित करता येऊ शकते. तसेच यातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासून या विषयाच्या विविध पलूंचे योग्य आकलन करणे महत्त्वाचे ठरते. कारण हा घटक पारंपरिक पद्धतीचा आहे. यावर विचारण्यात येणारे प्रश्न बहुतांश वेळा सर्वागीण पलूंचा विचार करून विश्लेषणात्मक पद्धतीने विचारले जातात. अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे खूपच कठीण जाते म्हणून विषयाचे योग्य आकलन आणि चिकित्सक पद्धतीने केलेला अभ्यास यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो.\nया घटकाची मूलभूत माहिती आपल्याला एनसीईआरटीच्या आधुनिक भारताशी संबंधित पुस्तकांमधून मिळते आणि या विषयाची सर्वागीण आणि सखोल तयारी करण्यासाठी ग्रोवर आणि ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, बिपिन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ यासारख्या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.\nभावनिक बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय सेवा\nआजच्या लेखात आपण भावनांसंबंधी झालेल्या अभ्यासाचा आढावा घेणार आहोत. तसेच या अभ्यासातून उगम पावलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा प्रशासकीय सेवांमध्ये कोणता मोलाचा वाटा आहे, हे पाहणार आहोत.\nडार्वनिने म्हटल्याप्रमाणे, शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, भावनांमागे जीवशास्त्रीय कारण असते. भावना एकप्रकारे हे निदर्शित करत असतात की, एखादी गोष्ट मानवाच्या गरजेनुसार पूर्ण होत आहे अथवा नाही. जेव्हा आपल्याला हवी असणारी गोष्ट/वस्तू आपल्याला मिळत नाही किंवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही तेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. यामध्ये राग, भीती, निराशा या आणि यांसारख्या भावनांचा समावेश होतो.\nव्यक्तीच्या तिच्या भावनांवर असलेल्या नियंत्रणामधून किंवा नियंत्रणाच्या अभावातून व्यक्तीला अनेक विविध परिणामांना सामोरे जावे लागते. हे परिणाम सामाजिक, मानसिक किंवा शारीरिकही असू शकतात.\nभावना हे शरीराचे संवादी माध्यम मानले जाते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे शरीरासाठी विघातक ठरू शकते. उच्च भावनिक बुद्धय़ांक असणाऱ्या व्यक्ती ज्याप्रमाणे अधिक यशस्वी असतात. त्याचप्रमाणे त्या अधिक निरोगी, आनंदी व इतरांबरोबरील नातेसं��ंधात अधिक सुखी असतात.\nउच्च भावनिक बुद्धय़ांक असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक भावनांचा निरोगी समतोल आढळतो. जसे की –\nस्व-नियंत्रण, मत्री, जागरूकता, समाधान, आनंद, परिपूर्णता, स्वायत्तता, स्वातंत्र्य, इच्छा, प्रशंसा, मानसिक शांतता इ.\nया उलट ज्या व्यक्तींचा भावनिक बुद्धय़ांक कमी असतो, त्यांना खालील भावनांच्या मिश्रणाला सामोरे जावे लागते.\nएकटेपणा, भीती, रिकामपण, दडपण, निराशा, बांधिलकी, अवलंबित्व, राग, चिडचिड, आळस, अस्थिरता इ. म्हणूनच आपल्या एकंदर आनंदी व गुणावत्तापूर्ण आयुष्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता निर्माण करणे आवश्यक आहे. या सगळ्यातून भावनिक बुद्धिमत्तेची एक व्याख्या खालीलप्रमाणे केली जाऊ शकते-\nव्यक्तीची भावनांचा वापर करून घेऊन संवाद साधण्याची, लक्षात ठेवण्याची, वर्णन करण्याची, बोध घेण्याची, समजून घेण्याची, ओळखण्याची, भावना समजावून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.\nहे समजून घेणे अतिशय आवश्यक आहे की, भावनिक, बुद्धिमत्ता हे सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विरुद्ध क्षमता मोजणारे मापक नाही. भावनिक बुद्धिमत्ता व सर्वसामान्य बुद्धिमत्ता यांचा अनोखा मिलाफ व्यक्तीची एकूण बुद्धिमत्ता ठरवत असतो.\nआपल्या सर्वानाच कधी ना कधी स्वत: च्या भावनांवर ताबा नसल्याचा अनुभव आला आहे. यामागील एक कारणमीमांसा म्हणजे भावनांचा आणि मेंदूचा गुंतागुंतीचा असलेला संबंध. पंचेद्रियांकडून मिळालेला कोणताही संदेश हा मेंदूतील Thalamus(थॅलॅमस)कडे पाठविला जातो व तेथून त्याचे रासायनिक संदेशात ‘भाषांतर’ केले जाते. अशाप्रकारे बहुतेक सर्व संदेश मेंदूच्या वस्तुनिष्ठपणे विचारप्रक्रिया करणाऱ्या केंद्रकाकडे पाठविले जातात. मात्र अशा संदेशांमध्ये भावनांचे मिश्रण असल्यास हे संदेश amygdala (अमिग्डेला) या मेंदूमधील भावनिक केंद्राकडे पाठविले जातात.\nयाच वेळेस संदेशातील बहुतेक भाग हा मेंदूतील वस्तुनिष्ठपणे विचार करणाऱ्या केंद्रकाकडे पाठविला जातो व काही भाग सरळ अमिग्डेलाकडे जातो. मेंदूला या संदेशावर पूर्णपणे वस्तुनिष्ठपणे काम करण्याची संधी न देताच हा संदेश अमिग्डेलाकडे जातो. म्हणजेच काही संदेशांसाठी प्रतिसाद हा केवळ लगेचच मिळणारा भावनिक प्रतिसादच असतो.\nमेंदू आणि भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो व मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर बदलत असतो. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या भावनांना दूर लोटण्याचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अथवा त्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. आपल्या भावना या सतत आपल्या बरोबर असतात. आपल्या भावनांची मुळे आपल्या उत्क्रांतीमध्ये व जीवशास्त्रामध्ये दडलेली आहेत. आपल्या भावनांविषयी माहिती करून घेणे व त्यावर योग्य नियंत्रण मिळवणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.\nअनेक संस्थाना व प्रशासकांना हे उत्तमरीत्या उमजले आहे की, केवळ कद (Intelligence Quotient) व्यक्तीच्या यशाची अथवा गुणवत्तेची हमी देऊ शकत नाही. भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात घेणे प्रशासकांसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी अधिक प्रभावीरीत्या व परिणामकारक पद्धतीने काम करणारी व्यक्ती केवळ उच्च बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू शकत नाही. तसेच अधिकाऱ्यांनीदेखील आपल्या सहकर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करत असताना त्यांच्याकडे असलेल्या भावनिक बुद्धिमत्तेला पुरेसे महत्त्व दिले पाहिजे.\nयूपीएससीचा अभ्यास करताना सर्वांत महत्त्वाची बाब असते, वृत्तपत्र वाचन वृत्तपत्र हे स्पर्धापरीक्षेचा कणा आहे. ‘वृत्तपत्राशिवाय स्पर्धापरीक्षेचा विचार’ म्हणजे रामाशिवाय रामलीला आयोजित करण्यासारखे आहे. वृत्तपत्राचा विचार करताना राष्ट्रीय पातळीवरच्या ‘The hindu’ व ‘Indian Express’ या दोन इंग्रजी वृत्तपत्रांचा विचार महत्त्वाचा ठरतो. अर्थव्यवस्थेबद्दलची सखोल माहिती देणारे ‘Economics Times’ हे वृत्तपत्रही विद्यार्थीवर्गाला उपकारक ठरते.\n१) वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व ः स्पर्धापरीक्षेत जेव्हा पूर्व व मुख्य परीक्षेचा पेपर तयार केला जातो, तेव्हा प्रश्न हे वृत्तपत्राच्या आधारे विचारण्याचा आयोगाची वृत्ती दिसून येते. काही प्रश्न हे जसेच्या तसे विचारले जातात, तर काही प्रश्न हे अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनांशी संबंधित असतात ज्याला आपण Current Based basic असे संबोधतो. विद्यार्थ्याची वैचारिक जडणघडण वृत्तपत्राच्या आधारे अधिकाधिक समृद्ध होत जाते. ज्याचा उपयोग मुलाखतीच्या वेळेस होताना आपण पाहतो.\n२) वृत्तपत्र व स्पर्धापरीक्षा मासिक ः बऱ्याचदा असे दिसून येते की, वृत्तपत्र वाचण्यापेक्षा Chronicle, Civil Times वा युनिक बुलेटिन या मासिकांचा वापर विद्यार्थी करतात. मासिक हे स्पर्धा परीक्षेला समोर ठेवूनच बनलेले असते; परंतु ते वृत्तपत्राची जागा घेऊ शकत नाही. चालू घडामोडीतील विविध विषयांवर वृत्तपत्रात जे लिखाण होते त्यातली विविधता, विषयाच्या सर्व कंगोऱ्यांना समावून घेण्याची क्षमता यात वृत्तपत्र मासिकांपेक्षा सरस ठरते.\n३) वृत्तपत्राची भाषा ः वृत्तपत्राची स्वतःची एक भाषाशैली असते. ती समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते. ‘The Hindu’ या वृत्तपत्राचा विचार केल्यास भाषा ही इतर वृत्तपत्रांपेक्षा जरा वेगळ्या धाटणीची असल्याने सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना जुळवून घेणे जरा अवघड जाते. वृत्तपत्रात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अवलोकन न झाल्यामुळे नेमका अर्थ उमगत नाही. त्यासाठी सुरुवातीच्या काळात शब्दकोषाचा वापर करणे गरजेचे असते.\n४) वृत्तपत्र वाचनाची वेळ ः सकाळी मनाची एकाग्रता चांगली असल्याने या वेळी अभ्यासक्रमातील इतर घटकांचा अभ्यास करावा. दुपारची वेळ ही वृत्तपत्रासाठी अनुकूल असते. कारण वृत्तपत्र वाचताना अभ्यास करत असल्याची जाणीव नसते. दुपारची वेळ जरा आळस आणणारी असल्याने वृत्तपत्राचे वाचन त्या काळात केल्यास वेळेचा सदुपयोग होतो.\n५) वृत्तपत्र वाचनासाठी किती वेळ द्यावा ः जास्तीजास्त दोन तास आपण वृत्तपत्र वाचनासाठी देऊ शकतो. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्र वाचन यापेक्षा अधिक काळ होऊ शकते. कारण विद्यार्थ्यांसाठी भाषा नविन असणे, Vocabulary संपन्न नसणे यातून हे घडत जाते. नियमित वाचन केल्यास वेळ कमी होत जातो व वृत्तपत्राच्या भाषेशी आपली समरसता वाढत जाते.\n६) वृत्तपत्र वाचनातील सातत्य ः रोजचे वृत्तपत्र रोज वाचून झाले पाहिजे. अन्यथा दुसऱ्या दिवसातील अभ्यासाचे नियमन कोलमडते.\n७) वृत्तपत्राच्या नोट्स काढाव्यात का दररोज वृत्तपत्र नियमित, लक्षपूर्वक वाचल्यास नोटसची गरज पडत नाही कारण वृत्तपत्राबरोबर युनिक बुलेटिनसारखे मासिकही आपण अभ्यासणार आहोत, ज्यात परीक्षाभिमुख मुद्दे असतात.\n८) वृत्तपत्रातील महत्त्वाचे वाचनाचे मुद्दे ः\n- मुख्यपृष्ठ ः यावरील बातम्या परीक्षेसाठी तेवढ्याशा उपयोगी नसतात. फक्त Headline वाचून घेणे.\n- प्रादेशिक बातम्या ः प्रादेशिक बातम्याही परीक्षेसाठी महत्त्वाच्या नसतात उपवाद ः जर हितसंबंधांचा विचार त्यात असेल तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.\n- राष्ट्रीय बातम्या ः या परीक्षेसाठी खुप महत्त्वाच्या असतात यात केंद्रसरकारचे निर्णय, प्रशासन, सर्वोच्च-उच्च न्यायालय, संसद इ. संबंधी बातम्या असतात. यूपीएससीच्या अभ्यासक्रमातील घटकात या सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.\n- संपादकीय ः यूपीएससीच्या परीक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचा असा हा घटक असून, यात चालू घडामोडींवर लेख प्रकाशित होत असतात जे मुख्य परीक्षा मुलाखत यासाठी खूप महत्त्वाचे असतात. संपादकीय लेखात विद्यार्थ्यांने विषय नीट समजून संतुलीत मत बनविणे ही काळाची गरज आहे. बऱ्याचदा लेख हे विशिष्ट प्रवृत्तीला अनुसरून लिहिलेले असतात. ते समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते.\n- अर्थव्यवस्थेबद्दल बातम्या ः यात मूलभूत संकल्पना, जसे मैद्रिक धोरण, राजकोषिय धोरण यांना समजून घेणे व अभ्यासक्रमाशी जोडून घेणे आवश्यक असते.\n- विज्ञान-तंत्रज्ञान ः The Hindu या वृत्तपत्राची गुरुवारची पुरवणी यासाठी उपयोगी ठरते.\n- खेळ ः गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास असे लक्षात येते की यूपीएससी या घटकावर विशेष प्रश्न विचारत नाही तेव्हा यासाठी वेळ देऊ नये.\n- विशिष्ट व्यक्तींची विधाने ः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ. महत्त्वाच्या व्यक्तींची विधाने नीट वाचवित त्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते. उदा. ‘Geography may remain the same history need not’ या निबंधाला माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या भाषणाचा संदर्भ होता.\n९) आंतरराष्ट्रीय घडामोडी ः GS II च्या अभ्यासक्रमातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन महत्त्वाचे असून उदा. मालदिवमध्ये आणीबाणी लागू केल्याने त्याचा इतर देशांवर, प्रामुख्याने भारतावर होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे असते. यासाठी वृत्तपत्रातील लेख उपकारक ठरतात.\n१०) गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका ः गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासून वृत्तपत्र वाचनात अधिकाधिक सूसूत्रता आणता येते. १९७९ ते २०१७ पर्यंतच्या यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या उत्तरासहित प्रश्नपत्रिका व दररोजच्या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांसाठी (जाहिरात विरहित) ‘Dr Sushils spotlight’ या Telegram channel ला व YouTube Channel ला भेट द्या. Link: https://t.me/DrSushilsSpotlight अशाप्रकारे यूपीएससीतील वृत्तपत्राचे महत्त्व समजून, नियमित वाचन करणे हे विद्यार्थ्यांसाठी सदैव हितकारक असते.\nएथिक्स अँड ��ंटेग्रिटी एक आढावा\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे, हे नीट समजून घेणे. ही मागणी विषयाबद्दल तसेच परीक्षा पद्धतीबद्दल असू शकते. ठरावीक विषयाची परीक्षा घेण्यामागचा हेतू, विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा साचा, या सर्वाचा नागरी सेवांशी असणारा संबंध हे लक्षात घेतल्यास विषयाची तयारी करणे सोपे जाऊ शकते. हे मुख्य परीक्षेतील सर्वच विषयांसाठी लागू आहे. अर्थातच एथिक्सच्या पेपरसाठीदेखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते.\nयाचाच एक भाग म्हणजे, आयोगाने मागील वर्षांत विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे, तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे. यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो – (१) कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे (२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात (२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात (३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न, प्रकार आणि घटक कोणते (३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न, प्रकार आणि घटक कोणते (४) तीन तासांत कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण आवाका किती (४) तीन तासांत कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण आवाका किती (५) येणाऱ्या प्रत्येक वर्षांबरोबर पेपरचे बदलत जाणारे काठिण्य.वरील बाबींचा आढावा घेतल्याशिवाय तयारीला नेमकी दिशा मिळत नाही.\nएथिक्ससारखा विषय तुलनेने नवीन असल्याने प्रश्नांचा विषय आणि स्वरूप जरी लक्षात आले, तरीही नेमके लिखाण कसे करायचे याबद्दल उमेदवारांच्या मनात अनेकदा संभ्रम दिसून येतो. तसेच इतर सामान्य अध्ययनांच्या पेपरच्या तुलनेत एथिक्स हा घटक नावीन्यपूर्ण असल्याने, त्याचे वेगळे दडपणही बघायला मिळते. या सगळ्याचा सामना करता येण्यासाठी, वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे विषयाचा आवाका आणि मागणी समजून घेणे आवश्यक आहे.\nMPSC व UPSC ची तयारी : निबंध लेखन – वैचारिक प्रक्रिया आणि स्पष्टता\nमुद्देसूदपणा आणि अचूकता हेदेखील चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे निकष मानले जातात\nकुठल्याही विषयावर निबंध लिहीत असताना एकाच प्रकारे लिहिला जाऊ शकत नाही. विविध व्यक्ती एकच विषय विविध प्रकारे हाताळताना दिसतात. तर अनेकदा, एकच व्यक्ती एक विषय विविध पद्धतीने सक्षमपणे मांडत असते, असेही दिसते. मग अशा वेळेस, आपण निवडलेली मांडणी आणि मुद्देच आपण का निवडले याचे काही एक स्पष्टीकरण निबंध लिहीत असतानाच दिले तर लिखाण अधिक परिपूर्ण होते. त्याचबरोबर आपले म्हणणे हे केवळ महिती आणि तथ्ये (facts) यांची जंत्री न उरता, त्यामध्ये युक्तिवाद असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे लिखाण सरावानेही जमते. त्यासंबंधी अजून चर्चा आपण पाहणार आहोत.\nमुद्देसूदपणा आणि अचूकता हेदेखील चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे निकष मानले जातात. अशा लिखाणाने युक्तिवाद अधिक ठळकपणे पुढे येतात. तसेच १०००-१२०० शब्दांत व्यापक विषयावर चर्चा पूर्ण करण्यासाठी जी शिस्त लेखनामध्ये आवश्यक असते, तीदेखील येते.\nयुक्तिवादात्मक दावा (Arguable Claim)\nतुम्ही मांडत असलेले ठाम मत युक्तिवादात्मक असावे. तसेच हे मत मांडत असताना तुमचे लेखन त्या विषयावरील अधिक बारकावे व खोली असणाऱ्या चच्रेचा भाग होऊ शकते असे असावे. आपले मत युक्तिवादात्मक आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता, आपल्या मताच्या विरुद्ध मताचे समर्थन केले जाऊ शकते का असा विचार केला पाहिजे. जर का आपण मांडत असलेल्या मुद्दय़ांच्या विरोधी कोणतेही मत अथवा युक्तिवाद शक्य नसेल तर, आपला मुद्दा केवळ ‘माहिती’ असण्याची शक्यता आहे.\nअ-युक्तिवादात्मक (non-arguable) – संगणक हे कामकाज सांभाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. (याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणूनच हे विधान म्हणजे केवळ माहिती आहे.)\nयुक्तिवादात्मक (argualbe) – संगणकाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक कारण असू शकते. (विविध माहिती व आकडेवारी सादर करून वरील विधानाचे समर्थन केले जाऊ शकते. तसेच वरील विधान असत्य मानणे व त्या बाजूने युक्तिवाद करणे शक्य असू शकते.)\nतुम्ही लिहीत असलेल्या मतांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढणे टाळा. खूप व्यापक मुद्दय़ांना किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालण्याआधी आपल्याकडे आवश्यक अचूक माहिती आहे का\nअचूकतेचा अभाव – आपण कोणत्याही परिस्थितीत अन्नसुरक्षा विधेयक मंजूर होऊ देता कामा नये. (हे विधान नुसतेच मूल्यात्मक कल दर्शवणारे आहे. अशा प्रकारचा कल असण्यामागील कारण अथवा युक्तिवाद करण्यामागील भूमिका अचूकपणे मांडलेली नाही.)\nअचूक विधान – अन्नसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने देशातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण येणे साहजिक आहे. याकरिता देशातील यंत्रणा सक्षम नाहीत. तसेच अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा योग्य आढावा घेतल्याशिवाय असे विधेयक मंजूर होऊ देणे योग्य नाही. (वरील मांडणीमध्ये मूळ मुद्दय़ाबरोबर तशा मतापर्यंत येण्यासाठी आवश्यक कारणे दिलेली आहेत. म्हणूनच वाचणाऱ्यालादेखील अधिक स्पष्टपणे एकंदर युक्तिवादाची भूमिका कळते.)\nयादीरूपात मुद्दय़ांची मांडणी करणे टाळावे\nजरी तुमच्या निबंधामध्ये अनेक प्रमुख मुद्दे येणार असतील तरी ते सर्व मुद्दे यादी रूपात मांडू नयेत. अशा प्रकारची मांडणी केल्याने लेखन उथळ व वरवरचे वाटते. समजा अन्नसुरक्षा विधेयकाविरोधात मांडण्यायोग्य ६-७ वेगवेगळी कारणे तुम्हास माहीत आहेत. परंतु इतके विस्तारपूर्ण लिखाण करण्याचा हेतू बाळगला तर विविध मुद्दय़ांना नुसते स्पर्शून पुढे जावे लागते. याऐवजी कोणतीही २-३ महत्त्वाची कारणे निवडून त्याबद्दल अधिक बारकाईने लेखन करणे जास्त योग्य आहे. विविध मुद्दय़ांच्या मोठमोठय़ा याद्या केल्याने त्या मुद्दय़ांचे गांभीर्य कमी होते. तसेच यादीत दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. जास्त शब्दमर्यादा असलेला निबंध लिहीत असताना अनेक मुद्दय़ांचा समावेश होतोच. तरीही कोणत्याही स्वरूपाच्या याद्या करणे टाळावे.\nउदा. – भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने या विषयासंदर्भात पुढील वाक्याचा विचार करा. भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, गळतीचे वाढते प्रमाण, शाळांमधील अपुरा कर्मचारीवर्ग, स्त्रीशिक्षणाचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण, अचूक ध्येय नसणारे अभ्यासक्रम, शाळांमधील पायाभूत सोयीसुविधांचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत. वरील वाक्यातील विविध मुद्दे पाहता आपल्या हे सहज लक्षात येते की, वरील सर्व मुद्दय़ांचे महत्त्व व गांभीर्य सारखे नाही. तरीही या सर्व मुद्दय़ांचा एकाच यादीत समावेश केल्यामुळे लेखनातील ठामपणा कमी होतो.\nवरील गोष्टी लक्षात घेऊन लिखाण केल्यास ते वरवरचे उरत नाही. तसेच विषयालाही योग्य न्याय दिला जातो.\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : चालू घडामोडी\nयूपीएससी पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडींचे महत्त्व २०१६ पासून अधिक स्��ष्टपणे जाणवू लागले आहे. चालू घडामोडींवर प्रश्न विचारलेले आहेत. २०१६, २०१७ व २०१८ च्या पूर्वपरीक्षेतील एकंदर प्रश्नांचे स्वरूप पाहता चालू घडामोडींकरीता 'वृत्तपत्र' हा खूप महत्त्वाचा व विश्वासार्ह स्रोत आहे.\nस्पर्धा परीक्षा क्षेत्रातील क्लासच्या नोट्सचा फायदा होतो. मात्र, नियमितपणे 'वृत्तपत्र' वाचन हे पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडींचा प्रश्नांना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सहकार्य करते.\n२०१८ मध्ये चालू घडामोडींवर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण पाहूयात -\nचालू घडामोडींत 'आंतरराष्ट्रीय घडामोडींवर' आधारीत हा प्रश्न 'इस्त्रायल-पॅलेस्टाइन' यावर आधारित आहे. आयोगाद्वारे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण अधिक आहे. यात आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांच्यांशी संबंधित करार इ. वर प्रश्न २०१८ मध्येही विचारलेले आहेत. या प्रश्नांना आपण 'General Awareness' मध्येही गृहीत धरू शकतो पुढील प्रश्न पाहा.\n'Geographical Indications' हे नियमितपणे चर्चेत असतात त्यावरूनच हा प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रश्नांना 'Current Based Basic' असे म्हटले पूर्वपरीक्षेत असे प्रश्न एकंदर प्रश्नांच्या तुलनेत अधिक प्रमाणात विचारलेले असतात. अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न २०१८ मध्ये विचारलेला आहे.\nआयोगाद्वारे दर वर्षी एक प्रश्न विचारलेला आपण पाहू शकतो तो म्हणजे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थातर्फे प्रकाशित होणारे अहवाल व निर्देशांक होय. आयोगाद्वारे 'अहवाल' व 'निर्देशांक' नेमकी कोणती संस्था प्रकाशित करते त्यावर प्रश्न विचारला जातो. २०१८ मधील या प्रकारचा प्रश्न पाहूया.\nअसा प्रश्न सोडविण्यासाठी चालू घडामोडींमध्ये जे 'अहवाल' व 'निर्देशांक' चर्चिले जातात त्यावर विशेष लक्ष्य दिले पाहिजे. कारण 'जागतिक बँक', 'IMF, WEF' या संस्थांचा विचार करता अनेक अहवाल व निर्देशांक ते प्रकाशित करत असतात. त्यामुळे चालू घडामोडींतील संदर्भ अधिक लक्ष्यपूर्वक समजून घेणे गरजेचे असते.\nभारताच्या संबंधिचे 'आंतरराष्ट्रीय करार' तसेच भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना याबद्दल प्रश्न विचारले जातात. 'ASEAN-Free Trade Partners'बद्दलही २०१८मध्ये प्रश्न विचारलेला आहे; तसेच भारत सदस्य होऊ पाहणाऱ्या संस्था जसे 'NSG' वर विचारलेला २०१८ मधील प्रश्न पाहा.\nवरील प्रश्नांमुळे एक बाब लक्ष्यात येते की 'चालू घडामोडी' या 'General Awarness' बरोबरच इतर सर्व अभ्यासक्रमातील घटकांशी जोडलेल्या आहेत. तेव्हा पूर्वपरीक्षेसाठी या घटकाची तयारी अधिक सूत्रबद्ध व विश्लेषणात्मक पद्धतीने करावी.\nयूपीएससीची तयारी : विविध नैतिक द्विधा\nमागील काही लेखांमध्ये आपण यूपीएससीच्या नीतिशास्त्र विषयासंबंधी माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने नीतिशास्त्र म्हणजे काय, विविध नतिक चौकटी, त्यासाठी पाश्चात्त्य विचारवंतांनी दिलेले योगदान याचा आढावा आपण घेतला. याचबरोबर युती आणि वर्तन, भावनिक बुद्धिमत्ता या सगळ्याचाही विचार आपण केला.\nप्रशासकीय सेवांमध्ये वरील घटकांच्या अभ्यासाची काय गरज आहे हेसुद्धा आपण वेळोवेळी पाहिले. आजच्या लेखात आपण पेपरमधील ‘ब’ विभागाकडे वळणार आहोत. हा विभाग पूर्णत: केस स्टडीजना वाहिलेला आहे. केस स्टडीज प्रभावीपणे कशा लिहायच्या हा स्वतंत्र आणि सखोल चच्रेचा मुद्दा आहे. पुढील काही लेखांमधून आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम केस स्टडीज सोडवत असताना दिलेल्या केसमधील नतिक द्विधा कोणती हे ओळखता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण काही नतिक द्विधा अभ्यासणार आहोत.\nस्वत:ची मालकी नसणाऱ्या वस्तूंचा वापर करणे\nयामध्ये कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या लिफाफ्यांचा वैयक्तिक पत्रव्यवहारासाठी वापर करण्यापासून कार्यालयाचा पसा स्वार्थासाठी खर्च करणे इथपर्यंत सर्वाचा समावेश होतो.\nज्या वस्तूंवर आपला मालकीहक्क नाही त्यांचा अनावश्यक वापर करणे अथवा वैयक्तिक कामासाठी वापर करणे या दोन्ही गोष्टी नतिक आचरणाचा भाग होऊ शकत नाहीत. तसेच असा वापर करण्यामुळे झालेले आíथक नुकसान किंवा हेतू हे मुद्दे जरी काही परिस्थितीमध्ये गर लागू असतील तरीदेखील इतरांच्या (सरकारच्या) मालकीच्या गोष्टींवर वैयक्तिक गोष्टींप्रमाणे हक्क बजावणे हे अनतिक आचरणच आहे.\nज्या गोष्टी सत्य नाहीत त्या सत्य असल्याचा आभास निर्माण करणे –\nखोटे बोलणे व चुकीच्या किंवा असत्य गोष्टी असल्याचा निर्वाळा देणे या दोन्हीत सूक्ष्म फरक आहे. या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणा या मुद्दय़ावर आधारित व्यक्तींच्या वागणुकीचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ, अपघातात सापडलेल्या कारची दुरुस्ती व रंगरंगोटी करून तुम्ही ती विकू इच्छिता. जेव्हा एखाद्या संभाव्य ग्राहकाकडून कारच्या परिस्थितीविषयी विचारणा केली जाते, तेव्हा तु��्ही अपघाताबद्दल कोणतीही माहिती देत नाही.\nयेथे तुम्ही एक प्रकारचे खोटे बोलत आहात, ते म्हणजे खरी माहिती दडवून ठेवणे तसेच खोटी माहिती खरी म्हणून मांडणे. या प्रकारच्या आचरणामध्ये वरती उल्लेख केलेल्या गोष्टींसारख्या इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो. जसे की, इतरांच्या कामाचे श्रेय घेणे, इतरांना त्यांनी न केलेल्या कामाचे फायदे मिळवण्यासाठी मदत करणे. या सगळ्यामध्ये खोटे बोलण्याबरोबरच तुम्ही समोरच्या व्यक्तीची एकप्रकारे दिशाभूल करत आहात.\nअनैतिक कृतींना विरोध न करणे\nयेथे चुकीचे वागणे म्हणजे इतरांनी केलेल्या अनतिक कृतींचे जाहीर खंडन न करणे होय. जर तुम्ही आपल्या सहकाऱ्याला लाखो रुपयांची, सरकारी पैशांची अफरातफर करताना पाहिले असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कृतीची संबंधितांकडे तक्रार कराल काय जर एखादी अधिकारी व्यक्ती चुकीची माहिती एखाद्या चच्रेमध्ये अथवा खटल्यामध्ये देत असेल तर तुम्ही निर्णय घेणाऱ्यांना किंवा न्याय मंडळाला खरी परिस्थिती सांगाल काय\nइतरांच्या अनतिक कृत्यांबद्दल कोणतीही सकारात्मक क्रिया न करणे हेच मुळात अनतिक आहे. अशा अनतिक वागणुकींचे दाखले आपल्याला समाजात सर्वत्र कायम पाहावयास मिळतात. परंतु याचा अर्थ या गोष्टी नतिक असतात असा होत नाही. जसे की, परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार इतर विद्यार्थी करताना आढळत नाहीत, असे म्हणणे म्हणजे त्या प्रकारच्या कृतीला दिलेली एक प्रकारची मूक संमतीच होय.\nअनेकदा मोठय़ा संस्थांमध्ये अथवा सरकारी यंत्रणांमध्ये लागू करण्यात आलेले नियम हे अंतर्गत नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तसेच लोकशाहीचा पुरस्कार करणारे असतात. मात्र हे नियम पाळणे अनेकांना बंधनकारक व जाचक वाटू शकते. तसेच संस्थेतल्या ज्या व्यक्ती ग्राहकांना अथवा जनतेला उत्तरे देण्यास बांधील आहेत त्यांच्यासाठी तर हे नियम पाळणे वेळेचा अपव्यय वाटू शकते.\nया सर्व परिस्थितीत जरी नियम बदलणे व त्यात सुधारणा करणे शक्य असले तरीदेखील कर्मचारी म्हणून त्या नियमांचा आदर राखणे नतिक आचरणाचा भाग आहे. जोपर्यंत हे नियम बदलले जात नाहीत तोपर्यंत त्या नियमांची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांकडून होणे अपेक्षित असते.\nनियम जाचक वाटण्यामागे एक सोपा युक्तिवाद म्हणजे कोणत्याही चांगल्या सवयी ज्यात व्यक्तीचे एकंदर हित साम���वले आहे, त्या आपणास कायमच कष्टप्रद वाटतात.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4862763368187682894", "date_download": "2019-10-22T06:50:03Z", "digest": "sha1:3DVLRC2F53XBOONJLCPNV6STQ2GQ3TP5", "length": 8795, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पूर परिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत’", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘पूर परिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत’\nडॉ. दीपक मोडक यांचे प्रतिपादन\nपुणे : ‘धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरणे बांधायला विरोध करतात; परंतु धरणेच बांधली गेली नाहीत, तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार त्यामुळे धरणे बांधणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य अभियंता आणि धरण सुरक्षा समितीचे सदस्य डॉ. दीपक मोडक यांनी केले.\nमराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘धरणांद्वारे पूर नियंत्रण-मिथक आणि सत्य’ या विषयावर डॉ. दीपक मोडक बोलत होते. शिवाजीनगर येथील दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ उपस्थित होते.\nडॉ. दीपक मोडक म्हणाले, ‘यंदा सगळीकडे एकदाच पाऊस पडल्यामुळे अनेक धरणांतून पाणी सोडावे लागले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी नदीपात्रात माती, राडारोडा, अवैध बांधकाम केल��यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातून पात्रातील पाणी बाहेर येते व पूर परिस्थिती निर्माण होते; तसेच नदीच्या पात्राच्या शेजारी ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते यामुळेही पाण्याला अडथळा होतो. बंधारे किंवा पूल बांधताना नदी प्रवाहाला अडथळा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. धरणाची उंची वाढवून, पुरशोषण क्षमता निर्माण करता येते का याचा अभ्यास करायला हवा.’\nप्रास्ताविकामध्ये प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, ‘ब्रिटीश काळातही अनेक धरणे बांधली गेली आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे आपल्या जीवनात धरणे महत्त्वाची भूमिका बजावतात.’\nसूत्रसंचालन विनय र. र. यांनी केले. शोभा नहार यांनी आभार मानले.\nTags: पुणेपूरधरणडॉ. दीपक मोडकपर्यावरणपर्यावरणप्रेमीधरण सुरक्षा समितीमराठी विज्ञान परिषददी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सरोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलPuneFloodFlood 2019Dr. Deepak ModakMarathi Vidnyan ParishadDamDam Security CommitteeBOI\n‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’\nकेरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान\nपूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके\n‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5213064298944906604", "date_download": "2019-10-22T06:13:35Z", "digest": "sha1:7V5MEWVIQUHYTV6IKV2YMJ34KMMBQFRX", "length": 11808, "nlines": 58, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दूध पिशव्या पुनर्वापरासाठी जमवल्यास रोज ३५ टन प्लास्टिक कचरा घटेल", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nदूध पिशव्या पुनर्वापरासाठी जमवल्यास रोज ३५ टन प्लास्टिक कचरा घटेल\nपर्यावरणमंत्री कदम यांचे प्रतिपादन; प्लास्टिक गोळा करण्याच्या उपक्रमाला ‘अमनोरा’मध्ये सुरुवात\nपुणे : ‘राज्यात घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील ३० टक्के प्लास्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या एक कोटी प्लास्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. ग्राहकांक��ून धुतलेल्या दूध पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्याने आपण प्रतिदिन ३५ टन प्लास्टिक पिशव्यांचा कचरा कमी करू शकतो,’ असे मत राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.\n‘अमनोरा पार्कटाउन’तर्फे टाउनशिपमधील ५५०० कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लास्टिक परत घेण्याच्या उपक्रमाला नुकतीच कदम यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अमनोरा पार्कटाउन व सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, ‘रीसायकल’ संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, ‘रीसायकल’चे चेतन बारेगर आदी या वेळी उपस्थित होते.\nया उपक्रमात अमनोरामधील कुटुंबांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लास्टिक असे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक ‘रीलूप’ या अॅपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. उपक्रमात गोळा केलेल्या प्रति किलो प्लास्टिकच्या बदल्यात नागरिकांना २० रिवॉर्ड पॉइंट्स म्हणजेच २० रुपये अॅपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे पॉइंट्स नागरिक वेगवेगळ्या २०० ब्रँड्सवर खर्च करू शकणार आहेत. एरव्ही नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जाणारे सर्व प्लास्टिक गोळा करून पुनर्निर्मिती साखळीत सोडले जावे, असा या उपक्रमाचा हेतू आहे.\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या नायनाटाबद्दल घेतलेली भूमिका आनंददायी असून, महाराष्ट्र कायमच या बाबतीत अग्रस्थानी राहील,’ अशा भावना कदम यांनी व्यक्त केल्या.\nश्रीवास्तव म्हणाले, ‘प्लास्टिक कचऱ्यात गेल्यास त्यातील पुनर्निर्मितीची संधी वाया जाते. तसेच कचऱ्यातील प्लास्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लास्टिकचा संचय व पुनर्निर्मिती गरजेची आहे.’\n‘अमनोरामध्ये २०१०पासूनच प्लास्टिक गोळा करून पुनर्निर्मितीस देण्यास सुरुवात केली असून, अमनोरा टाउनशिपला राज्यातील पहिली प्लास्टिकमुक्त टाउनशिप करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,’ असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.\nअभय देशपांडे म्हणाले, ‘हल्ली सर्वच जण मोबाइल आणि ��ॅप्सचा वापर करतात. त्यामुळे त्याच्या साह्याने अधिकाधिक नागरिकांना प्लास्टिक जमा करून ते पुनर्निर्मिती साखळीत देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हडपसरमध्ये ३०० ठिकाणी चितळे दूध ग्राहकांकडील धुतलेल्या दूध पिशव्या गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.’\n‘चितळे दूध ग्राहकांना धुतलेली दूध पिशवी परत करताना अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे २५ पैसे व एक लिटरच्या पिशवीमागे ५० पैसे परत दिले जाणार आहेत,’ असे श्रीपाद चितळे यांनी सांगितले.\n(प्लास्टिकबंदीसंदर्भातील विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)\nTags: PuneAmanora Park TownRamdas KadamPlastic ReuseReloopChitale BandhuChitale MilkPlasticप्लास्टिकबंदीप्लास्टिक पुनर्वापरअनिरुद्ध देशपांडेअमनोरा पार्कटाउनसुधीर श्रीवास्तवBe PositiveBOI\n‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’\nमनाच्या श्लोकांच्या सामूहिक पठणाचा पुण्यात विश्वविक्रम\n...आणि त्याला लाभले नवजीवन\n‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’\n‘आक्का, मी आणि ....’ म्हणजे इंदिरा संतांना जाणून घेण्यासाठी नवा दस्तऐवज\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/special-report-shatrughan-sinha-will-fight-against-bjp-update-ss-373163.html", "date_download": "2019-10-22T06:12:54Z", "digest": "sha1:ZRAH3JL76CLVGVPONZVHHEHC52ZSYBQM", "length": 22262, "nlines": 217, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT : भाजपविरुद्ध शत्रुघ्न सिन्हा बाजी मारणार? | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nराष्ट्रवादीनंतर भाजपच्याही उमेदवाराने काढली विजयी मिरवणूक, निकालाआधीच फटाके\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nEXIT POLL 2019 : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार,सर्व्हेचा अंदाज\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद, आता महात्मा गांधींबद्दल म्हणतात..\nपाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ��या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nSPECIAL REPORT : भाजपविरुद्ध शत्रुघ्न सिन्हा मारणार बाजी\nSPECIAL REPORT : भाजपविरुद्ध शत्रुघ्न सिन्हा मारणार बाजी\nबिहार, 13 मे : भाजपला रामराम ठोकून शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमधून सिन्हा यांची लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यांचा प्रचारातला दिवस कसा असतो, याबद्दलचा विशेष कार्यक्रम...\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nघोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO\nमतदान करण्यासाठी मुख्यमंत्री गेले सायकलवर, पाहा VIDEO\n'या' हॉटेलमध्ये वेटर नाही तर चक्क रोबो देतोय जेवण, पाहा VIDEO\n 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री\nVIDEO : 'प्रफुल्ल पटेलांचे व्यवहार देशद्रोह्यासोबत कसे\nVIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार\nVIDEO: आयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा\nVIDEO: भररस्त्यात तुफान राडा, संतप्त जामावाकडून युवतीला बेदम मारहाण\nVIDEO: दबक्या पावलांनी केला वार, पाहा दोन वाघांमधील लढाईचा थरार\nमोबाईलची चोरी करणाऱ्या तरुणाला कपडे फाटेपर्यंत धुतला, VIDEO VIRAL\nVIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन\n हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल\nसिंधियांच्या कार्यक्रमात जेवणासाठी राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nपंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO\nVIDEO : धावत्या ट्रेनखाली गेला साप, पाहा पुढे काय घडलं...\nउधळलेल्या गायीचा तरुणावर हल्ला, पायांमध्ये पकडून केली कोंडी VIDEO VIRAL\nआईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO\nVIDEO: वरातीत तरुणाने फटाके नाही तर पिस्तुलाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं\nCCTV VIDEO: सुरक्षारक्षकांनी ACZमध्ये जाण्यास रोखलं; तरुणांनी केली बेदम मारहाण\nसुखोई 30 विमानाच्या चित्तथरारक कसरती, पाहा VIDEO\nCCTV VIDEO : हेल्मेट घालून भरदिवसा ICICI बँकेत दरोडा\nVIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी\n5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL\nVIRAL VIDEO : व्यसनानं केला घात पोलीसच झाला अट्टल चोर\nVIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी\nVIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वे\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\n'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nया सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का\nमतदानाचा हक्क बजावल्यावर पवार कुटुंबीय आले एकत्र, पाहा PHOTO\nअवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://seva24.in/ssc-cpo-recruitment/", "date_download": "2019-10-22T05:40:57Z", "digest": "sha1:NDAHPJPWVBJGBFRACYJ2TISSEK2MYGNX", "length": 7268, "nlines": 147, "source_domain": "seva24.in", "title": "SSC Recruitment 2019 For Sub Inspector & Assistant Sub Inspector Posts", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची मेगा भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची मेगा भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.16/10/2019 पर्यंत आहे.\nपदसंख्या :- तूर्तास निर्दिष्ट नाही.\n1 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) –\n2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Executive): (पुरुष / महिला) –\n3 CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक (Executive) –\nवेतन श्रेणी :- Rs.\nपद क्र. 1 :- पदवी उत्तीर्ण\nपद क्र.२:- पदवी उत्तीर्ण व पुरुष उमेदवारांकडे शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचण्यांसाठी निश्चित तारखेला LVM [मो��रसायकल आणि कार] वैध वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.\nपद क्र.३:- पदवी उत्तीर्ण.\nअर्ज प्रक्रिया सुरुवात 17/०9/२०१९\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/१0/2019\nपरीक्षा 31 ऑक्टोबर 2019 नंतर\n२० ते २५ वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरातपहा]\nनौकरीचे ठिकाण :– All India\nसविस्तर जाहिरात Click Here\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये 914 जागांची मेगा भरती.\nभारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती जाहिरात.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://seva24.in/wcd-recruitment/", "date_download": "2019-10-22T06:31:00Z", "digest": "sha1:FIX6TG2ZZGOGNUQ577PZDOK4CSG7HZ4P", "length": 6236, "nlines": 124, "source_domain": "seva24.in", "title": "WCD Recruitment 2019 - Apply Online - www.seva24.in", "raw_content": "\nमृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मध्ये 282 पदांची भरती.\nमृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मध्ये 282 पदांची भरती.\nमृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मध्ये “जलसंधारण अधिकारी [स्थापत्य]” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 15/01/2019 पर्यंत आहे.\nपदनाम व पदसंख्या एकूण :- 282 जागा.\nअक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता\n1 “जलसंधारण अधिकारी [स्थापत्य]” गट “ब” :- 282 जागा. सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण व mscit\nटीप- एकूण 282 पदांपैकी 08 पदे अपंग प्रवर्गाची आहेत.\nवेतनश्रेणी :- रु.९३००-३४८००/- ग्रेड पे- रु.४३००/-\nवयोमर्यादा :- दि. 25/12/2018 रोजी 18 ते 38 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]\nपरीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु. 300/- व मागासवर्गीया प्रवर्ग :- रु. 150/-\n“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.\nकर्मचारी राज्य विमा महामंडळा मध्ये विविध 159 पदांची भरती.\nभारतीय रेल्वे मध्य��� विविध 14033 पदांची मेगा भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती…\n[मुदतवाढ]आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध 8000 पदांची मेगा भरती.\n[MPSC]”पशुधन विकास अधिकारी” पदाच्या 435 जागांची भरती.\n[ISRO]भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये विविध पदांची भरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती जाहिरात.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4978870338131302678", "date_download": "2019-10-22T05:50:44Z", "digest": "sha1:MMYGJBDEC76YHCWKEDOYGFN7NAIHAMAV", "length": 11010, "nlines": 54, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको!", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nमानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको\nजागतिक मानसिक आरोग्य दिनी आत्महत्या प्रतिबंधासाठी जनजागृती\nपुणे : सध्याच्या जगात मानसिक आरोग्य सांभाळण्याचे मोठे आव्हान मानवजातीसमोर उभे आहे. स्पर्धा, ताणतणाव, इंटरनेट, मोबाइल गेम्सचा अति वापर अशा अनेक कारणांमुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आत्महत्या प्रतिबंधावर भर’ ही यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. मानसिक आरोग्य जपण्याबाबत जनजागृतीसाठी जगभर १० ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो.\nजगभरात दर वर्षी आठ लाखांपेक्षा जास्त आत्महत्या होतात. आत्महत्यांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून, दर वर्षी सुमारे अडीच लाख लोक आत्महत्या करत असल्याचे दिसते. साधारण १५ ते २९ वर्षे या वयोगटात आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक असून, ९० टक्के आत्महत्या मानसिक आजारातून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगदी सहा-सात वर्षांच्या मुलांमध्येही आत्महत्येची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ताणतणाव, स्पर्धा, अभ्यासाचा दबाव, मोबाइल, इंटरनेट, मोबाइल गेम्सचा अति वापर यामुळे लहान मुला��मध्ये नैराश्य आणि अति चंचलता यांसारखे आजार वाढत आहेत.\n‘योग्य वेळी उपचार, आधार मिळाल्यास निम्म्यापेक्षा जास्त आत्महत्या रोखता येऊ शकतात. यासाठी मानसिक आजारांची लक्षणे ओळखण्याची गरज आहे. कोणतेही किंतू न बाळगता त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, मानसोपचार घेण्यासाठी त्या व्यक्तीचे मन वळवणे आवश्यक आहे,’ असे मत पुण्यातील मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) आणि ‘माइंड स्पा’च्या संस्थापक दीप्ती पन्हाळकर यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केले.\n‘कोणतीही व्यक्ती मनात आले की तत्काळ आत्महत्या करत नसते. आत्महत्या करणाऱ्यांच्या वागण्या-बोलण्यात, स्वभावात, दैनंदिन जगण्यात काही दिवस आधीपासूनच लक्षात येण्याजोगा बदल झालेला असतो व तो आप्तस्वकीयांना सहजपणे टिपता येऊ शकतो. आत्महत्येचे विचार येणाऱ्या व्यक्ती दु:खी दिसतात, कमी बोलतात किंवा नेहमीच्या आवडत्या कामात रस घेत नाहीत, स्वत:कडे दुर्लक्ष करतात, व्यसनांच्या आहारी जातात, आत्महत्येचे विचार बोलून दाखवतात. अशा वेळी त्यांची थट्टामस्करी न करता त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना मानसिक-भावनिक आधार देणे, त्यांच्याशी सकारात्मक, आशादायी संवाद साधणे, समुपदेशक किंवा मानसोपचातज्ज्ञांशी बोलण्यास प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असते,’ असे पन्हाळकर म्हणाल्या.\n‘एकूणच मानसिक आजारांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. मानसिक आजार कुणालाही व कधीही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यावर उपचार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तरच ही समस्या नियंत्रणात येऊ शकेल आणि लाखो जीव वाचू शकतील,’ असेही पन्हाळकर यांनी नमूद केले.\n(दीप्ती पन्हाळकर यांचे विचार ऐकण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.)\nTags: Be PositiveDipti PanhalkarInternetMental HealthPsychologyPuneWorld Mental Health Dayआत्महत्याजागतिक मानसिक आरोग्य दिनदीप्ती पन्हाळकरपुणेमानसिक आजारमानसोपचारमोबाइल गेम्सB PositiveHealth\nपुण्यातील देसाई नेत्र रुग्णालयाचा इंग्लंडच्या राणीकडून होणार सन्मान\nउमेश झिरपे यांची ‘माउंट मेरा’ शिखरावर यशस्वी चढाई\n‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’\nमंजुश्री ओक यांचा विक्रम; १२२ भाषांमधील गाण्यांचे १३ तास सादरीकरण\nमनाच्या श्लोकांच्या सामूहिक पठणाचा पुण्यात विश्वविक्रम\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/prevent-cancer/", "date_download": "2019-10-22T06:08:16Z", "digest": "sha1:GC6A6UTTXI3I5DB2RSW3AGYH3BWQKU7W", "length": 12114, "nlines": 95, "source_domain": "healthmarathi.com", "title": "कँसरला वेळीच कसे ओळखावे (Cancer in Marathi)", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nकँसरला वेळीच कसे ओळखावे (Cancer in Marathi)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nकँसरला वेळीच ओळखण्यासाठी स्मार्ट टिप्स :\nकर्करोग किंवा कँसर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कँसर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कँसरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कँसर हा दुसऱया अवस्थेमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱया अवस्थेतील कँसर हा उपचाराच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते.\nकँसरला वेळीच कसे ओळखाल –\nयाठिकाणी काही सामान्य लक्षणे दिलेली आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीच कँसरचे निदान करुन घ्यावे. जेणेकरुन सुरवातीच्या अवस्थेमध्येच कैन्सरचे निदान होईल आणि कैन्सर असल्यास योग्य उपचाराने बरा होईल.\nखोकताना रक्त येणे –\nखोकताना रक्त येत असल्यास, थुंकीतून रक्त येत असल्यास फुप्फुस कैन्सरची अशंका असते. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कैन्सरचे निदान करुन घ्यावे यांमध्ये फुप्फुस बायोप्सी, फुप्फुसाचा एक्सरे, स्कैनद्वारे निदान केले जाते.\nमलाद्वारे रक्त येणे –\nमलाद्वारे रक्त येत असल्यास पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कैन्सर, आतड्यांचा कर्करोग आणि मलाशयाच्या कर्करोगाची अशंका येते. तेंव्हा मलातून रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.\nलघवीतून रक्त येणे –\nलघवीतून रक्त येत असल्यास किडनी कैन्सर, मुत्राशय कैन्सर आणि प्रोस्टेट कैन्सरची अशंका निर्माण होते. तेंव्हा लघवीतून रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.\nस्तनामध्ये गाठ असणे –\nस्तनामध्ये गाठ जाणवत असल्यास ब्रेस्ट कैन्सर (स्तनाचा कर्करोगाचे) निदान करुन घे��े अत्यंत अवश्यक असते.\nरजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे –\nस्त्रीयांमध्ये रजोनिवृत्तीनंतर जर रक्तस्त्राव येत असल्यास गर्भाशय कैन्सरचे निदान करुन घेणे गरजेचे असते.\nअन्न गिळताना त्रास होणे –\nअन्न गिळताना त्रास होत असल्यास तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सरची अशंका येते. तेंव्हा असे लक्षण जाणवल्यास कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.\nशरीरातील असामान्य परिवर्तन –\nशरीरावर गाठ जाणवणे, वरचेवर चक्कर येणे, मळमळणे, भुक एकाएकी मंदावणे, अन्न गिळण्यास त्रास जाणवणे, अधिक दिवस अतिसार होत असल्यास, वजन एकाएकी कमी होणे, मल-मुत्र विसर्जन व्यवस्थित न होणे यासारखे बदल जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.\nव्यसन असल्यास वेळोवेळी कैन्सरचे निदान करुन घ्या –\nधुम्रपान, तंम्बाखु, गुटका, पानसुपारी इ. व्यसन असल्यास फुप्फुस कैन्सर, तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो.\nमद्यपानाचे व्यसन असल्यास यकृत कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी व्यसनाधीन व्यक्तींनी वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री करुन घ्यावी. कैन्सर पासून दूर राहण्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे.\nलक्षात ठेवा सुरवातीच्या अवस्थेमधीलच कैन्सर उपचारांद्वारे बरा होतो. दुसऱया अवस्थेतील कैन्सर किंवा शरीरात इतरत्र पसरलेला कैन्सर चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखून अटकाव करणे गरजेचे असते.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleसिगारेट धुम्रपान माहिती, दुष्परिणाम आणि उपाय (Smoking effects in Marathi)\nNext articleवयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या (Health Checkups)\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-vidarbha/fortunate-no-reservation-my-caste-minister-nitin-gadkari-nagpur-216045", "date_download": "2019-10-22T07:05:39Z", "digest": "sha1:F4DO5SP6UERVMI2LCE4WBKHG4AK6K364", "length": 14758, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘बरं झालं माझ्या जातीला आरक्षण नाही’; नितीन गडकरींची भावना | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\n‘बरं झालं माझ्या जातीला आरक्षण नाही’; नितीन गडकरींची भावना\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nनागपूर : आपल्या मिश्कील वक्तव्यांमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हशा पिकवणारे केंद्रातील अभ्यासू मंत्री नितीन गडकरी एका वक्तव्यामुळे आज पुन्हा चर्चेत आले आहेत. गडकरी यांनी आरक्षणावर भाष्य केले असून, आपल्या जातीला आरक्षण नसल्यामुळं सुदैवी असल्याचं म्हटलंय.\nनागपूर : आपल्या मिश्कील वक्तव्यांमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हशा पिकवणारे केंद्रातील अभ्यासू मंत्री नितीन गडकरी एका वक्तव्यामुळे आज पुन्हा चर्चेत आले आहेत. गडकरी यांनी आरक्षणावर भाष्य केले असून, आपल्या जातीला आरक्षण नसल्यामुळं सुदैवी असल्याचं म्हटलंय. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. आरक्षण नसल्यामुळेच आज मी इथवर पोचलो, असेही गडकरी म्हणाले.\nशिवसेनेचा पुन्हा 'जय श्रीराम'चा नारा\nनोकरी देणारा व्हायचं होतं\nनागपुरात अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनाला नितीन गडकरी प्रमुख उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते. अर्थात गडकरी यांच्या भाषणाने या कार्यक्रमात रंगत आली. त्यात त्यांना आरक्षणावर भाष्य करत आपण सुदैवी असल्याचं म्हटलंय. गडकरी म्हणाले, ‘आमच्या जातीला आरक्षण नाही, हे बरंय. कारण, आरक्षण असतं तर, मी कुठं तरी सरकारी बाबू म्हणून काम करत असतो. घरच्यांना मी कायम सांगत होतो. मला नोकरी करणारा व्हायचं नाही तर, नोकरी देणारा व्हायचं आहे.\n‘हिंदी’ ट्विटवरून अमित शहांचा कमल हसन यांनी घेतला समाचार\nज्यांचे मंत्री जास्त त्यांच विकास कमी\nगडकरी म्हणाले, ‘शोषीतांना आरक्षण मिळावे. परंतु, आरक्षण मिळालेल्यांचा विकास झाला नाही. सर्वाधिक प्रमाणात आरक्षण घेणाऱ्या समाजाचा विकास झाला असेही नाही. नरेंद्र मोदींनी कधीही मागास असल्याचे सांगितले नाही. जॉर्ज फर्नांडीस, इंदिरा गांधी यांनाही जात सांगावी लागली नसल्याचे ते म्हणाले. अधिक मंत्री असणाऱ्या समाजाचा विकास कमी होतो हा व्यावहारिक अनुभव आहे. मी देशभरात अनेक समाजांच्या कार्यक्रमाला जात असतो. त्या कार्यक्रमांमध्ये त्या त्या समजाला मंत्रिपद मिळायला पाहिजे, राजकारणात पुढे संधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत असते. पण, एखाद्या समाजाचा माणूस राजकारणात पुढे गेला तर तो त्याच समाजाचा विकास करेल, असे नाही. राजकारणात सगळ्यांचा विचार करून पुढे जावे लागते.’\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजुळ्या बहीण-भावाचे प्रथमच मतदान\nनागपूर : पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईत सर्वच मतदान केंद्रांवर उत्साह दिसून आला. यात दक्षिण नागपुरात साक्षी व सुयश महाकाळकर या जुळ्या...\nटक्का घसरला, धक्का कुणाला\nनागपूर : जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. यामुळे कोणाचे विजयाचे गणित बघडते हे गुरुवारच्या मतमोजणीतून पुढे येणार असून...\nनंदनवन पोलिस ठाण्यावरच पोलिसांचा छापा\nनागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यावर छापा मारून कपाटात ठेवलेले एमडी ड्रग्स पोलिस उपायुक्‍त आणि सहायक आयुक्‍तांनी जप्त केले. तसेच पाच पोलिसांना निलंबित...\nVidhan Sabha 2019: ईव्हीएम गोंधळाच्या काँग्रेसकडे तक्रारी\nविधानसभा 2019 मुंबई - विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानावेळी २३० मतदान केंद्रांवर ईव्हीएममुळे काही काळ अडथळे आल्याच्या घटना घडल्या....\nजनजागृतीसाठी \"आदर्श मतदान केंद्र'\nहिंगणा (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत आदर्श मतदान केंद्र...\nऐन दिवाळीत तोंडची साखर गायब\nमेंढला (जि.नागपूर) : दिवाळीत गोडगोड खाद्यपदार्थ करून खाणे, इतरांना खाऊ घालण्याचा सण. या दिवसांत साखरेच्या मागणीत प्रचंड वाढ होते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं�� सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/story-for-kids-26-1903584/", "date_download": "2019-10-22T07:08:29Z", "digest": "sha1:DMRA4HRDINCLRIKFSXK3HFLVTUSYZ4ZT", "length": 14336, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "story for kids | आम्ही सारे चमत्कारी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\n‘‘मग नं त्या बुवांनी हवेतून हात फिरवला आणि अथर्वच्या बाबांना सोन्याचं घडय़ाळ दिलं.’’\n‘‘मग नं त्या बुवांनी हवेतून हात फिरवला आणि अथर्वच्या बाबांना सोन्याचं घडय़ाळ दिलं.’’ ओम अगदी भारावून बोलत होता.\n‘‘एकदा तर त्यांनी हवेतून गुलाल काढून रामूकाकाच्या कपाळावर लावला. त्याला म्हणाले, ‘‘बेटा, तू नशीबवान आहेस.’’\nआई हसू दाबत सारं ऐकत होती.\n‘‘आई, आपणपण त्या बुवांना घरी बोलवू या नं मग आपल्याला ते सोन्याचं घडय़ाळ नाहीतर चेन देतील.’’\n‘‘आणि त्या घडय़ाळाचं काय करायचं आपल्या सगळ्यांकडे मनगटी घडय़ाळं आहेतच. शिवाय मोबाइलमध्येही घडय़ाळ असतं.’’ आई म्हणाली.\n‘‘मग आपण सोन्याची चेन मागू या.’’ ओम काही स्वत:चा मुद्दा सोडेना.\n‘‘असं कर, तू त्यांना एक विमान द्यायला सांग खरं खरं, तुला पायलट व्हायचंय नं\nओम हिरमुसला. घरातलं कोणीच त्या बुवावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.\nदुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून येताना ओम अथर्वला घरी घेऊन आला.\n‘‘आई, हे बघ ते महाराजांनी दिलेलं घडय़ाळ’’ ओम दप्तर फेकत म्हणाला.\nतेवढय़ात ताईही आली, ‘‘बघू, बघू अरे हे तर कायसनचं आहे.’’\n‘तेवढय़ात शेजारचा सनीदादाही आला. ‘‘बघू कोणतं मॉडेल आहे हं हे तर ‘सुनाली’ आहे. दोन हजारांत मिळतं. पण सोनेरी पट्टा आहे म्हणजे तीन हजारांपर्यंत असेल किंमत.’’ सनीने माहिती पुरवली.\n‘‘काय रे, तुझ्या बाबांना सोनेरी घडय़ाळ आणि रामूकाकांना नुसता गुलाल’’ ताईनं भोचकपणे विचारलं.\n‘‘रामूकाका नोकर आहेत.’’ अथर्व म्हणाला.\n‘‘गरीबाला कोण महागडं घडय़ाळ देणार\nअथर्व ख���ऊ खाऊन घरी गेला आणि ओमच्या घरात सभाच भरली.\n अथर्वचे बाबा श्रीमंत म्हणून त्यांना महागडं घडय़ाळ आणि रामूकाका गरीब म्हणून त्यांना नुसता गुलाल, बरं का\n‘‘ओम, तू गरीब की श्रीमंत’’ रिनीनं हसत हसत विचारलं.\nतेवढय़ात ताईने खोलीत एंट्री घेत एक गिरकी घेतली. त्याच वेळेस तिने तिचा दुपट्टा झटकला. त्यातून पाच-सहा चॉकलेट्स पडली.\n ताईनं पण चमत्कार केला’’ आई हसत म्हणाली.\n‘‘पण ही तर मँगो ड्रॉप्स आहेत. ही दुकानात मिळतात.’’\n‘‘मग कायसनची घडय़ाळंसुद्धा दुकानात मिळतात.’’\n‘‘आणि गुलाल तर काय भरपूर\nतेवढय़ात सनीदादाने हवेत हात गोल गोल फिरवला आणि ओमच्या कपाळावर टेकवला.\n‘‘बेटा, तुम बहुत नसीबवाले हो.’’ दादा घोगऱ्या आवाजात म्हणाला, त्याबरोबर सारे हसू लागले.\nओमने कपाळाला हात लावला तर राखाडी रंगाची पावडर होती.\n‘‘बघ, आम्ही सारेच चमत्कारी बाबा आहोत.’’ ताई म्हणाली.\nओमला काय बोलावं. कळेचना.\nशेवटी ताईनंच विचारलं, ‘‘तुला बनायचंय चमत्कारी बाबा हे बघ\nताईनं दुपट्टय़ाच्या एकावर एक घडय़ा घालून त्यात चॉकलेट्स कशी लपवायची मग त्यांचा पाऊस कसा पाडायचा ते दाखवलं.\nसनीदादाने राखेची गोळी दोन बोटांमध्ये बसवून ती कशी हवी तेव्हा चुरून कपाळावर लावायची ते दाखवलं.\n‘‘पण ते हवेतून घडय़ाळ’’ ओमचं परत तेच.\n‘‘ते दुकानातून आणून शर्टच्या बाहीत लपवायचं.’’\n‘‘हे सर्व चमत्कार नाहीत ओम, हातचलाखी असते.’’ आईनं समजावलं.\n‘‘अशी जर घडय़ाळं हवेतून काढता येत असती तर घडय़ाळ्याच्या कारखान्याची गरजच नव्हती नं\nओमला आपली चूक कळली.\nपुन्हा कधीही कोणत्याही चमत्काराला फसायचं नाही असं त्यानं ठरवून टाकलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना ��ावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/benefits-of-swimming-exercise-in-marathi/", "date_download": "2019-10-22T06:44:09Z", "digest": "sha1:E3XP3MSMVMUXMVOMZ5O3PUTGGR347L4P", "length": 18187, "nlines": 110, "source_domain": "healthmarathi.com", "title": "पोहण्याचे फायदे तोटे मराठी माहिती -Benefits Of Swimming Exercise in Marathi", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nHome Excercise & Workout पोहण्याचे फायदे तोटे मराठी माहिती आणि पोहताना कोणती काळजी घ्यावी..\nपोहण्याचे फायदे तोटे मराठी माहिती आणि पोहताना कोणती काळजी घ्यावी..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nपोहणे किंवा स्विमिंग हा संपूर्ण शरीरासाठी एक एरोबिक व्यायाम आहे. पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहण्याच्या व्यायामामुळे पाठीचे स्नायू, छातीचे स्नायू, हात आणि पायांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. पाण्यातील व्यायामाने शरीराला अधिक फायदे मिळतात. पाण्यातील व्यायामाने शरीराचे तापमान न वाढता, घाम न येताही अधिक वेळ व्यायाम करता येतो.\nपोहण्याच्या व्यायामात Breaststroke, Backstroke, Sidestroke, Butterfly, Freestyle असे अनेक पोहण्याचे प्रकार असून त्यांचा पोहताना आपल्या वर्कआऊटमध्ये समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. सर्वच वयोगटातील व्यक्ती अगदी लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्ती पोहण्याचा व्यायाम करू शकतात.\nस्विमिंग करण्याचे किंवा पोहण्याचे फायदे :\nपोहण्याच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. याशिवाय स्विमिंग करण्याने चांगली भूक लागते, चांगली झोप लागते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. पोहण्याचे फायदे खाली दिले आहेत.\nपोहण्याच्या व्यायामामुळे ह्रदय आणि फुफुस यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते. रक्तदाब नियंत्रित होतो, रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे पोहण्याच्या व्यायामामुळे हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, लकवा (पक्षाघात), डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.\nस्विमिंग करण्याने संपूर्ण शरीराच्या मांसपेशी आणि हाडांची स्वतंत्र हालचाल होते. पोहल्याने स्नायू बळकट होतात. पोहताना पाण्यातून मार्ग काढत जावे लागल्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात. अशाप्रकारे वजन उचलून वर्कआऊट करण्यापेक्षा मोकळेपणे पोहून आपले स्नायू तुम्ही बळकट बनवू शकतो. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही यामुळे मदत मिळते.\nवजन उचलणे, जॉगिंग अशा अनेक वर्कआऊटमध्ये दुखापत किंवा इंज्युरी होण्याची शक्यता असते. मात्र पोहताना दुखापत होण्याचा धोका नसतो. कारण पोहताना आजूबाजूच्या पाण्यामुळे स्नायू व सांधे यावर विशेष ताण येत नाही. त्यामुळे दुखापत होण्याची भीती असणारे रुग्ण आणि सांधेदुखी, मल्टीपल स्क्लेरोसिस, अस्थमा (दमा) अशा रोगांतही पोहण्याचा व्यायाम करू शकतात.\nआजच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारचे तणाव असतात. मात्र स्विमिंग ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरीत्या काम करतो. यामुळे पूर्ण शरीराची एक्सरसाईज होते. यामुळे अनेक बाबतीत स्विमिंग जीमपेक्षाही बेस्ट ऑप्शन आहे.\nपोहण्याचा उत्तम फायदा म्हणजे घाम न येता वर्कआऊट होते. जिममध्ये वर्कआऊट करताना येणाऱ्या घामाचा त्रास सहन न होणाऱ्यांसाठी पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. पाण्यात राहिल्याने शरीराला थंडावा मिळतो. यामुळे घाम न येताही संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.\nपोहण्याच्या व्यायाम केल्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे रात्री निवांत झोप लागण्यास मदत होते. झोप पूर्ण होऊन सकाळी ताजेतवाने वाटते. स्विमिंगमुळे झोपेच्या तक्रारी दूर होतात.\nपोहण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण पोहताना आपल्या शरीराचे सर्व स्नायू (मसल्स) काम करतात. फक्त अर्धा ते एक तास पोहण्याने तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. एक तासाच्या पोहण्याच्या व्यायामातून 400 ते 800 कॅलरीज बर्न करता येते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास पोहण्याच्या व्यायामाने मदत होते. स्विमिंग करण्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.\nपोहण्याचा व्यायाम आणि बर्न होणारी कॅलरीज :\n60 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 590 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 413 कॅलरीज बर्न होतात.\n70 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 704 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 493 कॅलरीज बर्न होतात.\n80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 817 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 572 कॅलरीज बर्न होतात.\n90 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 931 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 651 कॅलरीज बर्न होतात. कॅलरीज म्हणजे काय, वजन कमी करण्यासाठी कॅलरीज का कमी कराव्या लागतात हे जाणून घ्या..\nस्विमिंग करताना किंवा पोहताना कोणती काळजी घ्यावी..\n• स्विमिंग शिकण्याआधी योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतरच प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली पाण्यात उतरा.\n• जर तुम्ही नुकतेच स्विमिंग शिकत असाल, तर प्रशिक्षकाशिवाय पाण्यात उतरू नका.\n• अनोळखी ठिकाणी, पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पाण्यात उतरू नका.\n• पोहण्याचा व्यायाम हा शक्यतो जलतरण तलाव यामध्येचं प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली करावा.\n• पोहण्याचा व्यायाम सकाळी व संध्याकाळच्या वेळेत करावा. दुपारच्या भर उन्हात स्विमिंग करू नये.\n• स्विमिंग करण्यापूर्वी तहान लागलेली नसतानाही पुरेसे पाणी प्यावे. त्यामुळे व्यायाम केल्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.\n• लहान मुले स्विमिंग करत असताना आजूबाजूला प्रशिक्षित व्यक्ती असाव्यात.\n• दूषित पाण्यात पोहणे टाळावे. कारण यामुळे इन्फेक्शन होऊन त्वचेचे विकार होऊ शकतात.\n• स्विमिंग पूलमधील पाणी हे chlorinated असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला सोरायसिससारखा त्वचा विकार असल्यास त्वचेला खाज होऊ शकते. त्यामुळे कोणताही त्वचाविकार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोहण्याचा व्यायाम करू नका.\n• नियमित व्यायामाचे फायदे जाणून घ्या\n• व्यायाम सुरू करताना कोणती काळजी घ्यावी\n• वजन कमी करण्याचे उपाय\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleडोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्याचे उपाय\nNext articleअंजीर खाण्याचे फायदे तोटे मराठी माहिती\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T06:39:18Z", "digest": "sha1:JH54NKX4FPIA4O6GSHQVAJIUYJTFOXMK", "length": 16900, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डबलडेकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\nमतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nमुसधळार पावसामुळे पुणे पुन्हा पाण्यात, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nपुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\nSEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधा��, म्हणते हे तर...\nमतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं\nTanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज\nVIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेला एक डाव 202 धावांनी नमवलं\nजडेजाची मैदानावर तलवारबाजी अन् विराटची ड्रेसिंगरूममध्ये घोडेस्वारी, पाहा VIDEO\nEXIT POLL : 'राज की बात' मनसेचं इंजिन किती धावणार\nखूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर\nPMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये\nसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं\nहे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...\nझुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट\nया औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...\nDhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट\nDiwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...\nPHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली सुरू; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं रा\nनवज्योत सिंग सिद्धूची मुलगी अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS\nNavratri 2019 : नवरात्रात पंतप्रधान मोदी करतात कडक उपवास; असा आहे त्यांचा आहार\nVogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO\nVIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास\nVIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी\nVIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे\nVIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (03 जुलै)\nबुराडी प्रकरण : 11 पाईप, 11 दरवाजे 11 खिडक्या आणि 11 मृतदेह, काय आहे कनेक्शन \nवांद्र्यात डबलडेकर बसला अपघात\nएअर इंडियाची 'डबलडेकर ड्रीमलायनर' लक्झरियस सेवा\nहैदराबादेत 'सिंधू'त्सव; गछिबोवली मैदानावर सन्मान सोहळा\nमुंबईकरांना गारेगार दिलासा, एसी लोकल 15 मेपासून ट्रॅकवर \nउद्यापासून एसी डबलडेकर मुंबई ते गोवा सुरू होणार\nअखेर बेस्ट भाडेवाढीचा 'डबलडेकर' \nकोकणातल्या प्रवाशांच्या गैरसोईला राजकीय नेतृत्व जबाबदार आहे का \nमालगाडीचे डबे हटवले, कोकण रेल���वे सुरळीत\nकोकणात मालगाडीचे 7डबे घसरले\nमालगाडीचे 7 डबे घसरले; कोकण रेल्वे विस्कळीत\nकोकण आणि मध्य रेल्वेच्या वादात तासभर खोळंबली 'डबलडेकर'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\nINX मीडिया प्रकरण: चिदंबरम यांना जामीन मंजूर; पण...\nकचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...\nपाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी\n'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला\n'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gnsnews.co.in/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2019-10-22T07:04:55Z", "digest": "sha1:YZMYZFHTK6JHXBQTTVZAJSZQ6RK6TIEB", "length": 5272, "nlines": 82, "source_domain": "marathi.gnsnews.co.in", "title": "मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका: 2013 मध्ये भाजप आणि कॉंग्रेसची संख्या | GNS News - Marathi", "raw_content": "\nHome Maharashtra मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका: 2013 मध्ये भाजप आणि कॉंग्रेसची संख्या\nमध्य प्रदेश विधानसभा निवडणुका: 2013 मध्ये भाजप आणि कॉंग्रेसची संख्या\n(gns) 8oct, नवी दिल्ली: 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला सर्वात जवळचा विरोधी पक्ष कॉंग्रेसला प्रचंड फरकाने विजय मिळवून दिला. भाजपने 165 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस 58 जागांसह दुसर्या स्थानावर होती. बहुजन समाज पक्ष 4 आणि अपक्षांना क्रमशः चार आणि तीन जागा मिळाल्या. 230 जागांसाठी विधानसभा निवडणुकीत 148 जागा सामान्य आहेत, 35 अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत आणि 47 उमेदवारांना आरक्षित आहेत. 2013 च्या निवडणुकीत राज्यात 53942 मतदान\nPrevious articleनीतीश कुमारयांनी दुष्कर्माची घटनावर विजय रुपाणीशी चर्चा केली\nNext articleदिल्ली शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘गायत्री मंत्र’ पाठवण्यास सांगितले\nदारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात\nमंत्रिमंडळ दुष्काळग्रस्त बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय\nमुख्यमंत्री-संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार\nGNS exitpoll: हँग सांसदसाठी संकेत, महागठबंधन सरकार बनू शकेल ….\nकिस राज्य में कौनसी पार्टी को कितनी मिलेगी सीट…….\nअन्य देशांना ज���णीव नसल्यास परमाणु ऊर्जा वाढेल: ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71519", "date_download": "2019-10-22T06:06:38Z", "digest": "sha1:3HLEGVASI66MC24NE3GY6ILXXEV3ZFWZ", "length": 28295, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सूर नवा ध्यास नवा- ३ या रे या सारे या! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / सूर नवा ध्यास नवा- ३ या रे या सारे या\nसूर नवा ध्यास नवा- ३ या रे या सारे या\nसूर नवा ध्यास नवाचा तिसरा सिझन सुरु झालाय. सध्या ऑडिशन्स सुरु आहेत.\nह्यावेळेस स्पर्धक ५- ५५ वयोगटातली असतील.\nसूत्रसन्चालक - पुष्कर जोग आणि स्पृहा जोशी. जज्स- अवधूत गुप्ते, महेश काळे\nसोमवार- बुधवार ९.३० वाजता\nसूर नवा ध्यास नवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nशाल्मली का नाही यावेळी\nशाल्मली का नाही यावेळी\nध्वनीचित्रफीत छान असते सगळ्यांची. किती गुण आहेत लोकांमध्ये आणि किती प्रतिकूल परिस्थितीतून येतात, शिकण्यासारखे आहे. शाल्मली नाही ते बरे आहे. आज एक लहान मुलगी आली होती, तिला हर्षद नायबलसारखं कधीही बोलावणार आहेत, ती गोड आहे, पण हर्षद तो हर्षदच. दहा हजारातून सत्तर निवडले आहेत, आता अजून कमी करणार.\nविवेक परांजपे ( कीबोर्ड\nविवेक परांजपे ( कीबोर्ड वाजवणारे)त्यांची बायको स्पर्धक तिचे गाणे येऊ कशी आणि त्यांच्या मुलीचा अभिनय फारच छान झाला. तमिळ मुलगी ( नाव विसरलो) चांगली गायली. या वेळेस बरेच चांगले स्पर्धक आले आहेत.\nशोधतच होते हा धागा \nशोधतच होते हा धागा \nयावेळी विविध एज गृप, विविध जॉनर्स असावेत या प्रयत्नात बरेच बेटर गाणारे स्पर्धक प्राथमिक फेरीतच रिजेक्ट केले, काही निर्णय नाही पटले \nसर्वात न पटलेला निर्णय म्हणजे त्या मिसेस परांजपे , किबोर्ड प्लेयरची बायको, कित्ती ते अवास्तव कौतुक त्या काकूंचं, वशिल्याचं तट्टु कि काय म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच डोक्यात गेल्या त्या, अतिशय उथळ आणि ड्रामेबाज त्यांचं बोलणही, अज्जिबस्त चांगलं गायलं नसून त्यांची अख्खी फॅमिली बोलवून स्टेजवर टाइमपास आणि लग्गेच फायनल राउंडमधे निवड\nएक संगीत शिक्षक होते, अभिषेकीबुवांचा अभंग गायलेले, ते हवे होते, किती तयारीचे होते ते \nपार्थ कुलकर्णी, अर्जुन पांडे हे दोघेही छान गायले होते पण पुढे नाही गेले .\nबहुदा विविधता आणण्याच्या नादात गळले असे अनेक गायक.\nअर्थात आहेत त���यात सुध्दा बरेच चांगले स्पर्धक आहेत.\nमला सर्वात तो युपीचा तेजस्वी सिंग आवडलाय, सुंदर मराठी बोलतो, जे बोलतो तेही एकदम अभ्यासु/हुशार \nअनेक प्रदेशाची लोकगीतं गातो, लोकगीतांची इन्स्ट्रुमेन्ट्स वाजवतो, लुकिंग फॉरवर्ड टु व्हॉट हि हॅज टु ऑफर \nबाकीही अनेक चांगले गायक आहेत, बघुया कसा होतोय हा सिझन, चांगला होईल असं वाटतय \nशाल्मली नाही ते फार बरय \nसर्वात न पटलेला निर्णय म्हणजे\nसर्वात न पटलेला निर्णय म्हणजे त्या मिसेस परांजपे , किबोर्ड प्लेयरची बायको, कित्ती ते अवास्तव कौतुक त्या काकूंचं, वशिल्याचं तट्टु कि काय म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच डोक्यात गेल्या त्या, अतिशय उथळ आणि ड्रामेबाज त्यांचं बोलणही, अज्जिबस्त चांगलं गायलं नसून त्यांची अख्खी फॅमिली बोलवून स्टेजवर टाइमपास आणि लग्गेच फायनल राउंडमधे निवड Uhoh >>> अगदी\nअक्षया अय्यर आणी डॉ राम\nअक्षया अय्यर आणी डॉ राम पंडीतही लक्षात राहिले \nसर्वात न पटलेला निर्णय म्हणजे\nसर्वात न पटलेला निर्णय म्हणजे त्या मिसेस परांजपे , किबोर्ड प्लेयरची बायको, कित्ती ते अवास्तव कौतुक त्या काकूंचं, वशिल्याचं तट्टु कि काय म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच डोक्यात गेल्या त्या, अतिशय उथळ आणि ड्रामेबाज त्यांचं बोलणही, अज्जिबस्त चांगलं गायलं नसून त्यांची अख्खी फॅमिली बोलवून स्टेजवर टाइमपास आणि लग्गेच फायनल राउंडमधे निवड Uhoh\nएक संगीत शिक्षक होते, अभिषेकीबुवांचा अभंग गायलेले, ते हवे होते, किती तयारीचे होते ते \nपार्थ कुलकर्णी, अर्जुन पांडे हे दोघेही छान गायले होते पण पुढे नाही गेले .\nबहुदा विविधता आणण्याच्या नादात गळले असे अनेक गायक. >> +१११\nवूटवर कलर्स मराठी अँवॉर्ड सची\nवूटवर कलर्स मराठी अँवॉर्ड सची वोटिंग सुरू झाले आहे.मी सध्या स्वामिनी सोडून ,तेही वूटवर एकही मालिका बघत नाही, त्यामुळे कथाबाह्या कार्यक्रमालाच वोट केल आहे.\nसूत्रसंचालक म्हणून स्प्रुहाला केल आणि ममांना पण केल कारण यावेळी जरी बायस असले तरी पूर्ण सिझनच गंडल्यामुळे ममांनाच पूर्णपणे दोषी नाही ठरवता येणार.\nते voting करायचं असेल तर\nते voting करायचं असेल तर सर्वांना करायला लागते का मीन्स एक दोघांना करता येतं का. मला तो शिवा आणि त्याची बहिण आवडते.\nस्पृहाचा एकंदरीतच वावर मला\nस्पृहाचा एकंदरीतच वावर मला आवडतो\nऑप्शन��स आहेत......अन्जु.ज्याला हव त्याला करु शकता.\nकालची शेवटची काही गाणी (देवाक\nकालची शेवटची काही गाणी (देवाक काळजी पासून पुढे) पाहिली. आवडली.\nदेवाक काळाजी हे दुसरंच होत.\nदेवाक काळाजी हे दुसरंच होत. त्त्याआधी एक देवीचा गोंधळ होता\nतीच तीच गाणी फार गायली जातात\nतीच तीच गाणी फार गायली जातात.काहीतरी बदल करायला हवा.\nविशिष्ट गीतकार संगीतकार जोडी,संगीतकार गायक/गायिका जोडी,एखाद्यि रागावर आधारित गाणी,रिजनल गाणी.\nतसच वेगवेगळ्या राउंड्स ठेवायला हरकत नाही,म्हणजे पूर्वी हिंदी सारेगमप मध्ये होती तशी कॉर्ड राउंड,दोन गायकांना एकाच गाण्याची दोन कडवी गायला लावणे.\nकितीतरी इंटरेस्टिंग बदल करता येतील.पण चँनेल काही बदलायला तयार नाही.\nत्या परांजपे काकूंबद्दल +१११\nत्या परांजपे काकूंबद्दल +१११ मी सगळ्या ऑडिशन राउअंड्स नाही पाहिल्यात पण नेमका हा दिवस पाहिला.\nकसले किंचाळल्यासारख्या गात होत्या तरी घेतले त्यांना. तट्टू घ्यायचेत तर गुपचूप तरी घ्या. असली शोभा कशाला करता त्यांच्या मुलीला स्टेज वर बोलावून नाचायला सांगणे वगैरे अत्यन्त उथळ वाटले.\nतो अवधूत सतत लोकांच्या जाडी , वय इ. वरून काहीही इनअप्रोप्रिएट बोलत असतो\nऑप्शन्स आहेत......अन्जु.ज्याला हव त्याला करु शकता. >>> थँक यु. पण सगळ्या कॅटेगरीत द्यायला लागेल ना, मी फक्त शिवाची सिरीयल बघते. त्यातल्याच लोकांना देईन, वोटींग केलं तर.\nवादक म्हणून शो मधे असलेल्यांच्या नातेवाईकांनी भाग घेतलेला चालला का. कधी कधी नियम असतो ना की जे शोत सहभागी आहेत, त्यांच्या नातेवाईंकाना स्पर्धक म्हणून घेत नाहीत.\nतीच तीच गाणी फार गायली जातात\nतीच तीच गाणी फार गायली जातात.काहीतरी बदल करायला हवा. >>>>> अगदी अगदी. सॅड गाणी खुप गायली जातात. चान्गल्या मूडसची, युथफुल गाणी सुद्दा गा ना. नव्या मराठी सिनेमातील सुद्दा चालतील.\nगाणी छान होताएत, ती अक्षता\nगाणी छान होताएत, ती अक्षता अय्यर आवडली खुपच आणि मुरांबा मधलं गाणं कोणी गायलं होतं ते ही आवडलं. अवधूत ची कमेंट पटली. वरती ईथे कोणत्या परांजपे काकूंबद्दल बोलताएत सगळेजण बघितल्या नाहीत, आता बघीन.\nया वेळेस स्पृहा कंबर मोडल्या सारखी उभी राहातेय असं वाटलं बघून. कोणाला नाही वाटलं का कि मलाच वाटतय\nमला स्वतःला स्पृहा खुप आवडते,\nमला स्वतःला स्पृहा खुप आवडते, तिचा स्टेजवर चा वावर छान असतो, पण हे तीनचार एपिसोड अस�� वाटलं.\nअरेरे रे, बघितल्या परांजपे\nअरेरे रे, बघितल्या परांजपे काकू :कपाळावर हात मारणारी बाहुली: रात अकेला है वाल्या हे म्हंणलं असतं तर लगेच कळलं असतं, आज दो लब्जोकी है गायलं, ठिकठाक गायलं . किंचाळण्याकडे कल जास्त आहे.\nत्या परांजपे काकूंंच अति\nत्या परांजपे काकूंंच अति कौतुक होत आहे.मला आजच गाण तर अजिबात नाही आवडल.तरी मेरीट दिल.\nत्यांना ठेवण्यासाठी चांगल्या स्पर्धकाला काढायला नको.\nत्या परांजपे काकूंंच अति\nत्या परांजपे काकूंंच अति कौतुक होत आहे.मला आजच गाण तर अजिबात नाही आवडल.तरी मेरीट दिल.\nत्यांना ठेवण्यासाठी चांगल्या स्पर्धकाला काढायला नको. >>> + ११\nकालचा भाग छान झाला.\nकालचा भाग छान झाला. मुनव्वर अलीच 'कलन्क' च शीर्षक गीत तर उत्तमच\nकालचा स्पृहाचा ड्रेस छान होता\nकालचा स्पृहाचा ड्रेस छान होता आणि पहिले ती साडीमध्ये थोडी गबाळी वाटत होती तशी नव्हती वाटत काल. फक्त ते कानातले त्या ड्रेसला आणि गळ्यातल्या सोनेरी माळांना सूट होत नव्हते असं वाटलं, पण झुमके आजकाल कशावरही घालतात त्यामुळे चालसे.\nपरांजपे काकूंंच अति कौतुक होत\nपरांजपे काकूंंच अति कौतुक होत आहे.मला आजच गाण तर अजिबात नाही आवडल.तरी मेरीट दिल.\nत्यांना ठेवण्यासाठी चांगल्या स्पर्धकाला काढायला नको.>>>+1111111 UP , मुनव्वर अली चं गाणं मला पण खुप आवडलं. ती एक स्वराली म्हणून आहे तिचा पण आवाज खुप छान आहे, पण तिला मार्कस् जास्त नाही दिले\nहो ,त्या स्वरालीचा आवाज मला\nहो ,त्या स्वरालीचा आवाज मला पण आवडला.पण त्या रविंद्र ला कस घेतल,तो गौरव महाराष्ट्राच्या कुठल्यातरी पर्वात फायनलिस्ट होता,जिंकला नाही.\nत्या इंदौरच्या कनकश्रींच गाणं\nत्या इंदौरच्या कनकश्रींच गाणं झाल का\nपण त्या रविंद्र ला कस घेतल,तो\nपण त्या रविंद्र ला कस घेतल,तो गौरव महाराष्ट्राच्या कुठल्यातरी पर्वात फायनलिस्ट होता,जिंकला नाही.>>>>>>>> होय का काही कल्पना नाही , मी गौरव महाराष्ट्राचा बघत नव्हते.\nअख्ख्या आठवड्यात एकही पोस्ट\nअख्ख्या आठवड्यात एकही पोस्ट नाही अखेरीस ईथल्या रसिक मडळींनी 'ध्यास' सोडलेला दिसतोय..\nकाय करणार म्हणा.. या खेपेस मुख्य कार्यक्रमापेक्षा ऑडीशन्स बर्‍या होत्या असे म्हणायची वेळ आली आहे. त्यातही ज्या रेट ने हिंदी गाणी गात आहेत, राज ठाकरे न बोलावता स्वतः पाहुणे म्हणून हजर होतील (अलिकडे हे बरेच दिसू लागले आहे ) आणि कार्य��्रम बंद पाडतील - 'लाव रे तो व्हिडीयो'. चुकून मराठी गाणी घेतलीच तर डायरेक्ट कोळीवाड्यावर नेतात... किंवा अजय अतुल किंवा शिंदे शाही... बाकी काही शिल्लकच नाही वाटते मराठी मध्ये.\nआणि गायक स्पर्धकांबद्दल काय लिहावे त्यांच्या गायनापेक्षा त्यांच्या अदा, नृत्त्य, शाळा, कॉलेज, कपडे, व्याधी... ईत्यादी सर्वाचाच ऊदो ऊदो आहे.. हाताच्या बोटांवर मोजण्या एव्हडे ४ आहेत पण त्यांचे काम ५ मिनिटात आटोपते.\nअवधूत गुप्ते मात्र नेहेमीप्रमाणेच जमेची बाजू. स्वतः एक परीपूर्ण कलाकार असल्याने अचूक व योग्य मार्गदर्शन करतो. थोडा मीठ मसाला जास्त असला तरी मुद्दे व मार्गदर्शन एकदम योग्य असते.\nबाकी महेश म्हणे जिथे कुठे आहे तिथून ऐकून मार्क देणारे... पण चार ( पन्नास )शब्द बोलल्याशिवाय मार्क देऊ शकेल का पण चार ( पन्नास )शब्द बोलल्याशिवाय मार्क देऊ शकेल का\nअसो ईंडीयन आयडॉल सुरू होत आहे.... ऑडीशन्स तर तूफान आहेत... Indi Ido is in completely different league than others हे पुन्हा पुन्हा जाणवते.\nरच्याकने: सर्वांच्या लाडक्या परांजपे काकू स्पर्धेसाठी नव्हे तर निव्वळ झळकण्यासाठी आल्या आसाव्यात... तेव्हा मनाला लावून घेऊ नये. आणि पुष्कीsssss ला 'मंच्यावर' चढण्या आधीच खाली ढकलून दिलेल दिसते.\nयोग पुर्ण पोस्टी ला अनुमोदन\nयोग पुर्ण पोस्टी ला अनुमोदन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5647616835241077857", "date_download": "2019-10-22T05:51:36Z", "digest": "sha1:Q2HUN2VGS4QESBZVZNZO54BG4FPJAC3G", "length": 10458, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वरसम्राज्ञीला एकाच वेळी ९० मैफलींद्वारे शुभेच्छा! पुण्यातही रंगला कार्यक्रम!", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nस्वरसम्राज्ञीला एकाच वेळी ९० मैफलींद्वारे शुभेच्छा\nपुणे : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शनिवारी (२८ सप्टेंबर) ९० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने राज्यभरात एकाच वेळी ९० मैफलींचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी एक मैफल ब्रिटनमध्ये झाली. पुण्यातील मैफल नव्या पेठेतील प्रभू ज्ञान मंदिरात सादर झाली. या मैफलीला पुणेकर रसिकांची दाद मिळाली. ‘स्वरस्वती’ या नावाने एकाच वेळी झालेल्या ९० ठिकाण�� झालेल्या या कार्यक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\n‘हार्मनी इव्हेंट्स’ या नागपूरच्या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. राजेश समर्थ यांची ही संकल्पना होती. पुणे, ठाणे, मुलुंड, औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा ९० ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम सादर झाला. याआधी एकाच वेळी झालेल्या ७३ मैफलींचा जागतिक विक्रम मोडण्याचा प्रयत्न या ९० मैफलींद्वारे करण्यात आला आहे. याबाबत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ला कळवण्यात आले असून, लवकरच त्याबाबत संस्थेकडून कळवले जाणार आहे.\nपुण्यातील मैफलीचे आयोजन गायिका रेवती सुपेकर यांनी केले होते. सुपेकर यांनी ‘आएगा आनेवाला आयेगा’ या गीताने मैफलीला प्रारंभ केला, तर ‘ऐ मेरे वेतन के लोगो’ या ऐतिहासिक गीताने मैफलीची सांगता झाली. सलग अडीच तास रंगलेल्या या मैफलीत एकामागोमाग एक अशी लतादीदींची सदाबहार गीते सादर झाली. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक रंगत गेली, तसा रसिकांचाही प्रतिसादही वाढत गेला.\nलतादीदींची हजारो गीते रसिकांच्या मनात रुंजी घालतात; पण वेळेच्या मर्यादेमुळे मैफलीत काही मोजक्या गीतांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये आयेगा आनेवाला, ठंडी हवायें, ये जिंदगी उसी की है, आजा रे मैं तो, लग जा गले, ओ सजना, प्यार किया तो, पिया तोसे नैना, जिया लागेना, ओ चाँद जहाँ वो जाये, अपलम चपलम, गोरे गोरे, रहे ना रहे हम, ऐ मेरे वतन के लोगो आदी गाण्यांचा समावेश होता. लतादीदींसोबत मन्ना डे, हेमंत कुमार, मुकेश, तलत महमूद, किशोर कुमार आणि महम्मद रफी या नामवंत गायकांनी गायलेल्या ये रात ये चांदनी, आहा रिमझिम के ये प्यारे, ये रात भिगी भिगी, दिल की नजर से, जो वादा किया वो, तेरे बिना जिंदगी से कोई या युगलगीतांचाही मैफलीत समावेश होता.\nरेवती सुपेकर यांच्यासह केतकी देशपांडे, रेश्मा कापशीकर, करिश्मा गडकरी, नेहा वैशंपायन, अभिजित नांदगावकर या गायक कलाकारांनी ही गीते सादर करून मैफलीत रंग भरले. संतोष कुलकर्णी, अभिजित भदे, किरण एकबोटे, नंदू फौजदार या वादक कलाकारांची अप्रतिम साथ गायकांना लाभली. डॉ. मानसी अरकडी यांनी निवेदन केले. मैफलीच्या शेवटी सुपेकर यांनी आयोजक या नात्याने सर्वांचे आभार व्यक्त केले.\n(पुण्यातील कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांची छोटीशी झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: PuneMumbaiNagpurHarmanony EventsRajesh SamarthLata Mangeshkarलता मंगेशकरलतादीदीस्वरसम्राज्ञीराजेश समर्थस्वरस्वतीSwarswatiहार्मनी इव्हेंट्सरेवती सुपेकरपुणेमुंबईनागपूरब्रिटनUKBOI\n‘स्वरसम्राज्ञी’च्या नव्वदीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी ९० मैफली\nलता मंगेशकर... एकाच आवाजातल्या अनंत भावच्छटा\nपुण्यात होणार ‘जीआयआयएस’चा पहिला स्मार्ट कॅम्पस\nमोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी\nजीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-operation-still-underway-rescue-a-3-year-old-boy-fell-gutter-ambedkar-nagar-area-goregaon-maharashtra-bmc-ndrf/254927", "date_download": "2019-10-22T05:52:01Z", "digest": "sha1:UG4J7UINJ5TS5FZU2I3AAIAJAXFE4QLV", "length": 19313, "nlines": 144, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " अजूनही त्या चिमुरड्याचा शोध सुरूच, दहा किमीपर्यंत ड्रेनेज लाइनची पाहणी Mumbai Operation still underway rescue a 3 year old boy fell gutter Ambedkar Nagar area Goregaon Maharashtra bmc ndrf", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक\nकुत्रीवर तरूणाचा बलात्कार, व्हायरल व्हिडिओनंतर तरूणाला अटक\nसोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव\nPHOTOS: 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nगर्लफ्रेंडची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं भलतंच काही\n'जेवढं अंतर जमीन-आस्मानमध्ये आहे तेवढं माझं मताधिक्य असणार'\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nPMC बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू\nअजूनही त्या चिमुरड्याचा शोध सुरूच, दहा किमीपर्यंत ड्रेनेज लाइनची पाहणी\nपूजा विचारे | -\nबुधवारी रात्री तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा उघड्या गटारात पडला. त्यानंतर अजूनही त्याचा शोध सुरू आहे. जवळपास १० किलीपर्यंतच्या ड्रेनेज लाइनची पाहणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही आहे.\nत्या चिमुरड्याचा शोध सुरूच, १० किमीपर्यंत ड्रेनेजची पाहणी |  फोटो सौजन्य: ANI\nदिव्यांशचा अजूनही शोध ���ुरूच\n१० किमीपर्यंतच्या ड्रेनेज लाइनची पाहणी\nगेल्या पाच वर्षांत गटार, समुद्रात बुडून ३२८ जणांचा मृत्यू\nमुंबईः गोरेगाव येथील आंबेडकर चौकात असलेल्या उघड्या गटारात बुधवारी रात्री तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा पडला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या मुलाचा शोध घेण्यात आहे. अजूनही या मुलाचा शोध लागत नाही आहे. पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान या चिमुरड्याचा शोध घेत आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत हा शोध सुरू होता. तरीही रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.\nबुधवारपासून आज सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेज लाइनची जवळपास दहा किलोमीटरपर्यंची पाहणी केली. तसंच जेसीबीच्या साहाय्यानं ड्रेनेज लाइन फोडून सुद्धा दिव्यांशचा शोध घेतला जात आहे. गुरूवारी संध्याकाळी या परिसरात एनडीआरएफच्या पथकाला पाचारणं करण्यात आलं. ५० हून अधिक कर्मचारी दिव्यांशचा शोध घेत आहेत.\nबुधवारी रात्री गोरेगावमधल्या आंबेडकर परिसरात तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा उघड्या असलेल्या गटारात पडला. दिव्यांश खेळता खेळता रस्त्यावर आला. रस्त्यावर उघड्या असलेल्या नाल्यात तो पडला आणि वाहून गेला. त्यानंतर बराच वेळ दिव्यांशचा पत्ता न लागल्यानं त्याच्या आईनं त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यातच आधी पासून मुसळधार पाऊस पडतो होता. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यानंतर जवळ असलेल्या मशिदीतल्या सीसीटीव्ही फुटेज आधार घेतला. फुटेज तपासल्यानंतर तो गटारात पडल्याचं दिसलं.\nइटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकातील चाळीमध्ये दिव्यांश आपल्या कुटुंबासोबत राहतो. आई वडील आणि दोन भावंडं असा त्याचा परिवार आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दिव्यांश खेळत होता. वडील काही कामासाठी घराच्या बाहेर पडले. वडिलांना बाहेर पडताना बघताच तो सुद्धा त्यांच्या मागोमाग गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाही म्हणून तो पुन्हा मागे फिरत होता. तेव्हा तिथे असलेल्या उघड्या गटारात पडला. त्यानंतर तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आलं. आजूबाजूला असलेल्या गटारावरील प्लॅस्टर तोडण्यात आलं. या भागात गटारापासून जवळच दोन मोठे नाले आहे.\nमहापौर म्हणतात...उघड्या गटारांसाठी मुंबईकर जबाबदार\nमुंबईत मरिन ड्राइव्हवर दोघे जण बुडाले, शोध सुरू\nMumbai-Goa Highway: मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवे ठप्प\nमहापौर घटनास्थळावर दाखल होण्याआधी आंबेडकर नगरमध्ये रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. दिव्यांश वाहून जाण्याच्या या घटनेला केवळ मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गुरूवारी सकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून एस.व्ही. रोडकडे जाणऱ्या मार्गावर हा रास्तारोका करण्यात आला.\nउघड्या गटारांसाठी मुंबईकर जबाबदारः महापौर\nया दुर्देवी घटनेनंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर महापौरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत मुंबईकरांनाच जबाबदार धरलं आहे. महाडेश्वर यांनी तीन वर्षांचा चिमुरडा नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडल्याचं खापर मुंबईकरांवर फोडलं. मुंबईत अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरचं झाकणं काढत असतात, असा अजब दावा केला आहे.\nमहापौरांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलं की, दिव्यांशच्या आईनं त्याची काळजी घ्यायला हवी होती. तसंच गटारावरचं झाकण उघडं का होतं स्थानिकांनी झाकणं तोडलं होतं का स्थानिकांनी झाकणं तोडलं होतं का प्रशासनानेच गटारावर झाकण बसवलं नव्हतं का प्रशासनानेच गटारावर झाकण बसवलं नव्हतं का याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\n गटार, समुद्रात बुडून ३२८ जणांचा मृत्यू\nमुंबईत गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०१३ ते २०१८ या कालावधीत मॅनहोल आणि समुद्रात बुडण्याच्या ६३९ दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनांमध्ये ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती मुंबई महापालिकेनं माहितीच्या अधिकाराअंतर्गत दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पाच वर्षांत गटारे, मॅनहोल आणि समुद्रात बुडून किती दुर्घटना झाला आहेत याबाबतची माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाकडून मागवली होती. त्यावर पालिकेनं दिलेल्या उत्तरात नाले, नद्या, विहीरी, खाडी, समुद्र, खदानी, मॅनहोल, उघडी गटार यामध्ये पडून ३२८ जणांचा मृत्यू झाल्यानं माहिती दिली आहे.\n८८ ४२ २०१८ जुलैपर्यंत\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं\nरांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय\nपुण्या�� पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पुणं पुन्हा पाण्यात\n[VIDEO] मंत्री राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका\nरमा-माधवच्या विवाह सोहळ्याचे व्हा साक्षीदार\nदिवाळीपूर्वी गोड बातमी: सोन्याच्या दरात घसरण, जाणून दर\nधनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली\nVidhansabha Election: पाहा राज्यभरात किती टक्के मतदान\n[VIDEO]: 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं': धनंजय मुंडे\nमणीबेलीत एकाच व्यक्तीने केले मतदान\nExit Poll : कोण जिंकणार कोण होणार पराभूत\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nअजूनही त्या चिमुरड्याचा शोध सुरूच, दहा किमीपर्यंत ड्रेनेज लाइनची पाहणी Description: बुधवारी रात्री तीन वर्षांचा दिव्यांश सिंग हा उघड्या गटारात पडला. त्यानंतर अजूनही त्याचा शोध सुरू आहे. जवळपास १० किलीपर्यंतच्या ड्रेनेज लाइनची पाहणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही आहे. पूजा विचारे\n'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया\nVidhansabha Election: हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; पाहा राज्यभरात किती टक्के मतदान\n[VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं'\n'या' गावातील एकाच मतदाराने केले मतदान, का झालं असं जाणून घ्या...\nटाइम्स नाऊ मराठी एक्झिट पोल : कोण जिंकणार कोण होणार पराभूत\nधनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा धिक्कार, त्यांनी किमान नात्याची जाण ठेवायला हवी होती: मुख्यमंत्री\nटाइम्स नाऊ मराठीचा एक्झिट पोल, पाहा कोणाची येणार सत्ता\nMaharashtra Election 2019: ते 200 च्या पार जाणार नाही, मनोहर जोशींचा महायुतीला घरचा आहेर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathimedia.com/?p=8629", "date_download": "2019-10-22T07:00:23Z", "digest": "sha1:W3MZHMUWQEKSS4A5RF2F4X6IK36RSY22", "length": 10249, "nlines": 81, "source_domain": "marathimedia.com", "title": "‘तुला पाहते रे’च्या शूटिंग चा प्रवास अखेर संपला अश्या प्रकारे झाला शेवट – Marathi Media", "raw_content": "\n‘तुला पाहते रे’च्या शूटिंग चा प्रवास अखेर संपला अश्या प्रकारे झाला शेवट\nअसे ऐकण्यात येत आहे की ‘तुला पाहते रे’ ही मालिका जुलैमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचं शूटिंगसुद्धा संपल आहे. त��ला पाहते रे मालिकेमध्ये मायरा ची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेनं अश्याप्रकारची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे आणि सोबत फोटोही टाकलेत.\nअभिज्ञा भावेनं सुरुवातीला मालिकेत ग्रे शेड दाखवली होती. पण नंतर तिच्या व्यक्तिरेखेनं ईशाला मदत केली.\nशूटिंगच्या वेळ केलेली सर्व धमाल मस्ती तिनं तिच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. अभिज्ञा म्हणजेच मायरा हे कॅरेक्टर अनेक लोकांना आवडल होते. अभिज्ञा सांगते की, ‘मायरा कामात परफेक्ट आहे. ती सेल्फमेड आहे. मेहनती आहे. विक्रांतवर तिचं प्रेम असलं तरी कामात ती चोख आहे.\nतिच्यामुळे कंपनीला नुकसान झालं तर ती त्याची भरपाईही करतेय. ती आयतं खात नाही. ती एथिकल आहे. तिनं विक्रांतच्या प्रगतीत स्वत:ची प्रगती पाहिलीय. त्यामुळे आताची तिची रिअॅक्शनही स्वाभाविक आहे.’ अभिज्ञा या मायराला फार जवळून ओळखते, असंच वाटत होतं.\nमालिकेचा शेवट कसा होईल किव्हा कसा असेल अश्याप्रकारचे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. विक्रांत सरंजामेला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालाय. तो ईशावर खरंच प्रेम करायला लागलाय. पण तरीही ईशा त्याला धडा शिकवतेच. विक्रांत स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेतो.\nईशाने विक्रांतची सर्व माणसं तोडली.त्याला एकटं पाडलंय.\nईशाची भूमिका करणाऱ्या गायत्रीनं इंजिनियरिंग केलंय. अभिनयाची आवड होतीच काॅलेजच्या नाटकांमध्ये काम केलं होतंच. पण इथे आॅडिशन्स देऊनच ती मालिकेत आली. गायत्री अवधूत गुप्तेसोबतही एका सिनेमात काम करणार आहे. पण ‘तुला पाहते रे’ ही तिची पहिलीच मालिका.\nसुबोध भावेबरोबर काम करण्याची गायत्रीची इच्छा पूर्ण झाली. ती म्हणाली होती, ‘ मी सुबोध भावेसोबत काम करतेय, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही तुमच्या करियरसाठी सकारात्मक गोष्ट आहे.’\n← अंपायरशी हुज्जत घालणे ब्रेथवेटला पडले महागात, सुनावल्या गेली ही शिक्षा\n नीता अंबानीच्या बॅगेची किंमत चक्क 2.6 कोटी रुपये,काय आहे असं बॅगेत →\nकतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते\nरात्रीस खेळ चाले 2 मध्ये ही अभिनेत्री साकारतेय महत्त्वाची भूमिका… ओळखा पाहू कोण आहे ती\nवयाच्या 47 वर्षांनंतरही तब्बू अविवाहित, या सुपरस्टार अभिनेत्याला मानते यासाठी जबा��दार\nमराठीतल्या या अभिनेत्रीची भुरळ पडली बॉलिवूडलाही, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो\n‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी\nकतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते\nगोलमाल फेम मुरली शर्माने केले आहे या मराठी अभिनेत्रीशी लग्न, दिसायला आहे खूपच सुंदर\nअभिनेत्री स्मिता गोंदकरने केले बिकिनी फोटो शूट,फोटो झाले Viral\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये घडणार वाईट घटना; संपूर्ण रायगड हादरून जाणार \nभारत- बांगलादेश ह्यांच्यात झालेल्या सामन्यात दिसला ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा चेहरा\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत राधिका सुभेदार काढणार गुरुनाथची धिंड\n‘तुला पाहते रे’च्या शूटिंग चा प्रवास अखेर संपला अश्या प्रकारे झाला शेवट\nचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केलेल्या त्या चुकीमुळे प्रथमेश परबसोबत घडलं अस काही…\nलगिर झालं जी ने घेतला रसिकांचा निरोप\nबघा जयडीचे काही स्टायलिश फोटो \n‘लागिरं झालं जी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप \n‘तुला पाहते रे’मध्ये येणार टर्निंग पॉईंट, राजनंदिनीचं रहस्य येणार सर्वांसमोर \nतुला पाहते रे मध्ये ईशा सरंजामे करणार विक्रांतचा सरंजामे चा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T07:13:19Z", "digest": "sha1:QEJWNDX7IEAHFB3POEK6NYFWXCVWDQAB", "length": 4392, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द्रावक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nद्रावक हा घन,द्रव वा वायु या पैकी तो पदार्थ आहे जो घन,द्रव वा वायु ला स्वःतमध्ये मिसळवुन द्रावण तयार करतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navchaitanyatimes.com/?p=3828", "date_download": "2019-10-22T06:45:41Z", "digest": "sha1:JH37NDYRK2QWS52VIKUKKLNRD27RWJE7", "length": 14691, "nlines": 137, "source_domain": "navchaitanyatimes.com", "title": "अंजुमन उर्दू हायस्कूल जत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांकडून निधी सुपूर्द – नवचैतन्य टाईम्स", "raw_content": "\nमहाबळेश्वर तालुक्यातुन महायुतीचे उमेदवाराना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार-.जॉनभाई जोसेफ\nमहायुतीच्या उमेदवाराना महाबळेश्वर तालुक्यात मताधिक्य देणार–जॉनभाई जोसेफ\nभाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना विजय करा- विवेकरावजी कांबळे\nह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी विधानसभा मतदानाबाबत सोमवारी निर्णायक भुमिका जाहिर करणार\nजिरग्याळ तलावात म्हैसाळचे पाणी सोडणार-आ.विलासराव जगताप\nनवी आशा , नवी दिशा …\nUncategorized आंतरराष्ट्रीय आपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र कोल्हापूर जत ची यशोगाथा जळगाव ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र पुणे सातारा\nअंजुमन उर्दू हायस्कूल जत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांकडून निधी सुपूर्द\nनवचैतन्य टाईम्स जत/(नजीरभाई चट्टरकी)— येथील मुस्लिम समाज प्रबोधन संस्था संचालित अंजुमन उर्दू हायस्कूल जत येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रसंगी महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक समाज कल्याण समितीचे नूतन सदस्य सलीम गवंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला .राष्ट्रीय ध्वज तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आला तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.व इयत्ता 10 त शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या जवेरीया नदाफ या गरीब विद्यार्थीनीला मौलाना आझाद विचार मंच चे तालुका अध्यक्ष हरून इनामदार यांच्या प्रयत्नातुन 11 हजार रुपयांचे रोख बक्षिस देऊन तिचा सत्कार करण्यात आला येथील मक्का मशिदीचे अध्यक्ष व तरुण उद्योजक मुबारक नदाफ व जत चे माजी नगराध्यक्ष पट्टू ऊर्फ इकबाल गवंडी यांनी आर्थिक सहाय्य केले. हाजी रशीद भाई पटाईत यांच्या हस्ते सलीम गवंडी व मुबारक नदाफ यांना शाल व पुष्पहार घालून उचित सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगली, सातारा,कोल्हापूर येथील पूरग���रस्तांच्या मदती साठी एकत्र केलेला निधी मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते हाजी बंदेनवाज पटाईत व मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मकसूदभाई नगारजी यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजीम चट्टरकी आणि सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित डाळिंब व्यापारी दस्तगीरभाई टपाले यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.ध्वजारोहणास हाजी एजाज हुजरे,शाही मशीदीचे इमाम शेख अहमद रिझवी, इब्राहिम मुल्ला,बेबीजान मुल्ला,गौतम ऐवळे,ओबीसी संघटनेचेअध्यक्ष राजू मुल्ला,नईम चट्टरकी,समीर मुल्ला,अलीअसर नदाफ,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक रईसअहमद खान यांनी मानले.\n← शेतकऱ्यांच्या प्रश्नांनासाठी विधानसभा लढविणारच- महादेव भाऊ हुचगोंड.\nकोल्हापूर येथील पुरग्रस्तांना साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेची मदत →\nदूष्काळग्रस्त गावाना सरकारकडून मदत मिळावी यासाठी आमरण उपोषण- सचिन मदने.\nएकुंडीतून आमदार विलासराव जगताप यांनाच मताधिक्य देणार- सरपंच बसवराज पाटील\nSeptember 20, 2019 नवचैतन्य टाईम्स\nपरमात्म्याची प्राप्ती न झाल्यास देहातील जिवाची अधोगती आहे – जालिंदर जाधव\nआपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र जत ची यशोगाथा शेत-शिवार\nजत तालुक्यातील सर्व तलावे म्हैशाळ योजनेच्या टंचाई निधितून भरून घ्यावे- अमित दुधाळ व ज्ञानेश्वर धुमाळ.\nFebruary 12, 2019 नवचैतन्य टाईम्स\nनवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी- जत तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडलेला असून जनावंराना चारा व पाणी मिळणे कठिण झाले आहे. शेतीला तर\nअहमदनगर आंतरराष्ट्रीय आपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र कोल्हापूर ताज्या घडामोडी नाशिक परभणी पश्चिम-महाराष्ट्र पुणे मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र सातारा सोलापूर\nकोल्हापूर येथील पुरग्रस्तांना साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेची मदत\nनवचैतन्य टाईम्स जत (नजीरभाई चट्टरकी) ——मुंबई चे उपनगर असलेल्या साकीनाका येथील प्रगती एज्युकेशनल ट्रस्ट संचलित सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व\nUncategorized आंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र जळगाव ठाणे ताज्या घडामोडी नाशिक पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा मुंबई रत्नागिरी\nशाहिरी दणका व्हाट्सअप ग्रुप आयोजित “शक्ती-तुरा” चौरंगी सामन्याचे आयोजन\nआंतरराष्ट्रीय जत ची यशोग��था ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती चे मुंबई आझाद मैदानावर जोरदार निदर्शन\nआंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र ठाणे ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nदामोदर नाट्यगृहात चिपळूण-खेड तालुक्यातील दोन लोकप्रिय नामांकित युवा शाहिरांचा रंगणार जंगी सामना\n\"नवचैतन्य टाईम्स\" वेबपोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास जत(जि.सांगली) न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight NavChaitanyaTimes\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"NavChaitanyaTimes\" वेबसाईट वर तथा आमच्या वृत्तपत्राला प्रसिद्ध करण्यात येईल.\nसंपर्क – सदाशिव माळी , राजाराम ऐवळे\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2019-10-22T07:05:29Z", "digest": "sha1:GKEVZHOSQH6I2CY4CPPUXFURATZJ3WCL", "length": 6037, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६०८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे\nवर्षे: १६०५ - १६०६ - १६०७ - १६०८ - १६०९ - १६१० - १६११\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ३ - कॅनडात क्वेबेक सिटी शहराची स्थापना.\nजुलै १३ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.\nडिसेंबर ९ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.\nइ.स.च्या १६०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१६ रोजी ०५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pitrupandharwada-hike-vegetables-rates-23204", "date_download": "2019-10-22T07:08:17Z", "digest": "sha1:5QYURPL4ZFRBMHKVNVG62HAHZJ365543", "length": 24055, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Pitrupandharwada on hike the vegetables rates | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव\nपितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पितृपंधरवाडा सुरू असल्याने भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, गाजर, घेवडा, तांबडा भोपळा या भाज्यांना उठाव आहे. आवकही चांगली असल्याने या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. तर कांदा, बटाटा, लसूण, मटारचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारल्याचे सांगण्यात आले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची एक लाख जुड्या आवक झाली होती.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पितृपंधरवाडा सुरू असल्याने भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, गाजर, घेवडा, तांबडा भोपळा या भाज्यांना उठाव आहे. आवकही चांगली असल्याने या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. तर कांदा, बटाटा, लसूण, मटारचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारल्याचे सांगण्यात आले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची एक लाख जुड्या आवक झाली होती.\nविविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगळूर येथून १ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे २ टेम्पो, गुजरात, कर्नाटकमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेपाच ते सहा हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ५५ ट्रक आवक झाली होती.\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे साडेचार ते पाच हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० ते १२ तर कोबी सुमारे ८ ते १० टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, साताऱ्यातून मटार २ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, कांदा सुमारे १२० ट्रक आवक झाली होती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : २८०-३२०, बटाटा : १००-१६०, लसूण : ९००-१५००, आले : सातारी ७००-६००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १५०-२००, पापडी : २००-२००, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-१२०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : ३५०-४००, वालवर : २५०-३००, बीट : १५०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२५०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : ८००-१०००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २४०-१५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ४००-९००, शेपू : ४००-७००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-५००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ६००-५००.\nफुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : ६-२०, बिजली : ५-२०, कापरी : ५-२०, शेवंती : १६-३०, अ‍ॅस्टर : ६-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिली बंडल : ३-६, जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : २०-४०.\nरविवारी (ता. १५) मोसंबी सुमारे ५५ टन, संत्री १० टन, डाळिंब २५० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो इतकी आवक झाली होती.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१२००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१४०, गणेश १०-४०, आरक्ता १५-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिक्कू : १००-५००, सफरचंद : सिमला (२५ किलो) - १२००- २२००, किन्नोर (२५ किलो) १८००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) ९००-१८००.\nगणेशोत्सवानंतर सुरमई, हलवा, रावस व बांगड्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने मासळीचे भावात दहा ते वीस टक्क्यांनी वधारले असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. चिकन, मटणासह गावरान व इंग्लिश अंड्याला मागणी वाढल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपये, गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे वीस रुपये तर इंग्लिश अंड्याच्या भावात ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. मटणाचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठ येथील मासळीबाजारात रविवारी बाजारात खोल समुद्रातील मासळीची ८ ते १० टन, खाडी ४०० ते ५०० किलो तर नदीच्या मासळीची दीड ते दोन टन आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून दहा ते बारा टन आवक झाली.\n(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००-९५०, लहान ७००, भिला : ७५०, हलवा : ६००-६५०, सुरमई : ७५०-८००, रावस : ५००-८००, घोळ : ५५०, भिंग : ३६०, करली : ३२०, करंदी : २८०, पाला : ७००-१२००, वाम : ४८०-५५०, ओले बोंबील : १२०-१६०, कोळंबी : १८०-४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १३००, मोरी : २४०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ४८०-५५०.\nसौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ३२०-७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १२०-२४०, शेवटे : २४०, बांगडा : १४०-२८०, पेडवी : १००, बेळुंजी : २००, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १४०, तारली : १८०.\nरहू : १४०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २८०, चिलापी : ८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ५२०.\nबोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०.\nचिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.\nगावरान : शेकडा : ५२० डझन : ८४ प्रती नग : ७. इंग्लिश : शेकडा : ४०० डझन : ६० प्रतिनग : ५.\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee कांदा भुईमूग groundnut महाराष्ट्र maharashtra फुलबाजार flower market फळबाजार fruit market गणेशोत्सव खेकडे crab\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...\nदिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...\nइंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर तालुक्‍यातील...\nसांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...\nपुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...\nनगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...\nपावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...\nजळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...\nकोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...\nजिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...\nकळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nमराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष��ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/village-between-old-and-new-mahabaleshwar-are-ignored-216717", "date_download": "2019-10-22T06:36:36Z", "digest": "sha1:XIJRT5A67CIFMAKTKHEGZGFD7DQMD7SC", "length": 17051, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "जुन्या व नव्या महाबळेश्वरचा दुवा दुर्लक्षित ; सात गावांत नाराजी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nजुन्या व नव्या महाबळेश्वरचा दुवा दुर्लक्षित ; सात गावांत नाराजी\nगुरुवार, 19 सप्टेंबर 2019\nसह्याद्रीच्या माथ्यावरील सात गावांत नाराजी ; \"हिलस्टेशन'ला अनुकूल वातावरण.\nकास ः नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आराखड्यासाठी शासनाने अधिसूचना काढली असून, त्यात जावळी, महाबळेश्वर व पाटण तालुक्‍यांतील 52 गावे समाविष्ट करताना सह्याद्रीच्या माथ्यावरील जुने महाबळेश्वर व नवीन महाबळेश्वरला जोडणारी गावे दुर्लक्षित ठेवल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.\nसध्याच्या अधिसूचनेत जावळीतील 15 गावे समाविष्ट असून, यामध्ये कास, अंधारी, मजरे शेंबडी, शेंबडी, फळणी, देऊर, वाघळी, मुनावळे, जांबरुख, उंबरेवाडी, वेळे, वासोटा, सावरी, म्हावशी, कसबे बामणोली या गावांचा समावेश आहे. कास पठाराच्या पश्‍चिमेला असलेल्या ऐतिहासिक राजमार्गाने ही गावे जुन्या महाबळेश्वरला जोडली जाणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने या राजमार्गाचे डांबरीकरणही झाले आहे. सद्यःस्थितीत या रस्त्याने कास पठार व बामणोली या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक या रस्त्याचा वापर करतात. असे असताना कास आणि बामणोली भागातील नियोजित नवीन महाबळेश्वर प्रकल्पातील गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील अनेक छोटी गावे आजही विकासापासून वंचितच आहेत. या सह्याद्री डोंगर रांगामधील अंधारी या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या गावालगत असणारे सह्याद्रीनगर, तेथून पुढील मांटी, आपटीमुरा, पाटणेमाची, तेटलीमुरा, म्हातेमुरा, गाळदेव ही गावेही या प्रकल्पात समाविष्ट करणे आवश्‍यक आहे.\nवर्षानुवर्षे दुर्गम व डोंगराळ असलेला हा पट्टा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणे गरजेचे असून, नवीन \"हिलस्टेशन'मधील 15 गावांपैकी दहा गावे ही डोंगराच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे तेथील वातावरण हे महाबळेश्वरशी जुळणारे नाही; पण जी डोंगर माथ्यावरील गावे वगळली आहेत, ती जुन्या महाबळेश���वरजवळ व वर्षभर महाबळेश्वरसारखे वातावरण असणारी असल्याने येथे खऱ्या अर्थाने \"हिलस्टेशन'चा नकी अनुभव येणार आहे. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीनेही या गावांचा व येथील पायाभूत सुविधांचा विकास न झाल्यास नवीन महाबळेश्वरपर्यंत पोचताना मधला हा पट्टा अविकसित राहून लोकांना त्रास होणार आहे. त्यामुळे ही गावे समाविष्ट करणे गरजेचे आहे.\nनवीन व जुन्या महाबळेश्वरमध्ये एकसंधता येणार\nसह्याद्रीनगर येथून महाबळेश्वर हे अंतर साधारणतः 25 किलोमीटर आहे. कास- माचूतर रस्त्यावरील (जुना राजमार्ग) ही गावे नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट केल्यास जुने महाबळेश्वर व नवीन महाबळेश्वर या मधला दुवा साधला जाणार असून, दोन्ही पर्यटनस्थळांत एकसंधपणा येऊन संपूर्ण डोंगर भागाचा विकास होणार आहे.\nसन 2004 मध्ये विक्रमसिंह पाटणकर हे मंत्री असताना या प्रकल्पाच्या दृष्टीने राजमार्गाचा दौरा केला होता. त्या वेळी हा सर्व पट्टा नवीन महाबळेश्वरात समाविष्ट करणार असल्याचे सांगितले होते. मग आता नवीन अधिसूचनेतही डोंगरमाथ्यावरील गावे का वगळली या गावांचाही समावेश करून मुंबईवर अवलंबून असलेल्या येथील जनतेला विकासाची संधी मिळावी.\n- तुकाराम शिंदे, ग्रामस्थ, सह्याद्रीनगर.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : कणकवली : भाजपच्या राणेंना शिवसेनेचे आव्हान\nविधानसभा 2019 : कणकवली मतदारसंघात कणकवलीसह देवगड आणि वैभववाडी तालुके येतात. मुळात हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा गड मानला जायचा....\nVidhan Sabha 2019 : ब्रिगेडिअर सुधीर सावंतांचे हे आहे मिशन\nकणकवली - कोणत्याही परिस्थितीत कणकवलीतून सतीश सावंत निवडून यायला हवेत. राजकीय दहशतवादाविरोधात ही आमची शेवटची लढाई आहे. मागील वेळेस वैभव नाईक यांना...\nविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील जनतेचा जाहीरनामा\nनिरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून \nVidhan Sabha 2019 : 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे आता युती सरकारलाच विचारा - डॉ. अमोल कोल्हे\nगडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तस���च युती सरकारला...\nपावसाचे फटके का सारखे सारखे\nशहरांवर, महामार्गांवर आणि जिकडे-तिकडे पोखरलेल्या डोंगरांच्या कातळांवर तापलेली हवा झपाट्याने वर चढते; तिच्यात धुराधुळीचे भरपूर कण मिसळले जातात; मग...\nकिर्तीध्वजाची पाचशे वर्षांची परंपरा निरंतर....\nनाशिक : आद्यस्वंयभू शक्तीपीठ सप्तश्रृंगी गडावर अश्विन शुध्द १ अर्थात २९ सप्टेंबरपासून आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71397", "date_download": "2019-10-22T06:12:04Z", "digest": "sha1:SF6L3Q6BZDCTAL6TQEGBBS2RUF7IOTWD", "length": 6496, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोळा आण्याची गोष्ट - मर्डर - स्पर्शा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सोळा आण्याची गोष्ट - मर्डर - स्पर्शा\nसोळा आण्याची गोष्ट - मर्डर - स्पर्शा\nस्स... आईग्ग.... त्याला आपल मरण जवळ आल्याची जाणीव झाली ... कळून चुकल होत त्याला की हा माणूस आपल्याला आता सोडणार नाही... तरीही त्याचे जिवंत रहाण्याची धडपड चालूच होती... त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते... एवढ्या उष्णतेत त्याचा अंगाची लाही लाही होत होती...जळजळत होत त्याच अंग.. तरीही अत्याचारातन सुटण्यासाठी तो अधिकाधिक उंच उड्या मारून त्या खोलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता.. पण काही केल्या त्याला ते जमेचना... हळूहळू त्याची सुटून जाण्याची धडपड संथ होत गेली आणि सरतेशेवटी त्याने श्वास सोडला...त्याच्या शरीराचे हाल पाहून सुनीलचा आत्मा सुखावला... निर्दयीपणे त्यावर त्याने दोन्ही बाजूंनी चटणी ओतली आणि शांतपणे बसून वडापावच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेतला...\nवडापाव अत्यंत प्रिय, पण\nवडापाव अत्यंत प्रिय, पण त्याचा मर्डर काही पचला नाही,\n(पण शीर्षक वेगळं हवं होतं का )\nआता मॅगीची येवु द्या\nआता मॅगीची येव�� द्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5097914866300737514", "date_download": "2019-10-22T06:44:24Z", "digest": "sha1:KSWAY2NXHBRC36RCJG2455INHRGN3YFH", "length": 9882, "nlines": 59, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ती’ काढते पितळी शिल्पांची ‘सोन्यासारखी’ चित्रे; मुंबईत प्रदर्शन सुरू", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘ती’ काढते पितळी शिल्पांची ‘सोन्यासारखी’ चित्रे; मुंबईत प्रदर्शन सुरू\nमुंबई : मुंबईतील रीना नाईक या चित्रकर्तीने काढलेल्या पितळी शिल्पांच्या अप्रतिम चित्रांचे ‘ब्रास इम्प्रेशन्स’ हे प्रदर्शन २४ सप्टेंबरपासून वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सुरू झाले आहे. पितळ या धातूपासून घडवलेल्या देवांच्या मूर्तींची कॅनव्हासवर ऑइल पेंटद्वारे काढलेली १४ सुंदर चित्रे या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. ‘कार्पल टनेल डिसीज’ या विकारामुळे त्यांना उजवा हात काही महिने वापरता येत नव्हता; त्यावर मात करून त्यांनी हे पहिलेवहिले प्रदर्शन भरविले आहे.\nरीना नाईक या पुरस्कारप्राप्त एचआर प्रोफेशनल आहेत. पितळाचा रंग त्यांना कायमच आकर्षित करत होता. चित्रकलेची त्यांना आवड होती. त्यामुळे त्यांनी चित्रकला हाच आपला व्यवसाय बनविला.\nबासरी वाजविणारा श्रीकृष्ण, कालिया सापावरील गोविंदा, शंखामध्ये विराजमान गणपतीबाप्पा, गुलाबाच्या पाकळ्यांद्वारे अर्पिलेली भक्ती अशा एकाहून एक सुंदर पितळी मूर्तींची चित्रे रीना यांनी कॅनव्हासवर जिवंत केली आहेत. त्या म्हणतात, ‘मला पितळाचा रंग आणि आरास खूप आवडते. पितळ हा एक पवित्र धातू आहे आणि त्याचे ठसे कायमचे उमटतात. आपण ज्या देवतांची मनोभावे उपासना करतो, त्यांची छाप आपल्याला या चित्रांतून दिसून येते.’\n‘पेन्सिल न वापरता मी फक्त ब्रश एका रिक्त कॅनव्हासवर वापरते. मी फक्त सकारात्मक ऊर्जा माझ्याद्वारे वाहू देते आणि तीच कॅनव्हासवर उमटते. एखादी कलाकृती पूर्ण करण्यास पंधरा दिवसांपासून महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो,’ असेही त्यांनी सांगितले.\nहे जितके सोपे दिसते आहे, तितकेच ते त्यांच्यासाठी सोपे नव्हते. एका अपघातामुळे त्यांना कार्पल टनेल सिंड्रोम या विकाराला सामोरे जावे लागले आणि डॉक्टरांनी त्यांना त्यांचा उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला. ‘डॉक्टरांनी मला हे सांगितले, तेव्हा मला वाटले, की कला क्षेत्रात माझी कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली आहे; पण काही महिन्यांच्या थेरपीनंतर मी बरी झाले आणि पुन्हा एक नवीन सुरुवात केली,’ असे त्यांनी सांगितले.\nवारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागत असूनही रीना यांनी त्यांच्या या पहिल्या प्रदर्शनासाठीच्या पंधरापैकी चौदा कलाकृती पूर्ण केल्या आहेत. जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक संकटावर मात करता येऊ शकते, हे रीना यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.\nस्थळ : नेहरू सेंटर, वरळी, मुंबई\nकालावधी : २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१९\nवेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत\nTags: Reena NaikMumbaiWorliBrass Impressionsब्रास इम्प्रेशन्सवरळीमुंबईरीना नाईकपितळपितळी मूर्तीपितळी मूर्तींची चित्रेदेवांच्या मूर्तीBrass Idolsचित्रकलाOil Painting on CanvasBOI\nथरथरणाऱ्या हातांनी रंगवला भारताचा नकाशा\n‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’\nब्रिटिशकालीन दुर्मीळ ग्रंथ, गॅझेटिअर्सचा खजिना खुला\nसागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/ayurveda-remedies-for-heart-blockage/", "date_download": "2019-10-22T06:37:09Z", "digest": "sha1:RYLDA66IAUNNJXYZ4BVODZRLHP5JL43W", "length": 7538, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "हार्ट ब्‍लॉकेज' मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nहार्ट ब्‍लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – चूकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे हार्ट ब्‍लॉकेज ही समस्या वाढत चालली आहे. हृदयातील नसा ब्लॉक झाल्यामुळे हार्टअटॅक येतो. यापासून दूर राहण्याचे काही सोपे आयुर्वेदिक उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत. यावर उपाय करताना रक्तामध्ये आम्लता अ‍ॅसिडिटी वाढविणारे म्हणजेच आम्लधर्मी पदार्थ वापरावेत. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तामध्ये वाढलेली अ‍ॅसिडिटी कमी होते आणि हार्ट ब्‍लॉकेज होत नाही.\nपिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर\nगर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार\nस्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या\nसर्व भाज्यांमध्ये भोपळा सर्वात जास्त आम्लधर्मी आहे. दररोज भोपळ्याचे २०० ते ३००एमएल ज्यूस घ्यावे. कच्चा भोपळा सुद्धा खाता येईल. भोपळ्याचे ज्यूस सकाळी शौच करून आल्यानंतर प्यावे. तसेच नाष्टा केल्यानंतर अध्र्या तासाने सुद्धा हे ज्यूस घेऊ शकता. यात पुदिना किंवा तुळशीचे ८-१० पाने टाकू शकता. काळेमीठसुद्धा टाकू शकता. भोपळ्याच्या ज्यूसमध्ये आयोडीनयुक्त मीठ मिसळू नये.\n* ज्यूस तयार करण्यापूर्वी भोपळा कापून त्याची चव घ्यावी. जर याची चव कडू असेल तर त्या भोपळ्याचे ज्यूस घेऊ नये.\n* भोपळ्याचे ज्यूस इतर कोणत्याही ज्यूससोबत घेऊ नये.\nअर्जुन वृक्षाच्या सालीचे २ चमचे चूर्ण १ ग्लास पाण्यामध्ये पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड करून दिवसातून दोन वेळेस घ्या. हे पाणी रिकाम्या पोटी घ्यावे. याचा उपयोग २-३ महिने करावा. काही दिवसातच फरक दिसून येतो.\nमुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी 'या' गोष्टी\nकफची समस्या सतावयेत का ट्राय करा 'हे' ८ सोपे घरगुती उपाय\nकफची समस्या सतावयेत का ट्राय करा 'हे' ८ सोपे घरगुती उपाय\nशरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत\nमानेचे दुखणे पळवा ६० सेकंदांत, लगेच मिळेल आराम\nउपवासाला चालणार्‍या राजगिर्‍याचा दैनंदिन आहारात समावेश करा, ‘हे’ होतील फायदे\nआंब्याची चव बिनधास्त चाखा, मात्र खाण्यावर ठेवा ताबा\nदिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक\nग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाला कुलूप ; रुग्णांचे हाल\nपंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे\nमुलांचे जेवण थंड करण्यासाठी चुकूनही फुंकर घालू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navchaitanyatimes.com/?p=3551", "date_download": "2019-10-22T06:20:21Z", "digest": "sha1:7AO4LFUKVW5U45VCDXSENFDA7ISFIL5K", "length": 14821, "nlines": 137, "source_domain": "navchaitanyatimes.com", "title": "दामोदर नाट्यगृहात चिपळूण-खेड तालुक्यातील दोन लोकप्रिय नामांकित युवा शाहिरांचा रंगणार जंगी सामना – नवचैतन्य टाईम्स", "raw_content": "\nमहाबळेश्वर तालुक्यातुन महायुतीचे उमेदवाराना मोठ्या प्रम���णात मताधिक्य देणार-.जॉनभाई जोसेफ\nमहायुतीच्या उमेदवाराना महाबळेश्वर तालुक्यात मताधिक्य देणार–जॉनभाई जोसेफ\nभाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना विजय करा- विवेकरावजी कांबळे\nह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी विधानसभा मतदानाबाबत सोमवारी निर्णायक भुमिका जाहिर करणार\nजिरग्याळ तलावात म्हैसाळचे पाणी सोडणार-आ.विलासराव जगताप\nनवी आशा , नवी दिशा …\nआंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र ठाणे ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nदामोदर नाट्यगृहात चिपळूण-खेड तालुक्यातील दोन लोकप्रिय नामांकित युवा शाहिरांचा रंगणार जंगी सामना\nनवचैतन्य टाईम्स मुंबई : ( दिपक कारकर ) कोकणातील माणसाच्या कणाकणात आणि मनामनात भरलेली कला म्हणजे शक्तितुरा जो पुराण काळापासून आदी अनादी ही कला हे नृत्य पाहायला वाचायला मिळत आहे.श्री पाणबुडी देवी कलामंच पाचेरी सडा ता.गुहागर,जि.रत्नागिरी प्रस्तुत संतोष घाणेकर,रमेश भेकरे,अमित गावडे,संदिप निर्मळ,रमेश कोकमकर,कु.दिपक कारकर आणि सहकारी आयोजित कोकणातील दोन युवा दिग्गज शाहिरांचा शक्ती-तुरा”जंगी सामना शुभारंभाचा प्रथम प्रयोग”सचिन विरुद्ध सचिन…एक खेड तालुक्यातील गायनातील सुमधुर आवाजाची तोफ कवी/शाहिर सचिन कदम, दूसरा चिपळूण तालुक्यातील पहाडी आवाजाचा बादशाह कवी/शाहिर सचिन धुमक.मुंबई रंगभूमीवर….युवा शाहिरांचा एक जबरदस्त “शक्ती-तुरा” महामुकाबला शक्तीवाले ब्रम्हनिष्ठ सद्गुरु सदालाल घराणे गुणाजी,विष्णू, दामाजी, परशुराम गुरुवर्य शिव शाहिर विठोबा साळवी यांचे पटशिष्य,वस्ताद कवी/शाहिर सचिन कदम (खेड) सह संदीप मोरे,राकेश,रुपेश, आणि मंडळी शाखा -झोलाई मानाई नाच मंडळ -मोरवंडे (खेड) विरुध्द तुरेवाले मुळगादी बाबू रंगेले, शीघ्र कवी वासुवाणी, गणपत दाजी रेवाळे, यांचे शंकर पंदेरे-तुकाराम सुवार , गुरुवर्य महाराष्ट्र गौरव भूषण मधुकर पंदेरे-शिवराम पंदेरे,तुषार पंदेरे-जगन्नाथ रसाळ,सचिन धुमक-नितीन रसाळ तुरेवाले कवी/शाहिर सचिन धुमक (चिपळूण,ढाकमोली)सह सुरेश,अमित,जितेश, प्रशांत,महेंद्र,स्वप्निल,अनंत, गणेश,प्रसाद,प्रदीप शाखा- श्री समर्थ बाजी नाच मंडळ,पाष्टेवाडी ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांचा जबरदस्त सामना मंगळवार दिनांक १८ जून २०१९ रोजी रात्री ८-३० वा. मुंबईतील प्रसिद्ध दामोदर नाट्यगृह परळ,मुंबई येथे होणार आहे.तरी कोकण भुमिपुत्रांनी या शक्ती-तुरा शुभारंभ सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.अधिक माहीतीसाठी रमेश कोकमकर- ८८५०४२२७११, दिपक कारकर – ९९३०५८५१५३, संतोष घाणेकर – ९८३३६८९६४२ यांच्याशी संपर्क साधावा.\n← एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांना जत तालुका आदर्श सरपंच पुरस्कार.\nआरोपीस अटक करण्यात गेलेल्या पोलीसाला जबर मारहान →\nमॉब लिंचिंग विरोधात कडक कायदा करीत मुस्लीमांना अॅट्रासिटीचे संरक्षण दयावे दोषींवर कडक कारवाई व्हावी – सादिक खाटीक\nसाताऱ्यात कंदी पेढ्यांच्या नावाखाली ग्राहकांना विकले जात आहे विष\nकाश्मिर मधील भ्याड हल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे उद्या जत बंद- विकास माने.\nआपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र जत ची यशोगाथा शेत-शिवार\nजत तालुक्यातील सर्व तलावे म्हैशाळ योजनेच्या टंचाई निधितून भरून घ्यावे- अमित दुधाळ व ज्ञानेश्वर धुमाळ.\nFebruary 12, 2019 नवचैतन्य टाईम्स\nनवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी- जत तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडलेला असून जनावंराना चारा व पाणी मिळणे कठिण झाले आहे. शेतीला तर\nअहमदनगर आंतरराष्ट्रीय आपलं सांगली उत्तर-महाराष्ट्र कोल्हापूर ताज्या घडामोडी नाशिक परभणी पश्चिम-महाराष्ट्र पुणे मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र सातारा सोलापूर\nकोल्हापूर येथील पुरग्रस्तांना साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेची मदत\nनवचैतन्य टाईम्स जत (नजीरभाई चट्टरकी) ——मुंबई चे उपनगर असलेल्या साकीनाका येथील प्रगती एज्युकेशनल ट्रस्ट संचलित सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व\nUncategorized आंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र जळगाव ठाणे ताज्या घडामोडी नाशिक पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा मुंबई रत्नागिरी\nशाहिरी दणका व्हाट्सअप ग्रुप आयोजित “शक्ती-तुरा” चौरंगी सामन्याचे आयोजन\nआंतरराष्ट्रीय जत ची यशोगाथा ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती चे मुंबई आझाद मैदानावर जोरदार निदर्शन\nआंतरराष्ट्रीय उत्तर-महाराष्ट्र ठाणे ताज्या घडामोडी पश्चिम-महाराष्ट्र पालघर मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई मुंबई/कोंकण\nदामोदर नाट्यगृहात चिपळूण-खेड तालुक्यातील दोन लोकप्रिय नामांकित युवा शाहिरांचा रंगणार जंगी सामना\n\"नवचैतन्य टाईम्स\" वेबपोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास जत(जि.सांगली) न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight NavChaitanyaTimes\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"NavChaitanyaTimes\" वेबसाईट वर तथा आमच्या वृत्तपत्राला प्रसिद्ध करण्यात येईल.\nसंपर्क – सदाशिव माळी , राजाराम ऐवळे\nन्यूज वेबसाईट साठी संपर्क – 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2978", "date_download": "2019-10-22T06:13:43Z", "digest": "sha1:VLMKPQYHVO7DTZ5VCAVI3XONQNAWNHVM", "length": 18854, "nlines": 89, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nउच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार\n- महाराष्ट्र दर्शन सहलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nप्रतिनिधी / नागपूर : नक्षल्यांच्या भुलथापांना बळी न पडता उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी होण्याचा मानस बाळगा, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले.\nशासनामार्फत राबविण्यात येणा-या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल नागपूरात आली असता नक्षल विरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, नागपूर तर्फे सुराबर्डी येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य शरद कदम, प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री. अडकी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पिसे उपस्थित होते.\nनक्षली हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी खोट्या भुलथापा देऊन लहान वयात विद्यार्थ्यांना नक्षल चळवळीत सहभागी करीत असल्याचे सांगत श्री. शेलार म्हणाले की, ज्येष्ठ नक्षली नेते आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण देत आहेत, त्यांचा हा दुटप्पीपणा उघड झाला आहे. आदिवासी बांधवांची दिशाभुल होत असून नक्षल्यांकडून गडचिरोलीतील शिक्षण, आरोग्य व इतर पायाभुत सुविधांना\nविरोध करून गडचिरोलीच्या विकासात सातत्याने अडथळा निर्माण केला जात आहे. विद्यार्थ्यांनी नक्षल्यांच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपले लक्ष केवळ शिक्षणाकडे केंद्रीत करावे. शिक्षणामुळे चांगली व वाईट विचारसरणी काय आहे, हे आपल्याला कळेल. त्यामुळे शिक्षणाद्वारे स्वतःचा व गडचिरोलीचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चांगले उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता, शिक्षक, प्रशासन व पोलीस अधिकारी व्हावे, असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.\nसध्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास व दुरसंचारच्या कामांना गती देण्यात आली असून येथील नागरीकांना दळणवळण व भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एकमेकांशी त्वरीत संपर्क साधायला सोपे जाणार आहे, असे शेलार यांनी यावेळी सांगितले.\nही २१ वी सहल असून यात गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण ८२ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या सहलीतील विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, शेगाव, नागपूर आदी शहरांना भेटी देऊन तेथील शहरांचा झालेल्या औद्योगिक, शैक्षणिक विकास आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विज्ञान केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दीक्षाभूमी आदी\nविविध ठिकाणांना भेटी देऊन विविध माहिती जाणून घेतली.\nयावेळी विद्यार्थ्यांनी सहलीतील अनुभव कथन केले. आजपर्यंत साधे गडचिरोली शहरापर्यंत आपण गेले नसून महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांना भेटी देण्याची संधी मिळाली. या शहरांमध्ये झालेली प्रगती जवळून पाहता आली. या शहरांसारख्या सुविधा गडचिरोली जिल्ह्यातही याव्यात, असे मनोगत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विशेष माहिती व जनसंपर्क कक्षाचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. कार्यक्रमात गडचिरोलीचे पोलिस उपनिरीक्षक हिम्मतराव सर्गर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व सहलीतील विद्यार्थी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nअसे शोधा मतदार यादीत आपले नाव \nचितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\nमहाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला : उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू, ४४० रुग्णांवर उपचार सुरू\nमहात्मा गांधींना वर्णभे���ी ठरवून अफ्रिकेतील घाना विद्यापीठातून हटविला पुतळा\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nवाघाच्या हल्ल्यात बैल ठार, कृष्णार येथील घटना\nछत्तीसगडमध्ये भीषण चकमक : ७ नक्षलवाद्यांचा खात्मा , मोठा शस्त्रसाठा हस्तगत\nबिबट्याला पळविताना केला प्रतिहल्ला, कुरखेडा तालुक्यातील खपरी येथे तीन जण जखमी\nकुलर वापरताय , मग खबरदारी घ्या\nचिंचाळा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या\nवर्ल्डकप साठी भारतीय संघाची घोषणा, स्फोटक फलंदाज ऋषभ पंत ला वगळले\nदुष्काळाची परिस्थिती पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्याची मुभा\nगडचिरोली तालुका कोतवाल संघटनेतर्फे १५ व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन सुरूच\nशेतीच्या लाकडी अवजाराची जागा घेतली लोखंडी औजारांनी , वृक्षतोडीचा फटका\nआरमोरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची तहसीलदारांनी चौकशी करावी\nयेणाऱ्या काळात केंद्र आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ : धनंजय मुंडे\nबिएसएनएलचा रामभरोसे कारभार, ब्राॅडबॅन्ड सेवा ढासळली\nतालुका अधिवक्ता संघ अहेरीच्या वतीने पूरग्रस्तांना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\n५० कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान मोदींची हत्या करू म्हणणाऱ्या तेजबहादूर चा यु - टर्न\nसोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स\nमागील पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाला गती दिली म्हणून हिशोब देण्यासाठी गडचिरोलीत आलो\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nघरभाड्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी केंद्र सरकार आणणार आदर्श 'रेंटल ॲक्ट'\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nएसटीचा निर्णय : यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदली मिळणार नाही\nशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nकागदावरील संस्था डिनोटीफाय करण्याचे काम सुरु : देवेंद्र फडणवीस\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील काश्मीरबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत\nशिवसेनेला झटका ; कल्याणमधील २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे\nसमस्त जनतेला बैल पोळा तसेच तान्हा पोळा च्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली\nभामरागडमध्ये पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पोहचली मदत\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\n‘लादेन किलर’ अपाचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून चार नक्षल्यांचा खात्मा\nआदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या ७ व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय\nराज्यातील नगर पंचायत व परिषदेच्या १ हजार ४१६ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार\nश्रीलंकेतील बॉम्बस्फोटांतील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३५९ वर , आतापर्यंत साठ जणांना अटक\nअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे पंतप्रधानांना निवेदन\nविरोधी पक्षांची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल ६ दिवस लांबणार\nराज्यातील मराठा आरक्षण कायद्याच्या वैद्यतेबाबत आज उच्च न्यायालयात फैसला\nप्राणहिता अभयारण्याच्या सीमेलगत पाण्याअभावी रानगव्याचा मृत्यू\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nतिनही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी करणार उद्यापासून संप\nसफाई कामगार संघटनेचे नेते छगन महातो यांच्याकडून स्वार्थासाठी मजूरांना हाताशी धरून नगर पालिकेस वेठीस धरण्याचे काम\n'त्या' युवतीच्या हत्येप्रकरणी विवाहित प्रियकरास अटक\nस्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योजकता जागृती अभियान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : आमदार डॉ. देवराव होळी\nअहेरी विधानसभा क्षेत्र वगळता पाचही विधानसभा क्षेत्रात अशोक नेते यांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/cycle-exercise-benefits-in-marathi/", "date_download": "2019-10-22T06:04:56Z", "digest": "sha1:EH6M3SUJLTGUQS7ZB3ZCVNKLYP5MHE3E", "length": 15979, "nlines": 102, "source_domain": "healthmarathi.com", "title": "सायकल चालवण्याचे फायदे मराठी - सायकलचा व्यायाम आणि सायकलिंग चे फायदे तोटे", "raw_content": "\nसंपर्क साधा (Contact us)\nसायकलिंग व्यायाम व सायकल चालवण्याचे फायदे (Cycle exercise benefits)\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\nसायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.\nयासाठी रोजच्या व्यायामासाठी नियमित सायकल चालवावी. जर काही कारणाने सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास घरच्याघरी किंवा जिममध्ये आपण व्यायामाची सायकल वापरूनही वर्कआऊट करू शकता. रेग्युलर सायकल आणि जिम सायकल यांच्यापासून होणारे फायदे एकसारखेच असतात.\nसायकल चालवण्याचे फायदे :\nसायकलिंगमुळे शरीराच्या मांसपेशी, सांधे आणि हाडांची हालचाल होते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही यामुळे मदत मिळते. शरीराच्या फिटनेससाठी सायकलिंगच्या व्यायामाचा फायदा होतो.\nसायकल चालवण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी (Weight loss) एक उत्तम पर्याय आहे. कारण सायकलिंगमध्ये आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंचा (Muscles) व्यायाम होतो. फक्त अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून 500 ते 800 कॅलरीज बर्न करता येतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास सायकल चालवण्याने मदत होते. सायकलिंगमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.\nनियमित सायकल चालवल्यामुळे ह्रदय आणि फुफ्फुस यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते. एलडीएल या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब नियंत्रित होतो, रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे सायकलिंगमुळे हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात, डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.\nमधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवतो..\nवाढलेले वजन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यांमुळे होणाऱ्या टाईप 2 मधुमेहाचा धोका दररोज सायकलच्या व्यायामाने कमी होतो. याशिवाय नियमित सायकलिंगमुळे आतड्याचा कँसर, स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो.\nसायकलिंगमुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरीत्या काम करतो. मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा येणे हे सर्व सायकलिंगने कमी होते. सायकल चालवल्यामुळे शरीराची एक्सरसाईज होते त्यामुळे झोप निवांत लागून सकाळी ताजेतवाने वाटते.\nदुखापत होण्याचा धोका कमी असतो..\nवजन उचलणे, जॉगिंग अशा अनेक वर्कआऊटमध्ये दुखापत किंवा इंज्युरी होण्याची शक्यता असते. मात्र सायकलिंगमुळे दुखापत होण्याचा धोका फारसा नसतो. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते.\nसायकल चालवण्याचे सामाजिक व राष्ट्रीय फायदे :\nवाहन म्हणून सायकल चालवण्याचे इतर मोटार वाहनांच्या तुलनेत असंख्य फायदे आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत..\n• सायकलिंगमुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षघात यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने निरोगी राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते.\n• सायकल चालवणे सोपे असते, सायकलिंगमुळे पार्किंग समस्या होत नाहीत, वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक) होत नाही, जीवघेणे अपघातही होत नाहीत.\n• सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो.\n• सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते.\n• सायकलिंगसाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती देशात जाणारा इंधनासाठी जाणारा राष्ट्रीय पैसा वाचण्यास मदत होते.\n• सायकल चालवण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होते.\n• इतर वाहनांच्या तुलनेत सायकल चालवण्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण कमी असून त्यामुळे एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीची काटकसरचं होते.\nअशाप्रकारे सर्व वयोगटातील लोकांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी सायकल चालवणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायाम प्रकार आणि वाहतुकीचे एक साधनही आहे.\nसायकलचा व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी..\n• शरीराची उंची विचारात घेऊन सायकल खरेदी करावी.\n• सायकलची सीट मऊ आणि आरामदायी असावी.\n• सायकल रस्त्यावर चालवत असल्यास हेल्मेट, knee pads, एल्बो पॅड वापरावे आणि वाहतुकीचे नियम पाळावेत.\n• बाहेर सायकल चालविणे शक्य नसल्यास घरातील व्यायामाची सायकल घ्यावी किंवा जिममध्ये जाऊन अपराईट बाईक, Recumbent बाईक किंवा स्टेशनरी बाईकचा वापर करावा.\n• पाठीचा त्रास असणाऱ्यांनी जिम किंवा घरामध्ये Recumbent सायकलचा वापर करावा. ज्यामुळे पाठीला आधार मिळतो व पाठीला त्रास होत नाही.\n© कॉपीराईट विशेष सूचना :\nवरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.\nPrevious articleरोज सकाळी चालण्याचा व्यायाम करण्याचे फायदे (Walking benefits in Marathi)\nडोळ्याखालील काळे डाग घालवण्याचे उपाय (Eyes circle tips in Marathi)\nमान अवघडणे कारणे व उपाय (Stiff neck)\nकेस विरळ होण्याची कारणे व विरळ केसांसाठी उपाय (Hair Fall Problem)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमूळव्याध मराठी माहिती – मूळव्याध ची कारणे, लक्षणे व मूळव्याधवर उपाय\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nसंपर्क साधा (Contact us)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://seva24.in/cisf-recruitment/", "date_download": "2019-10-22T06:26:29Z", "digest": "sha1:ZX5NMBVNNE2UI4LVOVRDCKMW5IAINJHZ", "length": 7626, "nlines": 163, "source_domain": "seva24.in", "title": "CISF Recruitment 2019 for 914 Constable & Tradesmen Posts. - Seva24.in", "raw_content": "\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये 914 जागांची मेगा भरती.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये 914 जागांची मेगा भरती.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.२२/10/2019 पर्यंत आहे.\n4 वॉशर मॅन १३३\nवेतन श्रेणी :- Rs.\n10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.\nस्वीपर :- 10 वी उत्तीर्ण.\nST : उंची :- 1६२.५ सें.मी. व छाती :-७६ सें.मी.\nअर्ज प्रक्रिया सुरुवात 23/०9/२०१९\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख 2२/१0/2019 [५:००PM ]\nदि 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे शासकीय नियमानुसार सूट लाग���. [अधिक माहितीसाठी जाहिरातपहा]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता :-\nअर्ज पाठविण्याच्या पत्या बाबत मुद्दा क्र ८ पहावा [ HOW TO APPLY]\nनौकरीचे ठिकाण :– All India\nसविस्तर जाहिरात व अर्ज Click Here\nइतर जाहिराती पहा Click Here\nमुंबई उच्च न्यायालयात “विधी लिपिक” पदाची भरती.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची मेगा भरती\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\nन्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 107 जागांची पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये विविध 386 पदांची भरती.\n(शेवटचा दिवस) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “स्टेनोग्राफर”पदांची मेगा भरती जाहिरात.\nMIDC अग्निशमन विभागा मध्ये विविध 187 पदांची भरती.\nइंडियन बँके मध्ये “सुरक्षा रक्षक कम शिपाई”115 जागांची पदभरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5648291657398744886", "date_download": "2019-10-22T05:52:40Z", "digest": "sha1:SC37HCZN3HOCUM44TX4T4FBWRLYWVUJB", "length": 14702, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन; राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nशिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन; राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ\nकोल्हापूर : जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन’ (आयएसओ) या संस्थेकडून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘आयएसओ- ९००१:२०१५’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले आहे.\nविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी २१ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. शिवाजी विद्यापीठाने चालविलेल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर ‘आयएसओ’ प्रमाणपत्रामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह ट्यू सूद साउथ एशिया प्रा. लि. कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहायक व्यवस्थापक (व्यवसायवृद्धी) अनिल साळवी आणि कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी सुजित पाटील उपस्थित होते.\nकुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रचना व निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपयोजन व नवतंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन व मूल्यमापन, संबंधित घटकांशी सहसंबंध, परीक्षाविषयक कार्यपद्धती व सुधारणा, निकालाची प्रक्रिया, तसेच पदवी प्रदान प्रक्रिया आदी विविध बाबींची सर्वंकष पाहणी करून ‘आयएसओ’विषयक पाहणी करणाऱ्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ ९००१:२०१५’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेले विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे; पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातील पहिलेच ठरले आहे, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या प्रमाणपत्राचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.\nप्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठाने दर्जावृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यापासूनच ही प्रक्रिया सुरू झाली, ती आजतागायत अव्याहतपणाने सुरू आहे. ही प्रक्रिया निरंतर असून, ती तशीच सुरू राहण्यासाठी ‘आयएसओ’सारख्या बाह्य यंत्रणेची तिच्यावर नजर असणे महत्त्वाचे आहे. आता या मानांकनामुळे एक टप्पा आपण गाठला आहे. इथून पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी सर्वच संबंधित घटकांवर आहे. त्या जाणिवेतून यापुढील काळात काम होत राहणे आवश्यक आहे. विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन संलग्न महाविद्यालयेसुद्धा ‘आयएसओ’साठी सज्ज होतील, अशी अपेक्षा आहे.’\nविद्यापीठाच्या ‘आयक्यूएसी’चे संचालक डॉ. आर. के. कामत म्हणाले, ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संस्था जगभरातील विविध वस्तू, सेवा आणि संस्था यांच्याशी निगडित गुणवत्तेचे, दर्जाचे मूल्यांकन करणारी आघाडीची आणि अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे. परिमाणकारकता, कार्यक्षमता आणि कमीत कमी साधनसंपत्तीम��्ये जास्तीत जास्त उत्पादकता अशा विविध निकषांवर गुणवत्तेचे निर्धारण या संस्थेकडून करण्यात येते. जगात आणि देशात ‘आयएसओ’ सर्टिफिकेशन करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तथापि, गुणवत्तेसाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या जर्मनीच्या ‘ट्यू सूद’ (TUV SUD) या कंपनीकडून तपासणी करवून घेण्यास शिवाजी विद्यापीठाने प्राधान्य दिले, हे यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. सध्याचे प्रमाणपत्र हे नऊ सप्टेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीचे आहे; मात्र ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबणारी नसून, या कंपनीकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुमारे ३७ तज्ज्ञ अंतर्गत तपासनीसांची (इंटर्नल ऑडिटर) फळी निर्माण केली आहे. अन्य कोणत्याही विद्यापीठात इतकी सशक्त टीम असत नाही, हेसुद्धा शिवाजी विद्यापीठाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.’\nया पत्रकार परिषदेत स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले. या वेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय येवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, अजित थिटे आदी उपस्थित होते.\nTags: Kolhapurकोल्हापूरशिवाजी विद्यापीठआयएसओShivaji UniversityISOइंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशनडॉ. देवानंद शिंदेडॉ. डी. टी. शिर्केBe PositiveTUV SUDट्यू सूदआयएसओ- ९००१:२०१५BOI\nगांधी ग्लोबल सौर यात्रा : कोल्हापुरात २५० जणांना सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण\nशिवाजी विद्यापीठात ‘इलेक्ट्रॉनिक बाईक’ची निर्मिती\nमानसशास्त्रावर डॉ. अश्विनी पाटील यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन\nमिशिगन विद्यापीठातील डॉ. स्टुअर्ट गॉर्डन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात रिसर्च प्रोफेसर म्हणून रुजू\n‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/imtiaz-jalil-elected-as-maharashtra-state-president-of-aimim/56076", "date_download": "2019-10-22T06:36:50Z", "digest": "sha1:DUM5VJTX54PGEPMQNRPYM6IRJT2XBXZW", "length": 7001, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड | HW Marathi", "raw_content": "\nइम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड\nमुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे एकमेव विजयी नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. यंदाच्या लोकसभेत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मतदारसंघात सतत ४ वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव केला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज जलील यांनी मिळवलेला हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.\nइम्तियाज जलील यांनी केलेला चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा खैरे यांच्या संपूर्ण ३१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला पराभव ठरला. दरम्यान, विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांच्याकडे एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याची माहिती मिळत आहे.\nगोवा काँग्रेसच्या १० आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीत घेणार शहांची भेट\nअयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\n…..या चार अटींवर भुजबळांना जामीन मंजूर\nअकरावी प्रवेशासाठी इन हाऊस कोटा आता १० टक्के\nमागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव \nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nINX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nयंदा आमचा विजय निश्चित \nचंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर\n#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार\n#MaharashtraElections2019 : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या ��िष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dvet.gov.in/mr/contact-us/", "date_download": "2019-10-22T07:07:59Z", "digest": "sha1:5C54SZCVA2I72K6JBTV2ENSUAXLEB33F", "length": 7846, "nlines": 144, "source_domain": "www.dvet.gov.in", "title": "Contact Us | DVET", "raw_content": "\nकार्य, दृष्टी, आणि मुळ मूल्ये\nजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय\nमहाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nजिल्हानिहाय औ.प्र.संस्था प्रवेश क्षमता(ऑगस्ट २०१७)\nजिल्हानिहाय औ.प्र.संस्था व्यवसायनिहाय प्रवेश क्षमता (ऑगस्ट २०१७)\nजिल्हानिहाय औ.प्र.संस्था प्रवेश क्षमता – प्रवेश संख्यांकी\nव्यवसायनिहाय प्रवेश क्षमता – प्रवेश संख्यांकी\nपीपीपी आणि जागतिक बँक प्रकल्प\nसंचालनालय व ऑटोडेस्क यांच्यामधील करार\nखाजगी संस्था मंजूर प्रक्रिया\nप्रादेशिक कार्यालय निहाय संस्था\nशिल्प कारागीर प्रशिक्षण योजना\nप्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती योजना\nमागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण\nमाध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम\n+२ स्तरावरील व्यवसाय शिक्षण\n+२ स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nमाध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम, +२ स्तरावरील व्यवसाय शिक्षण, +२ स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम माहिती पुस्तिका २०१७-१८\nजागतिक बँक – निविदा\nऔ.प्र.संस्था ऑनलाइन परीक्षा साठी मॉक चाचणी\nमानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस)\nसुधारित अस्थायी निवड यादी\nनिकाल व योग्यता यादी\nजीओएमच्या मंजुरीसाठी संस्था नोंदणी\nसुधारित अस्थायी निवड यादी\nनिकाल व योग्यता यादी\nव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय पत्ता\nसंचालनालयाच्या अंतर्गत सर्व कार्यालये / संस्था यांची संपर्क यादी\nसंकेतस्थळ नियम व धोरणे\n© व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987803441.95/wet/CC-MAIN-20191022053647-20191022081147-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/farmers-budget/", "date_download": "2019-10-22T08:48:55Z", "digest": "sha1:XYFZ4Z7ENTFF6TU3XGBYG5WJBTOMMOYZ", "length": 10968, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांचे बजेट", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n1 फेब्रुवारी हा दिवस देशातल्या शेतकऱ्यांसाठी खासकरुण महत्वाचा म्हणावा लागेल. केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री श्री. पीयूष गोयल यांनी लोकसभेत देशाच्या 2018-19 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प पेश केला. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची नजर ह्या वर्षीच्या बजेट होती. येणाऱ्या आर्थिक वर्षात कुणासाठी काय असेल याची उत्त्सुकता सर्वच करीत होती. ह्या अर्थसंल्पाला विषेश महत्व ह्या साठी दिले जात आहे कारण कि हे मोदी सरकारचे हे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला याची प्रस्थावना करण्यात आली आणि सर्व स्थरावर जोरदार प्रतीक्षा करण्यात आली.\nभारताची 60% जनसंख्या अजुनसुधा कृषी क्षेत्रवार निर्भून आहे. 17% देशाचे उत्पन हे कृषी क्षेत्रापासून होते. जनसंख्येचा बाबतीत विश्वातल्या दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात आपला शेतकरी हा लोकांची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो. ह्याच कारणांमुळे कृषी क्षेत्राचे देशाच्या आर्थिक बजेट मध्ये विशेष महत्व प्राप्त होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढावे ह्या धोरणावर आधारित कृषी क्षेत्रावर केंद्रित असलेले हे बजेट असून या द्वारा एक नवा पाया उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nअर्थमंत्र्यांनी प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना घोषित केली. ह्या योजनेद्वारे 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येतील. ह्या योजनेचा फायदा 12 करोड शेतकयांना होणार असून ह्यासाठी 75,000 करोड रुपये प्रस्थावित करण्यात आले आहेत. ह्या योजनेद्वारे शेतकरी गरजेच्या वेळी पैसे वापरू शकतात.\nदेशाचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी ह्या बजेटची स्तुती केली असून. यंदाचा बजेट कृषी क्षेत्राला नवी दिशा देणार आणि युवकांना शेतीकडे आकर्षित करणारा ठरेल असे मत त्यानी बजेट वरील प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. कृषीला व्यवसायिकता देण्याचे त्यानी कौतुक केले. महत्वाचा पैलू असा कि कर्जमाफी हा परिपूर्ण मार्ग नसून प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ह्या सारख्या योजना कृषी व्यवसायाला चालना देवू शकतील. ह्या व���यतिरिक्त पशुपालन आणि मत्स्यपालन व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्डद्वारा कर्ज घेतलेल्या आणि वेळेवर कर्ज रक्कम फेडीत असलेल्या शेतकऱ्यांना 2%ची सुठ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.\nवैज्ञानिकांच्या अंदाजानुसार ह्या वर्षी पाऊस ऋतु चांगला असेल, गेल्या वर्षा सारखी दुष्काळजन्य परिस्थितिचा शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही. निसर्ग आणि योग्य असे पूरक शासकीय धोरण असणारे हे वर्ष भारतीय कृषी क्षेत्राला नवी दिशा देवू शकेल. आणि कृषी हा पुनः आपले गत वैभव प्राप्त करेल अशी अपेक्षा आपन करू शकतो. बजेट किती चांगले की वाइट हा एक चर्चेचा विषय असू शकतो.\nह्या लेखात व्यक्त केलेले विचार हे लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत.\nfarmers Budget बजेट अर्थसंकल्प Piyush Goyal पियुष गोयल\nकसे करावे माती सौरकरण \nकसे कराल माती परीक्षण \nफलोत्पादन पिकांकरिता भौगोलिक चिन्हांकनाचे महत्व\nशेतकऱ्यांसाठी महत्वाची प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना\nखतांची गुणवत्ता कशी ओळखाल \nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/om-birla-elected-unopposed-as-lok-sabha-speaker/", "date_download": "2019-10-22T08:21:08Z", "digest": "sha1:RGGNBIR7QCRJS4WMCJXIJBKETVUEGGCI", "length": 12960, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड | Dainik Prabhat", "raw_content": "\nलोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड\nसर्वच पक्षाच्या नेत्यांनी केले निवडीचे स्वागत\nनवी दिल्ली: लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या या पदासाठीच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाचे नेते या नात्याने मांडला. त्या प्रस्तावाला आवाजी मतदानाने सर्वांनी पाठिंबा दिला. या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी अनुमोदन दिले. अशाच आशयाचा दुसरा प्रस्ताव अमित शहा यांनी मांडला त्याला नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला.\nकॉंग्रेस आणि द्रमुक या पक्षांनीही त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला पण त्यासाठीची मुदत संपल्यामुळे विशेष केस म्हणून हंगामी सभापतींनी त्या दोन पक्षांना बिर्ला यांच्या नावाचा पुरस्कार करणारे प्रस्ताव मांडू देण्यात आले. त्यांच्या निवडीची औपचारीक घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह सभागृहातील अन्य ज्येष्ठ सदस्यांनी त्यांना सभापतीपदाच्या आसनापर्यंत सन्मानाने नेले. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाची भाषणे झाली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की बिर्ला यांनी विद्यार्थी दशेपासून संघटनेचे काम केले आहे.\nराजकारणातील लोकप्रतिनिधी म्हणून ते जितके लोकप्रिय आहेत तितकेच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. गरीबांना अन्न आणि कपडे पुरवण्यापासून या वर्गातील मुलांना शैक्षणिक मदत देण्यापर्यंतचे मोलाचे कार्य त्यांनी आवडीने केले आहे. गुजरातमधील भुकंपग्रस्तांनाही मदत करण्यासाठी ते राजस्थानातून मदत सामग्री घेऊन गुजरातेत आले होते अशी आठवणही त्यांनी नमूद केले. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र व दयाळू आहे. त्यांच्या या स्वभावाचा विरोधकांकडून गैरफायदाही घेतला जाण्याची शक्‍यता वाटते अशी नर्मविनोदी टिपणीही मोदींनी केली. कॉंग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत करताना ते विरोधकांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालवले जावे असे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित असून ते आमची अपेक्षा पुर्ण करतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nघुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह\nइंदोरच्या हॉटेलला भीषण आग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून\nसियाची�� पर्यटकांसाठी खुले – राजनाथ सिंह\nहुबळी रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट एक जण जखमी\nहाच भाजपमधील सर्वात प्रामाणिक नेता\nमतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खट्टर यांचा रेल्व व दुचाकीवरून प्रवास\nकर्माने दिलं उंदराने नेलं; शेतकऱ्याची व्यथा\nMaharashtra Elections: औवैसीनीं मतदानाची टक्केवारी कमी झाल्याबद्दल व्यक्त केली चिंता\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sanitary-napkins/", "date_download": "2019-10-22T08:23:43Z", "digest": "sha1:3DG4U2PKYNNCQ2UDZ6HVKR3IDLC6AWZG", "length": 16738, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार\nकेंद्र शासनाचा उपक्रम : आशा कार्यकर्ती मार्फत नॅपकीन वाटपाचे केले जातेय नियोजन\nनगर -राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागा��ील किशोरवयीन मुलींसाठी जिल्ह्यात मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेअंतर्गत 1,18,575 सॅनेटरी नॅपकिन पॅकेटचा साठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला असून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छता संवर्धन व्हावे.या उद्देशाने केंद्र शासनाचा मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 10 ते 19 किशोरवयीन मुलींची संख्या मोठी आहे.\nआरोग्य विभागाने केले नियोजन\nजिल्ह्यातील आरोग्य विभागाला सॅनेटरी नॅपकीनचा साठा उपलब्ध झालेला असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावनिहाय किशोरवयीन मुलींच्या संख्येनुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वितरित केलेले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोच केले जाणार आहे यासाठी 10 ते 19 टक्के वयोगटातील किशोरवयीन मुलींची नोंद ग्रामीण भागातील प्रत्येक आशाकडे उपलब्ध राहणार असून प्रत्येक गृहभेटीत याबाबत आशा मार्फत जनजागृती करून माहिती दिली जाणार आहे.\nकेंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हा उपक्रम अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना राबविण्याचे नियोजन केलेले असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून गाव पातळीवरील किशोरवयीन मुलींपर्यंत ही योजना राबविली जाणार आहे\nमासिक पाळी सुरू होण्याचे वय 10 ते 16 वर्षांपर्यंत असू शकते .किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक ,मानसिक ,भावनिक, बदल होतात त्यात मासिक पाळी सुरू होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे.त्यात योग्य माहितीच्या अभावी मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यानंतर नैराश्‍य येणे, उदासीनता येणे,शारीरिक अस्वच्छता व त्या बाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत असलेल्या अज्ञानामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागामध्ये अज्ञानाच्या कारणाने किशोरवयीन मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसेच या काळात स्वच्छता न ठेवल्याने आजारांनाही सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले आहे.\nया धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यात दरमहा ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन आशा कार्यकर्ती मार्फत माफक दरात वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील 10 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.\nतसेच मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काय काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी,या विषयाची जनजागृती ग्रामीण भागांमध्ये आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत केली जाणार आहे.याबाबतचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका यांना देण्यात आलेले आहे.\nमासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला 1,19,575 सॅनिटरी नॅपकीन पॅकेटचा साठा उपलब्ध झालेला आहे.एप्रिल पासून प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत माफक दरात सॅनिटरी नॅपकीन वाटप सुरू करण्यात आले आहे.\nतसेच ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींनी मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व उपाध्यक्षा राजश्रीताई घुले , मुख्य कार्यकारी अधिकारी ,विश्‍वजित माने यांनी केलेले आहे.\nवीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळणार\nभूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे\nतरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके\nशेवटच्या तीन दिवसात प्रचाराचा उडणार बार\nमनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी\nनिवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीत नाहीत : धस\nपाटपाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपत : पिचड\nजिल्ह्यात 16 मतदान केंद्रांवर महिला राज\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mirrorkolhapur.com/jilha-pari%E1%B9%A3adeta-krantisi-24-5000-district-council-revolutionary/", "date_download": "2019-10-22T09:26:21Z", "digest": "sha1:RHHPD2GXSHT6JYLBLDZ5WGJF7HHQVZE3", "length": 6131, "nlines": 58, "source_domain": "mirrorkolhapur.com", "title": "जिल्हा परिषदेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात - मिरर कोल्हापूर", "raw_content": "\nजिल्हा परिषदेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात\nक्रांतिसिंह नाना पाटील यांची उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांचे हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या फोटो पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.\nसुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक बी.पी. माळवे यांनी करून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.\nयावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण), सोमनाथ रसाळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत विभाग)राजेंद्र भालेराव , कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग)विजय कांडगावे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nमहापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार\nकोल्हापूरात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ६ ऑगस्टला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्क���र समारंभ\nजिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व श्री लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात\nआमदार राजेश क्षीरसागर ३ ऑक्टोंबर ला भगव्या रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करणार\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nजिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व श्री लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात\nआमदार राजेश क्षीरसागर ३ ऑक्टोंबर ला भगव्या रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करणार\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nकोल्हापुरात झुडीओच्या नवीन एक्सक्लुसिव्ह स्टोअरचा शुभारंभ\n710, अ वार्ड, राजाराम चौक,टिम्बर मार्केट, कोल्हापूर\nMirador (40) अर्थ - उद्योग (567) अश्रेणीबद्ध (298) आरोग्य (369) कला (471) कृषी (239) कोल्हापूर (1958) क्रीडा (107) गुन्हे (61) देश - विदेश (895) नोकरी विषयक (136) ब्लॉग (21) महाराष्ट्र (1270) राजकीय (769) लेख (29) वधू - वर सूचक (19) वैशिष्ट्यपूर्ण (57) व्हिडिओ (47) शिक्षण (347) सांगली (129) सामाजिक (1100)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=Wibs-bread-is-missing-from-MumbaiIN7853864", "date_download": "2019-10-22T09:22:12Z", "digest": "sha1:UYO52IVEG4LE3OZC4MD47O4IXAQJHUEX", "length": 24744, "nlines": 135, "source_domain": "www.kolaj.in", "title": "मुंबईतल्या सँडविचवाल्सांसाठी विब्स ब्रेड म्हणजे संजीवनीच| Kolaj", "raw_content": "\nमुंबईतल्या सँडविचवाल्सांसाठी विब्स ब्रेड म्हणजे संजीवनीच\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही.\nकोणे एकेकाळी ब्रेड, पाव यांना बाटवण्याचं साधन म्हणून बघितलं गेलं. पण आता हे पदार्थ अगदी आपल्या रोजच्या जेवणातलेच झालेत. अगदी ऑफिसमधे किंवा ऑफिसमधून निघाल्यावर भूक लागली की आपली पावलं आपोआप सँडविचच्या स्टॉलजवळ येऊन थांबतात. या स्टॉलवर ब्रेडची मोठमोठी पाकीटं आपण बघतो. बऱ्याचदा हे पाकीट विब्स कंपनीचं असतं. मुंबईत तर सँडविच म्हणजे विब्स ब्रेड असं समीकरणच एवढ्या वर्षात बनलंय.\nविब्स ब्रेड हा वेस्टर्न इंडिया बेकर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीचा ब्रँड किंवा प्रोडक्ट. अचानक १९ सप्टेंबरपासून विब्स ब्रेड स्टॉलवरून गायब झाला. यामागचं कारण आर्थिक मंदीमुळे उत्पादनावर परिणाम किंवा कंपनी तोट्यात असल्याचं सुरवातीला वाटलं. पण विब्स कंपनीची मालकी असलेल्या इराणी कुटुंबातल्या वादामुळे ब्रेड बाजारात येत नव्हता हे सगळ्यांना समजलंय. आता मात्र हळूहळू विब्स ब्रेड बाजारात येऊ लागलाय.\nखोदादाद इराणींना वाईट वागणूक मिळाली\nविब्स ब्रेडची ही बातमी सगळ्यात आधी 'मुंबई मिरर' या इंग्रजी वर्तमानपत्राने समोर आणली. या कंपनीत तीन भावांची भागीदारी आहे. याच महिन्यात होशँग इराणी यांचं निधन झालं. त्यानंतरचे सगळ्यात मोठे भाऊ खोदादाद इराणी हेच विब्सचे व्यवहार बघत होते. त्यांनीच ही भागीदारी रद्द करावी यासाठी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली.\nया सर्व प्रकरणाची माहिती बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी वर्तमानपत्रात आलीय. त्यानुसार खोदादाद इराणी यांचं सगळ्यात लहान भाऊ शेरियार इराणी यांच्याबरोबर भांडण झालं. आणि त्यानंतरच ही याचिका दाखल केली. ब्रेडचं उत्पादन बंद होण्यामागे घरगुती भांडण असल्याचंही सांगितलंय. याचिका करणारे खोदादाद यांना इतर भागीदारांकडून चुकीची वागणूक मिळाली.\nसध्या आर्बीट्रेशन क्लॉज अंतर्गत खोदादाद यांनी भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यावर हाय कोर्टाने मध्यस्थ समिती स्थापन केलीय. आणि म्हणूनच ब्रेडचं उत्पादन पुन्हा सुरू झालं. समितीच्या मदतीने या वादावर तोडगा निघू शकेल अशा विश्वास इराणी कुटुंबाने व्यक्त केला.\nविब्स बंद झाल्यामुळे नुकसान झालं\nदेशातल्या ब्रेडच्या बाजारपेठेवर विब्सचं साधारण ४६ टक्के वर्चस्व आहे. तर त्यांच्य़ा स्लाईस ब्रेडच्या उत्पन्नापैकी ९० टक्के ब्रेड मुंबईत विकले जातात. विशेषत: सँडविच वेंडरना. कारखाना बंद केल्यामुळे इतर ब्रेड कंपन्यांना काही दिवसांचा फायदा झाला यात काही शंका नाही.\nमुंबई आणि नवी मुंबईतल्या कारखान्यात जवळपास तीन हजार कर्मचारी काम करतात. तसंच मुंबईत ६८ वितरकांचं जाळं पसरलंय. आणि वितरकांच्या हाताखाली असलेला कामगार वर्ग. या सगळ्या लोकांना इराणी कुटुंबाच्या वादामुळे काही दिवस मोठं नुकसान सहन करावं ला���लं.\nहेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही\nपूर्वी ब्रेडला ट्रेन्चर म्हणायचे\nकाही दिवसांपूर्वी सँडविच खाताना, त्यात वापरला जाणारा ब्रेड वेगळा होता. कारण तो विब्स ब्रेड नव्हता. मुळात ब्रेड हा पदार्थ आला कुठून माहितीय का इजिप्त म्हणजेच मिडल ईस्टमधून. पहिल्यांदा इजिप्तने ब्रेड बनवल्याचं क्रेडिट जगाने इजिप्तला दिलंय. साधारण इसवीसनपूर्व ८ हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रेड बनवला गेला. त्यानंतर रोम आणि मग युरोपात ब्रेड पोचला.\nयुरोपात इंग्लंडमधे साधारण इसवीसनपूर्व ४५० मधे बनवला गेला. मध्ययुगात इंग्लंडमधे ब्रेड बेक करणं हे स्टेटस सिम्बॉल बनलं. तिकडचे श्रीमंत लोक पांढराशुभ्र ब्रेड खात. जो मैद्यापासून बनवला जातो. तर मध्यम वर्गीय आणि गरीब लोक कोंड्याचा किंवा रे या खालच्या स्तरातल्या गव्हाचा ब्रेड खात. त्यावेळी ब्रेडचा लोफ बनवला जात नव्हता. आपल्या भाकरीसारखा पण जाड ब्रेड असे. आणि ब्रेडला ट्रेन्चर असं म्हणत, अशी माहिती आऊटलुक इंडिया मासिकाच्या डिसेंबर २०१८ च्या अंकात आली होती.\nमुघलांच्या काळात ब्रेडचा प्रसार झाला\n२० व्या शतकात ब्रेडमधे भरपूर बदल झाले. आणि आधुनिक बेकिंगची पद्धत आली. मशिन आल्या. ब्रेडमधे यीस्ट, केमिकल वापरलं जाऊ लागलं. ज्यासध्याच्या काळात मुळे ब्रेड मऊ, लुसलुशीत, हलका आणि जाळीदार झाला. गेल्या १० ते १५ वर्षांमधे डार्क ब्रेडची डिमांड वाढली. डार्क ब्रेड म्हणजे रे, बार्ली, गहू, अनपॉलिश्ड तांदूळ, ओट्स इत्यादींपासून बनवलेला ब्रेड. फोफावणाऱ्या लाईफस्टाईल डिसीजमुळे हेल्दी ऑप्शन म्हणून डार्क ब्रेड खाल्ला जातो.\nभारतात सुफी संगीतकार आणि कवी आमिर खुसरो यांच्या लेखनात पहिल्यांदा ब्रेडचा उल्लेख आढळला. मुघलांच्या राज्य काळात ब्रेडचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पण हा ब्रेड मिडल ईस्ट म्हणजे इजिप्तवरुन आला होता. त्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज आल्यावर पुन्हा ब्रेडमधे फरक पडला. यासाठी आपण गोव्यातल्या ब्रेडची तुलना मुंबईतल्या ब्रेडशी केली पाहिजे. कारण गोव्यातल्या ब्रेडवर पोर्तुगीज पद्धतीच्या ब्रेडचा प्रभाव आहे तर मुंबईच्या ब्रेडवर ब्रिटीश ब्रेडचा. यामुळे चवीतही फरक पडतो. आजही मुंबई, गोव्यातला जुन्या लोकल बेकरीमधे जुन्या पद्धतीत ब्रेड बेक केला जातो., ही माहिती लॉस्ट रेसिपीज या पुस्तकातून ���पल्याला मिळते. हे पुस्तक आर्किटेक्चरल हिस्टॉरियन आणि फूड एक्सप्लोरर पॉल फ्रेडीनन यांनी लिहिलंय. हे पुस्तक आपल्याला वर्ल्ड स्वॅगन वेबसाईटवर विकत घेता येईल.\nहेही वाचा: आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित\nसँडविच हॉटेलातून स्टॉलवर आला\nब्रेड खऱ्या अर्थाने रोजच्या जेवणात आला तो सँडविचमुळे. फ्रान्समधून सँडविच हा प्रकार पहिल्यांदा आला. हा प्रकार साधारण १५६ वर्षं जुना आहे. पाश्चात्य देशांमधे हाताने खाणं हे दळभद्री समजलं जातं. पण फ्रेंच राजाने पहिल्यांदा एका पार्टीत दोन ब्रेडमधे मीट आणि चीज घालून द्यायला सांगितलं. आणि हा पदार्थ त्याने चक्क हाताने खाल्ला. इथूनच सँडविच हा पदार्थ फेमस झाला, अशी माहिती वॉशिंग्टन पोस्ट या इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रातल्या २०१३ मधल्या लेखात आली होती.\nभारतात हा पदार्थ इथिओपायातून आला. साधारण १९१० पासून हा पदार्थ मुंबईतल्या इटरीजमधे दिसू लागले. स्वातंत्र्यानंतर मुंबईतलं औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. कामगार वर्गासाठी वडा पाव आणि पाव भाजी हे प्रकार तयार झाले. पण पुढे त्याच्याबरोबरीने सँडविचही १९६५ नंतर आलं. आणि सँडविच हॉटेलातून मुंबईतल्या कोपऱ्या कोपऱ्यावर दिसू लागलं. मग सँडविच वेंडरचा सगळ्यात आवडता विब्स ब्रेड १९७३ला सुरू झाला. याच ब्रेडने सँडविच स्टॉल्सना एकप्रकारे संजीवनीच दिली.\nइराणी कुटुंबाचं भांडण लवकर मिटावं\nसँडविच बनवायला सॉफ्ट ब्रेड चालत नाही. आणि हार्ड ब्रेड लोकांना आवडत नाही. त्यामुळे ब्रिटानियाने आणलेलं ब्रेडचं मॉडेल फेल गेलं. अशात सँडविच वेंडरना काय करावं हा प्रश्न पडला होता. पण विब्सने एक उत्तम टेक्श्चर आणि चवीचा ब्रेड आणला. हा ब्रेड सँडविचसाठी परफेक्ट होता. आणि सँडविच वेंडरकडून विब्स ब्रेडला पसंती मिळाली. कित्येक वेंडर हे २० ते ३० वर्षांपासून हाच ब्रेड वापरतायत, ही माहिती फूड डिझायनर रुपेक्षा राठोड यांनी कोलाजला दिली.\nबाजारातून विब्स ब्रेडची आवक बंद झाली त्यावेळी सँडविच ब्रेडची परंपराच खंडीत झाली असं वाटू लागलं. त्यामुळे मॉडर्न आणि ब्रिटानियाचे ब्रेड वापरले. पण विब्स ब्रेड तो विब्सच. त्याची मजा इतर ब्रेडमधे नाही. त्यामुळे आता पुन्हा ब्रेड येऊ लागल्याचा आनंद आहे. पण अजूनही हव्या तेवढ्या प्रमाणात आणि सगळीकडे ब्रेड मिळत नाही. लवकरच इराणी परिवारा��ं भांडण मिटून ब्रेडचं उत्पादन पूर्वीसारखं सुरू व्हावं अशा भावना, सोनू चंदेलवाल या विलेपार्ले पूर्वेकडच्या सँडविच वेंडरने कोलाजकडे व्यक्त केल्या.\nप्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार\nहनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत\nकाँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय\nआपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nपाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे\nपाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nनोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो\nनोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/sensex-plunges-427-pts-to-close-at-28503-nifty-128-pts-at-8647-1081207/", "date_download": "2019-10-22T09:01:29Z", "digest": "sha1:HSTBK27KV5OYVQRUTERY5S4NWQWGJ3IA", "length": 10496, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नफेखोरीने मोठी घसरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nसत्राच्या सुरुवातीलाच २९ हजारांवर पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर वाढत्या महागाईच्या चिंतेने अखेर नफेखोरीचा\nसत्राच्या सुरुवातीलाच २९ हजारांवर पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर वाढत्या महागाईच्या चिंतेने अखेर नफेखोरीचा अवलंब करीत निर्देशांकात मोठी घसरण घडवून आणली. परिणामी, ४२७.११ अंशांची आपटी नोंदवीत सेन्सेक्स व्यवहारांती थेट २८,५०३.३० वर येऊन ठेपला. तर १२८.२५ अंश घसरणीसह निफ्टी ८,६३१.७५ वर स्थिरावला. शुक्रवारच्या ४०० हून अधिक अंश नुकसानामुळे सेन्सेक्समधील चालू आठवडय़ातील घसरण १२१७ अंशांची झाली आहे. २०१५ मधील ही सर्वात मोठी साप्ताहिक घट आहे. चालू सप्ताहात गुरुवार वगळता इतर चारही दिवशी मुंबई निर्देशांकाने घसरणीचा क्रम राखला आहे. रखडलेल्या विमा विधेयकाला मंजुरीमुळे शुक्रवारी व्यवहाराची जोरदार सुरुवात करत सेन्सेक्स २९ हजारांवर पोहोचला. यानंतर मात्र वरच्या भावाचा लाभ सप्ताहअखेरच्या व्यवहारात पदरात पाडून घेण्याचा मोह दिसून आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनोटाबंदीनंतरची सर्वात मोठी आपटी\nमिड व स्मॉल कॅपचा नकारात्मक प्रवास\nदुपारच्या सत्रातील भूकंपानंतर शेअर बाजार सावरला, २७९ अंकांची पडझड\nअवघ्या पाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदार ४.६७ लाख कोटींनी श्रीमंत\nSensex : सेन्सेक्सने गाठला ऐतिहासिक उच्चांक, ही आहेत चार कारणं\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090619/pun10.htm", "date_download": "2019-10-22T09:00:53Z", "digest": "sha1:WBBPLSYA4U6NPPI6HABPOFGBFMXQF4EK", "length": 7994, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १९ जून २००९\nपिंपरी नागरी सुविधा केंद्रातच ‘असुविधा’\nचौदा लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रात (सीएफसी) कर्मचाऱ्यांची व जागेची कमतरता, तसेच प्राथमिक सुविधांचा पूर्ण अभाव असल्याने जनतेची अत्यंत गैरसोय होत आहे. शहरातील जागरूक नागरिकांनी त्याबाबत वारंवार तक्रार करूनही जिल्हाधिकारी कार्यालय दखल घेत नाही, अशी खंत बाबुराव खळसोडे या सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त के ली.\nरहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात दाखला, तसेच शिधापत्रिका आदी कामांसाठी या शहरातील नागरिकांना थेट पुणे गाठावे लागत होते. स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी दिले. मात्र नंतर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. तालुक्याचा दर्जा नसल्याने स्वतंत्र तहसील कार्यालय शक्य नाही. तोडगा म्हणून महापालिकेच्या तळमजल्यावर पालिकेच्याच नागरी सुविधा केंद्रात थोडक्या जागेत एका काऊंटरवर जिल्हाधिकारी कार्यालयाचाच एक कक्ष म्हणून ‘सीएफसी’ सुरू करण्यात आले.\nनागरिकांना या कक्षाचा चांगला फायदा होतो आहे. पुण्याला जाण्याचा हेलपाटा, वेळ व पैशाची बचत होते. शहरातील नागरिकांना या सुविधेची बऱ्यापैकी माहिती झाल्याने या कक्षातील गर्दी वाढत गेली. चार वर्षांपूर्वी जो प्रतिसाद होता त्याच्या चारपट गर्दी वाढली आणि अर्जाची संख्याही कित्येक पटींत वाढली आहे. गतवर्षी सुमारे ६० हजारांवर दाखले या कक्षातून देण्यात आले. मनसेने स्थानिकचा मुद्दा लावून धरल्याने रोजगार देणाऱ्या कंपन्याही रहिवासी दाखला मागतात, म्हणून गर्दी वाढल्याचे सांगण्यात येते. पुण्यात अर्ज केल्यावर आठवडय़ात दाखला मिळतो, तर इथे तो थोडय़ा विलंबाने म्हणजे पंधरा दिवसांनी पदरात पडतो. नागरिक तरीही इथेच अर्ज देतात. या कार्यालयात पाच कर्मचारी कसेबसे दाटीवाटीने बसतात. प्रतिज्ञापत्र तयार करून देण्यासाठी फक्त दोन कर्मचारी आहेत. तिथे तिघांचे काम आहे.\nशिधापत्रिका कामकाजासाठी एक कर्मचारी कमी पडतो. झेरॉक्स प्रतिवर साक्षांकनाचा सही व शिक्का देण्यासाठी पुणे कार्यालयात तीन लोक ठाण मांडून असतात. इथे त्या कामासाठी पालिकेच्या बाहेर बसलेले विशेष अधिकारी प्रति नक्कल पाच रुपये प्रमाणे आकारणी करून जनतेला लुटतात. या कामासाठी कक्षात एका कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे.\nअर्ज विक्रीसाठीही स्वतंत्र व्यवस्था गरजेची आहे. जागा कमी पडते म्हणून समोरच्या इमारतीमधील जागेचा प्रस्ताव देण्यात आला, मात्र पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना त्यात स्वारस्य नसल्याने समस्या कायम आहे. या कक्षातील नागरिकांना तासन्तास थांबावे लागते. त्यांच्यासाठी पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय करावी, अशी मागणी आहे.\nस्वतंत्र तहसील कार्यालय पाहिजे\nपिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र तहसीलदार व तालुका कार्यालयाची सोय आवश्यक आहे. शिवसेनेचे खासदार गजानन बाबर व नंतर पालकमंत्री अजित पवार, तसेच सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत वल्गना केल्या. निवडणुकीनंतर त्या घोषणा हवेत विरल्या. शहरातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता आता तरी ‘त्या’ मागणीचा विचार हे नेते करतील काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090720/nagvrt18.htm", "date_download": "2019-10-22T08:55:14Z", "digest": "sha1:VFGMEWQLXNGLMHJXHIE4OZVXAROECHLH", "length": 4794, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, २० जुलै २००९\nप्रश्नध्यापकांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष\nनागपूर, १९ ��ुलै/ प्रतिनिधी\nसहावा वेतन आयोग लागू करण्यासह इतरही मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करीत असलेल्या प्रश्नध्यापकांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे.\n१४ जुलैपासून प्रश्नध्यापकांचे आंदोलन सुरू आहे. प्रश्नध्यापक महाविद्यालयात येतात मात्र वर्ग घेत\nनाही, काही महाविद्यालयांनी पर्यायी व्यवस्था केली आहे, मात्र ती अपुरी ठरली आहे. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकनाच्या कामावरही या आंदोलनामुळे परिणाम झाला आहे. शिवाय विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रश्नध्यापकांच्या स्वाक्षरीची गरज भासते, मात्र ते स्वाक्षरी करण्यास नकार देत असल्याचे विद्यार्थी सांगतात. प्रश्नध्यापकांच्या आंदोलनामुळे अनेक महत्त्वाच्या विषयाचे तास होत नसल्याने विद्यार्थ्यांंची अडचण झाली आहे.\nप्रश्नध्यापकांच्या संघटना विद्यापीठापुढे रोज निदर्शने करून शासनाचे लक्ष त्यांच्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असले तरी राज्य शासनाकडून अद्याप तरी आंदोलन मागे घेण्याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. नेट/सेट ग्रस्त प्रश्नध्यापकांच्या नियुक्तीचा प्रश्न, सहावा वेतन आयोग प्रश्नध्यापकांना लागू करावा यासह एकूण ३२ मागण्या प्रश्नध्यापकांच्या आहेत, त्यावर शासनाने तात्काळ तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाने दिला आहे.\nशनिवारी या संदर्भात विद्यापीठापुढे आंदोलनकर्त्यां प्रश्नध्यापक संघटनांची सभा झाली. त्यात डॉ. हिवरकर, प्रश्न. मिसाळ, डॉ. आढाव, प्रश्न. जाचक, डॉ. फुलझेले, डॉ. यावलकर, डॉ. बावनकर, प्रश्न. बोरकर, डॉ. डोंगरे, डॉ. इलमे, डॉ. पाटील यांची भाषणे झालीत. सभेचे संचालन सुनील हजारे यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24425", "date_download": "2019-10-22T08:39:09Z", "digest": "sha1:HBKZUT6FK46ZJGP5LVZZGSUXF44APU2L", "length": 4045, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बालाजी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बालाजी\nतिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी\nतिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक जातात मात्र, दर्शन व राहण्याची सोय न केल्यास ही कुठलीही सहल त्रासदायक ठरते. एकतर तेथील भाषा वेगळी ���्यात आपल्याला तेथील लोक सहकार्य करत नाहीत ही एक गोष्ट. मग लोकांना विचारत अथवा ट्रव्हल एजन्सीचे भरमसाठ पॅकेज घेत आपण ट्रिप करतो.यावेळी बालाजी दर्शनासाठी दर्शन, राहण्याची व जाण्या येण्याची सोय आधीच केल्याने दर्शन छान झाले. इतरांना तिरुपती बालाजी सहल सुलभ व्हावी यासाठी हा छोटा लेख....\nRead more about तिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=%2Ftoj5B77YLVQBlRGLXpD72P5HX9PHJZVu4eA6%2F4YlacV0EsyZbbGA1IqXwJwBoAsWxlKDykBYGsbfxhNdbkASHG8MVyaKZPVtEJLS_Namd8%3D&sortdir=DESC&sort=Subject_LL", "date_download": "2019-10-22T08:24:51Z", "digest": "sha1:K6LWHL3XYKH7NH7EZKD4IM4VJ2KAN5UB", "length": 3459, "nlines": 95, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दमण आणि दीव-आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4910846\nआजचे दर्शक : 2158\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2019-10-22T08:16:14Z", "digest": "sha1:ISOALKCBNGPMFRWO4CBXY4UNMMWFX6F4", "length": 7094, "nlines": 129, "source_domain": "raigad.gov.in", "title": "जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रायगड | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nजिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रायगड\nजिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रायगड\nडॉ. विजय नामदेव सूर्यवंशी (आयएएस)\nआयएएस निवड वर्ष : २००६\nभरती करण्याचे स्त्रोत : गैर-एससीएस\nरायगडमध्ये रुजू होण्याची तारीख : २४-०७-२०१७\nआयडी संख्या : ०००३७८\nशिक्षण : पीएच.डी. (व्यवस्थापन), एम.बी.ए. (मार्केटिंग), एल.एल.बी., बी.एससी. (फिजिक्स), जी.डी.सी. आणि ए., एच.डी.डी.सी.एम.\nगृह राज्य : महाराष्ट्र\nकार्यालयीन दूरध्वनी क्रमांक: +९१-२१४१-२२२००१\nनिवास फोन नं.: +९१-२१४१-२२२००१\nकार्यालय फॅक्स क्रमांक: +९१-२१४१-२२७४५१\nजिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी,\nपिन – ४०२ २०१\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/02/13/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-10-22T09:17:48Z", "digest": "sha1:5EY4KOYKO6ES7PZZSZDGNSBOHGUXFUY3", "length": 26597, "nlines": 144, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "ज्ञानेंद्रिये व संबंधित द्रव्ये (Sense organs and substances they detect) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nमानवी शरीर म्हणजे निसर्गाची जणू प्रयोगशाळाच. निसर्गाच्या या प्रयोगशाळेतील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन व आत्मा ही साहीच्या साही या शरीरात हजर असतात. तेही वेगवेगळ्या स्वरूपात, शरीरातली हाडे स्थायुरूप, रक्त, विकरे द्रवरूप, प्राण-अपान-उदान-समान इत्यादि वायू, जठरातला जठराग्नी, डोळ्यातला प्रकाश हे तेजद्रव्याचे प्रकार. यानंतर परा,वाचा, वैखरी हे वाणीचे म्हणजे आकाशद्रव्याचे प्रकार, शरीरातल्या अगणित-अब्जावधी पेशींना प्रत्येकीला एकेक मन(संदर्भ: स्वामी विज्ञानानंद – मनाची शक्ती) व आत्मा. म्हणजे ही द्रव्ये वैशेषिकात माणसाला स्वत:च्या शरीरावरूनच सुचलेली असतील काय असा विचार करत विक्रम चालला होता.\n“विक्रमा, मी बघतोय, दर वेळेला तू काही वेगळ्याच विश्वात असतोस..कधी मासेमारी, कधी लहानग्यांचे खेळ, कधी जीवशास्त्र आणि आता तर माणसाच्या शरीरात घुसलास..मी दर अमावस्येला प्रेतात घुसतो तसा..”\n“अरे मी भूतगुणांचा म्हणजे हाडामासाचा आहे वेताळा..मी कसा दुसऱ्यात जाईन\n“हे तू मला सांगतोस असो. पण मला हे सांग विक्रमा की मानवांच्या शरीरात सारी नव द्रव्ये असतात. दिक् व काल ही नैमित्तिक सोडली व मन-आत्मा ही अमूर्त द्रव्ये सोडली तरी वैशेषिकात म्हटलेली ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही द्रव्ये माणसाचं शरीर कसं जाणतं असो. पण मला हे सांग विक्रमा की मानवांच्या शरीरात सारी नव द्रव्ये असतात. दिक् व काल ही नैमित्तिक सोडली व मन-आत्मा ही अमूर्त द्रव्ये सोडली तरी वैशेषिकात म्हटलेली ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही द्रव्ये माणसाचं शरीर कसं जाणतं मला प्रशस्तपादांचं म्हणणं सांग..नाहीतर लागशील माणसांची स्तुती करायला..”\nपृथिव्यादीनां पञ्चानामपि भूतत्वेन्द्रियप्रकृतित्वबाह्यैकैकेन्द्रियग्राह्यविशेषगुणवत्वानि ||25||\nपृथ्वी, आप, तेज, वायू, व आकाश यांचे गुण म्हणजे – त्यांना मूर्तरूप असते व त्यांना जाणून घेण्याच्या एकेक ज्ञानेंद्रियांमधील ती मुख्य द्रव्ये असतात.\n“जाणून घ्यायची ज्ञानेंद्रिये म्हणजे\n“वेताळा त्वचेमध्ये पृथ्वीद्रव्य जाणून घेण्याची क्षमता असते, जीभेमध्ये आप, डोळ्यात तेज, नाकामध्ये वायू, व कानात आकाशद्रव्य जाणण्याची मुख्य क्षमता असते.”\n“अरे, एका ज्ञानेंद्रियाला एकच द्रव्य कळतं आणि जरा श्लोकांचे पुरावे दे..”\n“नाही, एका ज्ञानेंद्रियाला एक द्रव्य कळतं असं म्हटलेलं नाही. गुणपदार्थनिरूपण या धड्यात प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय\nक्षित्युदकज्वलनपवनवृत्ति: त्वक् सहकारिरूपानुविधायी शीतोष्ण अनुष्णशीत भेदात् त्रिविध: |\nम्हणजे त्वचा हे स्पर्शेंद्रिय आहे. पृथ्वी(solid), उदक(liquid), ज्वलन(energy/heat) व पवन(gas) हे जेव्हा त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे तीन प्रकारचे स्पर्श जाणवतात: शीतोष्ण – थंड(cold) व गरम(hot), पाकज अनुष्णशीत(pain) व अपाकज अनुष्णशीत(pressure). या त्वचेचे पृथ्वी हे मुख्यद्रव्य असून त्वचेच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या स्थायूपदार्थाचा ‘स्थायुपणा(solid)’ जाणण्याचे त्वचा हे मुख्य इंद्रिय आहे. शिवाय त्वचेमुळे उष्णता, थंडपणा यांच्या आधारे तेजद्रव्याची वा उष्णतेची जाणीव होते.”\n“पण उष्णता म्हणजे तेज ना तेज तर प्रकाशाच्या रूपा��ही प्रकटतं असं तू म्हणाला होतास..”\n“हो प्रकाशरूप तेज(energy as light) द्रव्याला जाणून घेण्यासाठी डोळ्याची गरज पडते. त्याविषयी कणादांच्या वैशेषिकसूत्रांमध्ये म्हटलंय\nपृथिव्युदकज्वलन वृत्तिद्रव्याद्युपलम्भकं नयनसहकारिरूपं द्विविधं – भास्वरम् अभास्वरम् च |\nआद्यं तेजस: द्वितीयं स्वच्छम् अस्वच्छम् च, आद्यं उदकस्य, द्वितीयं पृथिव्या:\nतेन भास्वरत्वस्वच्छत्वरहितरूपवती पृथिवी इति लक्षणम्|\nशुक्लाद्यनेकप्रकारं तदपि सप्तविधं शुक्लं कृष्णं नीलं हरितं पीतं लोहितं चित्रं चेति ||‌”\nवस्तूचे रूप दिसण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज असते. या वस्तू स्थायु, द्रव किंवा तेज या असतात. या वस्तु डोळ्यांनीच दिसतात व त्यांचे दोन प्रकार आहेत – तेजस्वी आणि निस्तेज. तेजद्रव्यांनी बनलेली द्रव्ये तेजस्वी असतात व निस्तेज वस्तूंचे दोन प्रकार आहेत: अर्ध वा अंशत: पारदर्शक व अपारदर्शक. द्रव हे पहिल्या प्रकारात म्हणजे अर्ध किंवा अंशपारदर्शक असतात आणि स्थायु हे अपारदर्शक असतात. त्यांचेही सात रंग असतात: पांढरा, काळा, निळा, हिरवा, पिवळा, लाल व किरमिजी(magenta).”\n उर्जा काय..त्यातून प्रकाश काय मग त्यातून रंग काय प्रकाशातून हे प्रकरण रंगांकडे कसं वळलं हे मी विचारणारच आहे. पण आता मला चवी विषयी सांग..”\n“चवीला जाणून घेण्यासाठी किंवा रसाचा/द्रवाचा(liquid) स्वाद घेण्यासाठी जिभेची गरज पडते.\nपृथिव्युदकर्जीवनवृत्तिपुष्टिव्रणारोग्यनिमित्ते रसनसहकारी मधुर-आम्ल-लवण-तिक्त-कटु-कषायभेदभिन्न: |”\nचव ही जिभेने जाणता येते. चव ही स्थायु व द्रवांना असते. चव ही जिवंत राहण्यासाठी, पोषणासाठी, ताकदीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक आहे. चवीचे गोड, आंबट, खारट, कडू, तिखटजाळ व तुरट हे प्रकार आहेत.”\n“बर..हे तर सोपंय..म्हणजे केवळ द्रवांनाच चव असते\n“नाही वेताळा, प्रशस्तपादांनी म्हटलंय की\nपृथ्वी व आप यांना गुरुत्त्व असते व चव असते.”\n“अच्छा, स्थायू व द्रव यांना चव असते शिवाय जडपणासुद्धा असतो. असो गुरुत्त्व हा जरा मोठा विषय वाटतो..मी अधिक गुरुत्त्वाविषयी विचारलं की तू खूप बोलशील हा वास मला लागलाच आहे. त्यापेक्षा मला वासा विषयी सांग..”’\n“वास तसेच वायू(gas) जाणून घेण्यासाठी नाकाची गरज पडते. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय..\nपृथिवीवृत्तीघ्राणसहकारी सुरभि: असुरभिश्च |”\nवास हा नाकाने घेतला जातो. वास हा स्थायूंना असतो. व��साचे दोन प्रकार आहेत – हवासा वास व नकोसा वास.”\n“अरेच्चा..मला वाटलं हवेचा वास असतो..”\n“वेताळा, प्रशस्तपादांच्या म्हणण्यानुसार वास हा हवेबरोबर येणाऱ्या स्थायूंच्या सूक्ष्मांशाचा असतो..वाहक हवाच असते..”\n“बर बर..त्वचा, डोळे, जीभ, नाक झाले..आता कानाविषयी सांग..”\n“आकाशाचा(plasma) गुण तरंग. ध्वनितरंगांना जाणण्यासाठी कानाची गरज पडते. प्रशस्तपादांनी म्हटलंय\nक्षणिक: कार्यकारणोभयविरोधी, संयोगविभागशब्दज:, प्रदेशवृत्ति: समानासमानजातीयकारण: |\nस द्विविधो वर्णलक्षणो ध्वनिलक्षणश्च | तत्र आकारादिर्वर्णलक्षण:, शंखानिमित्तो ध्वनिलक्षणश्च| ”\nतरंग हा आकाशद्रव्याचा विशेष गुण. त्याची जाणीव ऐकण्याच्या इंद्रियांना म्हणजेच कानांना होते. तरंग हे क्षणिक असतात व त्यांना निर्माण करणाऱ्या कारणांनी व परिणामांनी ते नष्ट होऊ शकतात. वारंवार होणारे आकुंचन व प्रसरण हे तरंगांमुळेच होते. तरंगाला जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. तरंगांचा एक प्रकार त्याच प्रकारचे दुसरे तरंग तयार करतो. ह्या ध्वनितरंगांचे दोन प्रकार असतात.. वर्ण व ध्वनि. अ,आ,इ हे वर्ण आहेत व शंखातून येणारा आवाज हा ध्वनि आहे.”\n“वा रे विक्रमा किती व काय काय सांगितलंय प्रशस्तपादांनी..”\n“हो वेताळा..पाच भूतद्रव्ये, त्यानंतर काल-दिक् व मन-आत्मा यानंतर सांगितल्यानंतर धड्याच्या शेवटी ते आवर्जून म्हणतात..\nएवं सर्वत्र साधर्म्यं विपर्य्ययाद्वैधर्म्यञ्च वाच्यमिति द्रव्यासङकर:||34||\nअशाप्रकारे सर्व पदार्थांच्या सहा अंगांच्या तसेच नऊ घटकद्रव्यांच्या बाबतीतल्या सारखेपणा व वेगळेपणची चर्चा केली. या द्वारे त्या पदार्थांना व द्रव्यांना समजून घेण्याच्या संदर्भात काहीही गोंधळ होणार नाही. शेवटी कसंय की पाच द्रव्ये जरी कळली तरीही त्या पाच द्रव्यांनी बनलेला पदार्थ ओळखताना माणसाची बुद्धी सगळ्याची सांगड घालते, पूर्वस्मृतीतल्या आठवणीच्या फायली तपासून बघते व त्या पदार्थाची एकूण ओळख पटवून देते..बुद्धी आहे म्हणून बरं..नाहीतर हत्ती व सात आन्धळे यांच्या गोष्टीसारखी माणसाची गत होत राहिली असती..”\n“वा विक्रमा, आचार्यांनी एवढं सांगितलं व समजण्यात गोंधळ होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे त्यांना बहुतेक खात्रीच आहे की शिष्यांचे अनेक प्रश्न आता निर्माण होणार आहेत. माझ्याही मनात अनेक प्रश्नांनी घिरट्या घालायला ���ुरुवात केली आहे. पण आता वेळ झाली आहे पुन्हा परत जायची..या मृत शरीराला जागेवर पुन्हा ठेवायची..येतो विक्रमा..पुन्हा कधीतरी असाच..पाच इंद्रियांविषयी अधिक माहिती घ्यायला..”\nगोष्ट माणसाच्या पाच इंद्रियांची असली तरी सर्वच प्राण्यांना त्याचं गमक कळलं. निशाचर प्राण्यांना रात्रीचं दिसतं म्हणून ते शेफारले. मगरीच्या तोंडाला पाणी सुटले. वासावरचे नरभक्षक माणूस सापडतोय का याचा वास घेऊ लागले…वटवाघळांना तर भारीच आनंद झाला..त्यांना ऐकू येणारे आवाज माणसालाही कळत नसल्याने त्यांना स्वत:च्या कानांचा भारीच अभिमान वाटू लागला व ती उलटी लटकून झोके घेऊ लागली.\nमूळ कथा : विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n[…] हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत. इंद्रियांत मी मुख्यतः वासाची जाणीव करून […]\n[…] वस्तू आत्मा आणि ज्ञानेंद्रियांच्या सान्निध्यात असली तरीही त्याविषयी […]\n[…] अगदी जन्म झाल्यापासूनच आपण आपले डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ या ज्ञानें…..ही पाच ज्ञानेंद्रिये प्रत्येक […]\nतारिख आणि तिथी: किती Time ‘पास’ झाला – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\n[…] कळण्यासारखं काहीच देत नाही. पण या सेन्स ओर्गन्सना म्हणजेच डोळे, कान,नाक,त्वचा आणि जीभ […]\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-you-want-employment-ask-modi-kumaraswamy/", "date_download": "2019-10-22T09:01:39Z", "digest": "sha1:PRZKIWTA6ERMUIPMXEO6GVSOPQTNCJUN", "length": 10408, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर मोदींनाच काम मागा – कुमारस्वामी | Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर मोदींनाच काम मागा – कुमारस्वामी\nबंगळुरू – रोजगाराबाबत जाब विचारणाऱ्या आंदोलकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी कारेगुड्डा गावाकडे एका निवासी कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान त्यांची बस रायचूर येथे पोहोचल्यानंतर तेथील येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते.\nआंदोलना दरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बससमोर शेम, शेम अशी घोषणाबाजी केली तसेच रोजगारांसंदर्भात त्यांना जाब विचारला. आंदोलकांच्या या पवित्र्यानंतर मुख्यमंत्री चिडले आणि त्यांनी बसच्या खिडकीतून आंदोलकांवर ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर ते आंदोलकांना म्हणाले, “तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलं आहे तर त्यांनाच जॉबचं विचारा, मला काय विचारता’ मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर क्षणभर आंदोलकही आवाक झाले होते.\nघुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह\nइंदोरच्या हॉटेलला भीषण आग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून\nसियाचीन पर्यटकांसाठी खुले – राजनाथ सिंह\nहुबळी रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट एक जण जखमी\nहाच भाजपमधील सर्वात प्रामाणिक नेता\nमतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खट्टर यांचा रेल्व व दुचाकीवरून प्रवास\nकर्माने दिलं उंदराने नेलं; शेतकऱ्याची व्यथा\nMaharashtra Elections: औवैसीनीं मतदानाची टक्केवारी कमी झाल्याबद्दल व्यक्त केली चिंता\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्��ंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondiatoday.in/gondia/2368/", "date_download": "2019-10-22T08:30:39Z", "digest": "sha1:753KG5IF44KSXCIZR4ZUPEPUKFXOPQTY", "length": 10753, "nlines": 134, "source_domain": "www.gondiatoday.in", "title": "हंडाभर पाण्यासाठी गावकऱयांनी खोदला खड्डा | Gondia Today : Gondia News – Gondia India Daily News Website", "raw_content": "\nहंडाभर पाण्यासाठी गावकऱयांनी खोदला खड्डा\nआग ओकणारा सूर्य.. पाणीबाणी तर पाचवीलाच पूजलेली.. पाण्याचा टँकर तरी पाठवा हो… असा टाहो फोडूनही सरकारी अधिकाऱयांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अशा वेळी करायचे तरी काय या विचाराने डोहरेपाडय़ातील गावकरी हैराण झाले. अखेर हार न मानता लहान मुलांपासून तरुण, वृद्ध सारेच एकत्र आले आणि त्यांनी श्रमदान करून पाण्यासाठी थेट मोठा खड्डाच खोदला. स्वत:चा जीव धोक्यात घालून डोहरेवासीयांनी अखेर आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले.\nजव्हार तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून 30 गावपाडय़ांना फक्त सहा टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याच तालुक्यातील डोल्हारा या गावात एका महिलेला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला होता. आता डोहरेपाडा सध्या चर्चेत आला असून जेमतेम चारशे लोकवस्ती आहे. पाणीच नसल्याने किमान टँकरने तरी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी सरकारी यंत्रणेकडे केली होती. याबाबतचा प्रस्तावदेखील पाठवला, पण सरकारीबाबूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. येथे पाझरतलाव बांधावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली होती, पण त्याकडेही लक्ष दिले गेले नाही.\nपाणीच नसल्याने दैनंदिन व्यवहार करायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सर्व आबालवृद्धांनी एकत्र येऊन श्रमदान करायचे ठरवले. कुणी शिडी आणली तर कुणी कुदळ, फावडी आणि घमेले. मेहनत करून तब्बल बारा तास खोल खड्डा खोदण्यात आला. सर्वांनीच पाण्यासाठी स्वतŠचा जीव धोक्यात घातला, पण कामगिरी फत्ते करून पाणी मिळवले. ग्रामस्थांच्य��� एकजुटीचे व मेहनतीचे एकीकडे कौतुक होत असतानाच दुसरीकडे सरकारी अनास्थेबाबत तीक्र संताप व्यक्त होत आहे.\nडोहरेपाडा येथील गावकऱयांनी श्रमदान करून पाण्यासाठी खड्डा खोदल्यानंतर सरकारी अधिकारी जागे झाले आणि गेल्या चार दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. मात्र हे शहाणपण आधी का सुचले नाही, असा संतप्त सवाल डोहरेपाडय़ावरील ग्रामस्थांनी केला आहे.\nलॉयन्स क्लबच्या वतीने * Vision ह्या विषयाअंतर्गत निषुल्क नेत्ररोग तपासणी व मोतियाबिंद शल्यक्रिया शिबिरचे आयोजन\nलॉयन्स क्लबच्या वतीने * Vision ह्या विषयाअंतर्गत निषुल्क नेत्ररोग तपासणी व मोतियाबिंद शल्यक्रिया शिबिरचे आयोजन\nखमारी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती जि .प शाळा व ग्राम प .च्या द्वारे साजरी करण्यात आली\nखमारी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांची जयंती जि .प शाळा व ग्राम प .च्या द्वारे साजरी करण्यात आली\nभैंस पर बैठकर निकाली रैली\nभैंस पर बैठकर निकाली रैली\nपालकमंत्री ना. डॉ. फुके, कल भरेंगे साकोली विस क्षेत्र से नामांकन…साकोली की जनता को पहली बार मंत्री मिला\nपालकमंत्री ना. डॉ. फुके, कल भरेंगे साकोली विस क्षेत्र से नामांकन…साकोली की जनता को पहली बार मंत्री मिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2019-10-22T08:36:34Z", "digest": "sha1:3NHSGE5DOGFK3ELKAAL4MZEZWCIFDFEG", "length": 5194, "nlines": 42, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nआरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nएका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.\nआरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट\nएका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुन���्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट......\nआरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.\nआरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय\nमुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T08:24:46Z", "digest": "sha1:JBGRCSSJZ7BOXH4W52ZCIQQYYRNK6ZGG", "length": 7878, "nlines": 120, "source_domain": "raigad.gov.in", "title": "तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी. | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\n���ायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nतलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी.\nतलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी.\nतलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी.\nतलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी.\nतलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/crime-news-192/", "date_download": "2019-10-22T08:24:53Z", "digest": "sha1:ZUIFBI3ZYNJFHQIGHG6VDJVUYY2VTUSZ", "length": 11886, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक | Dainik Prabhat", "raw_content": "\nनोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक\nपाच महिने काम करुनही पगार नाही : “डिपॉजिट’च्या नावाखाली पैसे उकळले\nपिंपरी – तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून “डिपॉजिट’च्या नावाखाली पैसे उकळण्याचा तसेच कामावर ठेवलेल्या तरुणांना पगारही न देता त्यांची 7 ते 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चिंचवड येथील मयूर ट्रेड सेंटंरच्या विमाननगर शाखेमध्ये घडला आहे.\nयाप्रकरणी, प्रतीक सुरेश पवार (वय-30, रा. पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन माधवबेंद्र प्रतापसिंग (वय-37, रा. लखनौ), चंद्रकांत मिश्रा (वय-40, रा. गौडा लखनौ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपींनी फिर्यादी प्रतीक व इतर तरु���ांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व आम्ही गरजू मुलांना काम देतो असे सांगून फिर्यादीनी आणलेल्या कामगार मुलांकडून रिफंडेबल डिपॉझिटची रक्कम घेतली. तसेच फिर्यादी प्रतीक व त्यांच्या इतर साथीदाराकंडून पाच महिने काम करुन घेतले. मात्र त्यांचा पगार न देता त्यांची सात ते आठ लाख रुपयांची फसवणूक केली.\n2 आयुक्तालय, चार पोलीस ठाण्यात फिरली तक्रार\nया प्रकाराबाबत कामगारांनी 3 जून रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पिंपरी पोलिसांनी ही तक्रार घेतल्यानंतर गुन्ह्याचे कार्यक्षेत्र पुणे असल्याने ही तक्रार पुणे पोलीस आयुक्‍तकार्यालयामार्फत पुणे पोलिसांकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर पुन्हा गुन्ह्याचे कार्यक्षेत्र मोशी असल्याचे दाखवून ही तक्रार पुन्हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील भोसरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केली होती. त्यानंतर भोसरी पोलिसांनीही तपास केला. त्यानंतर गुन्ह्यातील “मयूर ट्रेड’ हे ठिकाण निगडी पोलीस ठाण्याअंतर्गत असल्याचे सांगून हे प्रकरण निगडी पोलीस ठाण्यात वर्ग केले.\nरक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न\nदिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे\nविद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष\n‘लिव्ह इन’ मधील मैत्रिणीस मारहाण\nकंपनीचे शटर उचकटून सव्वाचार लाखांचे साहित्य लंपास\nपत्नीचा छळ; पतीवर गुन्हा\nपतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी\nविवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा\nपिंपरी : ‘हाफकिन’च्या औषधांना ‘येमेन’मधून मागणी\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे या��नी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-192/", "date_download": "2019-10-22T08:24:22Z", "digest": "sha1:MCOPCZBZZUUYCFU42MTTPN54LUREXJAU", "length": 20244, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अग्रलेख : भाजप-सेना युतीचे ‘मिशन 220’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nअग्रलेख : भाजप-सेना युतीचे ‘मिशन 220’\nमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काही महिनेच बाकी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजप-शिवसेना युतीने “मिशन 220’ची घोषणा केली आहे आणि आगामी काळात राज्यात सर्वत्र रथयात्रा काढून जनसंपर्क वाढवण्याचा मनोदयही जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीने राज्यातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. एका लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 5 मतदारसंघ असतात, असे गृहीत धरले तर लोकसभेच्या गणिताप्रमाणे राज्यात युतीने विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त मतदारसंघात बाजी मारली असल्याचे चित्र दिसते. याच गणिताच्या आधारे फडणवीस यांनी “मिशन 220’ची घोषणा केली असेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीची गणिते भिन्न असल्याने हे “मिशन 220′ पूर्ण करण्यासाठी युतीला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत हे विसरून चालणार नाही.\nएकीकडे युतीतील थोडीफार धुसफूस आणि दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून घेतलेला धडा यातून मार्ग काढून फडणवीस यांना हे मिशन पूर्ण करावे लागणार आहे. पाच वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढवली होती आणि त्यात भाजपने जास्त जागा मिळवल्या होत्या. कालांतराने भाजप आणि शिवसेना एकत्र आले तरी दोघांमध्ये दीर्घकाळ कटुता होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात ही कटुता कमी झाली आणि दोन्ही पक्ष एकदिलाने लढले. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही एकी कायम राहिली तर “मिशन 220′ फारसे अवघड जाणार नाही. पण ही एकी टिकवणे हेच मोठे आव्हान असणार आहे. कारण फडणवीस “मिशन 220’ची घोषणा करत असतानाच एकीकडे त्यांचे विश्‍वासू सहकारी गिरीश महाजन स्वबळाची भाषा बोलत होते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत होते.\nउद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे आता ठरले आहे, अशी घोषणा केली असली तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण, याचा वाद काही मिटलेला नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजप हाच मोठा भाऊ असून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येत असताना महाजन यांनी हे विधान करून विनाकारणच वाद निर्माण केला आहे. लोकसभा लढताना भाजपच्या जागा निवडून द्या, असे आम्ही म्हणालो नाही. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत होती, त्याठिकाणी आमची भाजपची टीम होती. त्यामुळे आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावा, अशी आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.\nउद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर देताना आमचे सारे काही ठरलंय आणि त्यात कोणी नाक खुपसू नये, असे म्हणून टोला दिला आहे. हा वाद वाढू नये म्हणून चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली असली तरी अशी धुसफूस होणार नाही याची काळजी भाजप नेत्यांना घ्यावीच लागेल. दुसरीकडे भाजप-शिवसेना युती एकत्र लढणार हे निश्‍चित असतानाही भाजपने राज्याचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना सर्व 288 जागांवर विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत आणि पूर्वतयारी करण्याचा कालबद्ध कार्यक्रमही दिला असल्याचे समजते. अशा घटनांमुळे जो अविश्‍वास निर्माण होत आहे तो युतीच्या “मिशन 220’ला हानिकारक ठरू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.\nभाजप-शिवसेना एकत्र लढले तर त्यांना सत्तेवर पुन्हा येण्याची संधी जास्त आहे हे जेवढे खरे आहे तेवढेच खरे हे आहे की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी युतीला आव्हान उभे करू शकते. लोकसभा पराभवापासून धडा घेतलेली कॉंग्रेस आघाडी आगामी काळात एकत्रपणे उभी राहील असेच संकेत मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीशी त्यांची युती होते की नाही यावर सारेकाही अवलंबून असले तरी त्यांना समर्थपणे भाजप-सेने युतीशी मुकाबला करावा लागेल. आगामी तीन महिन्यांच्या काळाचा ते कसा वापर करतात हे पाहावे लागेल. फडणवीस यांनी आता राज्यपातळीवर रथयात्रेची घोषणा करून निवडणुकीच्या तयारीत बाजी मारली असल्याने विरोधक त्याला कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल.\nराज्यात कोणत्याही निवडणुकीचे वारे वाहत नसताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी “संपर्क यात्रा’ आणि “संघर्ष यात्रा’ काढल्या होत्या. आता यात्रांच्या राजकारणात भाजपने बाजी मारली असल्याने आपल्या बाजूने वातावरण तापवण्यासाठी आघाडीला नवीन रणनीती आखावी लागणार आहे. एकतर महत्त्वाचे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने राज्यातील कॉंग्रेसचा पाया खिळखिळा झाला आहे. पक्षांतराचा फटका राष्ट्रवादीलाही बसला आहे. त्यामुळे एकीकडे पक्षसंघटना सावरण्याचे काम करतानाच निवडणुकीची तयारी त्यांना करावी लागेल. आगामी काळात आणखी काही विरोधी नेत्यांना पक्षात आणण्याची रणनीती भाजप राबवेल यात शंका नाही. त्या रणनीतीलाही उत्तर देण्याचे काम आघाडीला करावे लागणार आहे.\nसत्तेवर असल्याने बळकट असलेले भाजप आणि शिवसेना हे पक्ष आणि सैरभैर झालेले विरोधी पक्ष, असे चित्र सध्या राज्यात आहे. भाजप आणि शिवसेना यांची पक्षसंघटना प्रभावी आहे. फडणवीस यांच्या रथयात्रेच्या माध्यमातून ही संघटना तपासून बघण्याचे काम होणार आहे. “मिशन 220′ पूर्ण करण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल म्हणून या रथयात्रेच्या रणनीतीकडे पाहावे लागेल.\nगेल्यावेळी स्वतंत्रपणे लढताना भाजप आणि शिवसेना यांनी 200 चा आकडा पार केला नव्हता. दोघांचा एकत्रित आकडा 180 च्या आसपास होता. आता एकत्र लढताना हा आकडा 220 पर्यंत वाढवण्याचा पल्ला त्यांना गाठायचा आहे. विरोधी पक्ष राज्यात युतीला कसे आणि किती आव्हान उभे करतात यावरच “मिशन 220’चे भवितव्य अवलंबून आहे हे नक्‍की.\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\nउत्सव : अबाऊट टर्न\nजीवनगाणे: हात नको ओंजळ पसरा\nदखल: समाजोन्नतीसाठी जेष्ठांच्या ऊर्जेचा वापर\nलक्षवेधी: प्रदूषित ���वा: काल, आज आणि उद्या\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tacrovate-p37098254", "date_download": "2019-10-22T09:45:30Z", "digest": "sha1:XVBTHN5KLM2UBZ46IJHYU7T2I3VJUNDJ", "length": 20370, "nlines": 362, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tacrovate in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tacrovate upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tacrolimus\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nTacrovate के प्रकार चुनें\nTacrovate खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एटॉपिक डर्मेटाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tacrovate घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tacrovateचा वापर सुरक्षित आहे काय\nTacrovate पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tacrovateचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देणारी महिला असाल तर तुम्हाला Tacrovate चे हानिकारक परिणाम जाणवू शकतील. तुम्हाला असे कोणतेही परिणाम जाणवले, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेईपर्यंत त्याला थांबवा. तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार करा.\nTacrovateचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTacrovate घेतल्यावर मूत्रपिंड वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nTacrovateचा यकृतावरील परिणाम काय आहे\nTacrovate घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nTacrovateचा हृदयावरील परिणाम काय आहे\nTacrovate चे हृदय वर तीव्र परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते घेणे असुरक्षित असू शकते.\nTacrovate खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tacrovate घेऊ नये -\nTacrovate हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Tacrovate चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nTacrovate तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Tacrovate घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nTacrovate मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Tacrovate दरम्यान अभिक्रिया\nTacrovate आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Tacrovate दरम्यान अभिक्रिया\nTacrovate आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\nTacrovate के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tacrovate घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tacrovate याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tacrovate च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tacrovate चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tacrovate चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/tag/university/?lang=mr", "date_download": "2019-10-22T08:16:47Z", "digest": "sha1:6L3V5CWUUBG2RFE6TM2H3CIPAA62DYWX", "length": 6449, "nlines": 98, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "#university Archives | एक गाडी जतन करा", "raw_content": "पुस्तक एक रेल्वे तिकीट\nयुरोप मध्ये सर्वात नेत्रदीपक विद्यापीठे\nयुरोप मध्ये सर्वात नेत्रदीपक विद्यापीठे शोधत आहात नंतर वर वाचा आम्हाला माहित आहे एक विद्यापीठ निवडून एक महत्त्वाचा पर्याय आहे. अर्थात, एक एक उपस्थित निवडून तेव्हा एक विद्यापीठ देते की शिक्षण आणि शिकत सुविधा विचारात घेणे आवश्यक आहे. मात्र, sometimes a…\nरेल्वे प्रवास डेन्मार्क, रेल्वे प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास इटली, प्रवास युरोप 0\nहॉटेल आणि अधिक शोध ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nसर्वात अद्वितीय गोष्टी आम्सटरडॅम करू\nउच्च-फ्लाइंग प्रवास प्रभावशाली व्हा कसे\n5 पासून वियेन्ना सर्वोत्तम दिवस ट्रिप ऑस्ट्रिया पहा करण्यासाठी\n5 युरोप मध्ये सर्वोत्तम खरेदी आऊटलेट्स\n10 जर्मनी मध्ये भेट प्रणयरम्य शहरे\n10 टिपा आपल्या हातात सामान आयोजित कसे\n5 पासून रोम दिवस ट्रिप इटली अन्वेषण करण्यासाठी\n5 सर्वात सुंदर नद्या युरोप मध्ये अन्वेषण करण्यासाठी\nगोष्टी जाणून युरोप मध्ये ड्रायव्हिंग करताना\n5 सर्वोत्तम स्थानिक पेय पिणे आणि युरोप मध्ये प्रयत्न\nरेल्वे प्रवास द नेदरलँड्स\nयांनी बांधले वर्डप्रेस थीम Shufflehound. कॉपीराइट © 2019 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/pdkv-onion-grading-machine/", "date_download": "2019-10-22T08:53:40Z", "digest": "sha1:QCVXK7EB5GCC2EAGPO25Y2G4F2UNABR2", "length": 15943, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र\nप्रमुख अभियंता डॉ. प्रदीप बोरकर शेतकऱ्यांना कांदा प्रतवारी यंत्राविषयी माहिती देताना\nभारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी व मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कोशिंबीर, चटणी आणि मसाला तसेच केचप आणि सॉस यामध्ये कांद्याचा नेहमी वापर केला जातो. कांद्याची पावडर करून आणि कांद्याचे उभे काप किवा चकत्या करून ते वाळवून वर्षभर वापरता येतात. कांद्यामध्ये “ब” आणि “क” जीवनसत्त्वे, कर्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात.\nकांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक, चेतानाप्रद असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत. पित्त आणि वातनाशक म्हणून कांद्याचा कांद्याचा वापर केला जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिनीमधील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.\nमहाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. महाराष्ट्रातील ३७ टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते.\nकांदा काढल्यानंतर त्यास योग्य ती किंमत का मिळत नाही, याची अनेक कारणं आहेत. त्याला भाव न मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याची प्रतवारी नसणे. कांद्याच पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रत्येक वेळी त्यातील लहान, मध्यम मोठे कांदे वेगवेगळे काढणं हे जिकिरीचं काम असतं. त्यासाठी मजूरही मिळत नाही. कांद्याची प्रतवारी मजुरांच्या साह्याने करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक कांद्याची हाताळणी जास्त वेळा झाल्यामुळे टरफले निघतात, कांदे सुकून वजन कमी होते. तसेच आयुष्यमानकमी होते व कांदा हाताळावा लागल्यामुळे खर्च वाढतो. तसेच अधिक हाताळणीमुळे त्याचे बाजारातील मूल्य कमी होते. शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे प्रतवारी करतील याची खात्री नसते. मुळात भर हंगामात कुशल व वेळेवर मजूर मिळणेच दुरापास्त झाले आहे. बाजारपेठांच्या आवश्यकतेनुसार प्रतवारी करूनकांदा योग्य पॅकिंगमध्ये बाजारात पाठविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक चांगला भाव मिळू शकतो. तसेच कांदा निर्यातीकरिता प्रतवारी करणे आवश्यक ठरते.\nया समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित करण्यात यश मिळविले आहे. कांदा प्रतवारीसाठी लागणारा वेळ, मेहनत व खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकतेने कांद्याची प्रतवारी करण्याचे उद्देशाने सदर यंत्र विकसित करण्यात आले आह���.\nकांदा प्रतवारी यंत्रामध्ये मोठा, मध्यम आणि गोल्टी अशी तीन प्रकारची प्रतवारी करता येते. या यंत्रात कांदा टाकल्यानंतर त्याच्यातून आगोदरच निघालेली टरफले, पालापाचोळा पंख्याच्या सहाय्याने आपोआप वेगळा केला जातो. सुरूवातीला गोल्टी कांदा बाहेर पडतो. त्यानंतर मध्यम व मोठा कांदा यतो. कांद्याची प्रतवारी शेतकऱ्याला घरच्या घरी करता येते. हे यंत्र थ्री फेज विद्युत मोटार वर चालते. सदर यंत्रामध्ये कांद्याची साल निघू नये व त्यास इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे. अकोला जिल्यातील आलेगाव व नाशिक येथील शेतकऱ्याशी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून सदर यंत्राची कशी आवश्यकता आहे ते जाणून घेतले व त्यानंतरच ह्या यंत्राची निर्मिती करण्यात आली. कांदा प्रतवारीसाठी सद्यस्थितीत २५ ते ३० मनुष्य एका दिवसामध्ये २० टन कांद्याची प्रतवारी करतात. या प्रतवारी यंत्राच्या साह्याने फक्त ४ मनुष्यच २० टन कांद्याची प्रतवारी एका दिवसात करू शकतात.\nसदर यंत्र हे चालविण्यास सोपे आहे.\nप्रतवारी करताना कांद्याला इजा होत नाही.\nहे यंत्र कांद्यांची त्यांच्या आकारानुसार प्रतवारी करते.\nचाकांच्या साह्याने ने-आण करण्यास सोपे.\nयंत्राने कांद्यांची ४० मि. मी. पेक्षा कमी, ४०-६० मि. मी. तसेच ६० मि. मी. पेक्षा जाड अशा प्रकारात प्रतवारी करता येते.\nचाळणी बदलून कांद्याची प्रतवारी पाहिजे त्या आकारामध्ये करता येते.\nकांदे प्रतवारी यंत्रात टाकण्यासाठी उद्वाहकची व्यवस्था आहे.\nकांद्याची प्रतवारी करताना निघालेली टरफले वेगळे करण्याची व्यवस्था आहे तसेच\nप्रतवारी केलेले कांदे पोत्यात भरण्यास सुलभ आहे.\nया यंत्राची क्षमता १५ ते २० टन प्रति दिवस आहे.\nयंत्राची प्रतवारीची अचूकता ९० ते ९५ टक्के आहे.\n२० टन कांद्याला हाताने प्रतवारी करतांना ३० कुशल मजुरांची आवश्यकता असते. या मशीनने प्रतवारी करण्यासाठी ४-६ अकुशल मजूर लागतात.\nडॉ. प्रदीप बोरकर व वसुदेव मते\nकापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\nonion grading machine pdkv akola कांदा प्रतवारी मशीन अकोला यंत्र प्रक्रिया processing Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ\nप्रकाशकिरण मार्गदर्शित शेतजमीन सपाटीकरण तंत्रज्ञान (लेझर लॅंड लेव्हलर)\nमशागत क्षेत्रातील नवी पहाट\nठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल\nभाड���तत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी\nआधुनिक ऊस शेतीला यांत्रिकीकरणाची जोड\nकोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळे\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T08:18:39Z", "digest": "sha1:7P3HEGDYNR24S4GQYTHV2MPJ5IKTVRE3", "length": 5236, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खेळ उपक्रम मार्गक्रमण साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:खेळ उपक्रम मार्गक्रमण साचे\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: मार्गक्रमण साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\n[[वर्ग:खेळ उपक्रम मार्गक्रमण साचे]]\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\n[[वर्ग:खेळ उपक्रम मार्गक्रमण साचे]]\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► विश्व अजिंक्यपद खेळ मार्गक्रमण साचे‎ (१ क)\n► व्हॉलीबॉल स्पर्धा मार्गक्रमण साचे‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१८ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-movie-partu-1072528/", "date_download": "2019-10-22T09:42:59Z", "digest": "sha1:L3WRYBJ5XX2XB2GLXNO4I6LWGKDJ3L75", "length": 15991, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘परतू’ हॉलीवूडकरांची मराठी निर्मिती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\n‘परतू’ हॉलीवूडकरांची मराठी निर्मिती\n‘परतू’ हॉलीवूडकरांची मराठी निर्मिती\nमराठी चित्रपट विस्तारत वेगाने होत असून, अनेक कॉर्पोरेटस मराठी सिनेमात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे\nमराठी चित्रपट विस्तारत वेगाने होत असून, अनेक कॉर्पोरेटस मराठी सिनेमात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे. यातच समस्त मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडलीय आहे. मराठी चित्रपटाने चक्क हॉलीवूड सिनेसृष्टीला आकर्षित केलं आहे. हॉलीवूडची ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही नामांकित कंपनी ‘परतू’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे. गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असणारे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी ‘परतू’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, महाराष्ट्र व राजस्थान मध्ये नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.\nकिशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला आणि आणि रवी भारतीय अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतू’ सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान व आमीर खान यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलेला बालकलाकार यश पांडेसुध्दा या चित्रपटात काम करत आहे. क्लार्क मॅक मिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिलेली चित्रपटाची कथा अतिशय वेगळ्या ध���टणीची आहे. तर संवाद लेखन मयुर देवलचे आहे. ‘परतू’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला आहे.\n‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही अमेरिकेतील नामांकित मल्टीमिडिया कंपनी असून निर्मिती, वितरण, वेब मिडिया, टेलीव्हिजन अशा विविध माध्यमांतून ही कंपनी आर्यरत आहे. नितीन अडसूळ, क्लार्क मॅक मिलिअन व डेरेल कॉक्स या तीन मित्रांनी एकत्रीत येऊन सात वर्षांपूर्वी अमेरीकेत या कंपनीची स्थापना केली. ‘परतू’ चित्रपटाआधी ‘द व्हिक्टरी एक्स्पीरियंस’, ‘मिस युटीलिटी’ याचबरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कारप्राप्त ‘प्रेअर लाइफ’, ‘कुंडलिनी’ व ‘टुगेदर फॉरेव्हर’ या चित्रपटांची अमेरीकेत यशस्वी निर्मिती केली. ‘परतू’चा सत्य घटनेवर आधारीत कथा विषय आवडल्याने त्यांनी मराठीत या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र व राजस्थान दोन राज्यात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठी चित्रपट बऱ्याचदा स्टुडीओमध्ये चित्रीत केला जातो, पण ‘परतू’ सिनेमासाठी कथानकाचा विचार करून, आव्हानात्मक लोकेशनवर वास्तवदर्शी चित्रीकरण करण्यात आले आहे. यासाठी राजस्थानमधील जोधपूर शहरात ६८ किमी. आत वाळवंटात चित्रीकरण करण्यात आल. चित्रपट पाहताना लोकेशनमधील वैविध्य आणि भव्यता प्रेक्षकांना नक्कीच सुखावणारी ठरणार आहे.\nसंजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून, संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी ‘परतू’ चित्रपटाचे थीम सॉंग गायले आहे, तर ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतू’ला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅक मिलिअन हे काम पहात आहेत. अमेरीकेतील ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ निर्मिती संस्थेद्वारे संपूर्णतः अमेरीकन अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तयार केलेला ‘परतू’ हा मराठी चित्रपट कसा असणार याची उत्सुकता एव्हाना वाढली असेल, पण त्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याचीच वाट पहावी लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nBlackbuck Poaching Case: सलमान, सोनाली बेंद्रे, तब्बूला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा\nAmitabh Bachchan falls sick in Jodhpur: शूटिंगदरम्यान अमि���ाभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Abeauty&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&search_api_views_fulltext=beauty", "date_download": "2019-10-22T09:14:56Z", "digest": "sha1:3IW7ZHVIQC7XFPQL3AZN2FHRNIRSHHQA", "length": 4454, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसौंदर्य (2) Apply सौंदर्य filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nसकाळ%20रिलीफ%20फंड (1) Apply सकाळ%20रिलीफ%20फंड filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nध्यास नवे काहीतरी करण्याचा, आवड दररोज घालता येतील असे दागिने बनवण्याचा\nदागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील...\nदेवभूमी' केरळला हवेत मदतीचे हात\n\"देवभूमी' केरळचं सौंदर्य जणू शापित असावं, तसं कोसळत्या पावसानं आणि बेभान पुरानं तिथलं सारं उजाड झालं आहे. सव्वादोन लाख माणसांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/do-this-things-after-wake-up-4-benefits/", "date_download": "2019-10-22T10:02:55Z", "digest": "sha1:B6RQUUEUG52CNAHYVGESTC74OQIOAN22", "length": 6348, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "अशी आहे सकाळी उठण्‍याची योग्‍य पद्धत, होतात 'हे' ४ फायदे - Arogyanama", "raw_content": "\nअशी आहे सकाळी उठण्‍याची योग्‍य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी जाग आली की अनेकजण पटकन उठून उभे राहतात. काही जण घाईगडबडीत उठून कामाला लागतात. परंतु, ही सकाळी उठण्याची पद्धत योग्य नसून शरीरासाठी त्रासदायक आहे. यामुळे हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सकाळी उठण्याची योग्य पध्दत सांगितली असून त्यानुसार उठल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.\nमुलांमधील मूत्रमार्गाचा प्रादुर्भाव तुम्ही अशा प्रकारे टाळू शकता\n‘या’ आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती करते आपल्या निरोगी पेशींवर हल्ला\nजीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत\nसकाळी उठण्याची योग्य पध्दत\n१ सकाळी झोपेतून जाग आल्यानंतर प्रथम उजव्या बाजूला झुका. नंतर उठून बसा.\n* असे केल्याने हृदयावर एकदम दबाव पडत नाही.\n२ आता दोन्ही हात वर करून स्ट्रेचिंग करा.\n* शरीरात रात्री रक्तपुरवठा मंद असतो, असे केल्याने तो सामान्य होतो.\n३ आता तळहात एकमेकांवर घासा आणि डोळ्यांवर ठेवा.\n* यामुळे शरीराची सजगता वाढेल.\n४ आता दोन्ही हातांचे चुंबन घेवून अंथरूण सोडा.\n* दोन्ही हातांचे चुंबन घेतल्याने शरीराची उर्जा पातळी वाढते.\nहार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का \nरात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त २ 'विलायची', सकाळी पाहा याची 'कमाल'\nरात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त २ 'विलायची', सकाळी पाहा याची 'कमाल'\nब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान\nकाही मिनिटांत उजळेल ‘चेहरा’, करा ‘हे’ खास घरगुती उपाय\nहे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा\nकढीपत्‍ता खाल्‍ल्‍याने होतो त्वचेच्या इंफेक्‍शनासून बचाव, होतील ‘हे’ फायदे\nतोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या\nपाणीपुरी खाताना कधीही करु नका ‘ही’ चुक…अन्यथा जीवही जाऊ शकतो\n‘या’ आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती करते आपल्या निरोगी पेशींवर हल्ला\nजिममध्ये व्यायामासोबतच ‘या’ ५ गोष्टींकडे लक्ष द्या, होईल अधिक फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T09:14:43Z", "digest": "sha1:57QJRV3UGOHVVPSJCUOCKLACFDHTGGMM", "length": 6203, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मागेल त्याला शेततळे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेततळ्यामध्ये मत्स्य सवंर्धन : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे स्त्रोत\nकोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळे\nकेंद्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार 2018\nकायमस्वरुपी मुबलक पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आवश्यक : हरिभाऊ बागडे\nमराठवाडा विभागातील सर्व विकास कामे मार्चअखेर पूर्ण करावीत\nदुष्काळ सदृश सर्व जिल्ह्यांची पाहणी करून 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहिर करणार\nबुलढाणा जिल्ह्यात आणखी 2000 शेततळ्यांची निर्मिती करणार\nदुष्काळसदृश परिस्थितीत जोमाने काम करू\nकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 2,200 कोटींचा निधी देणार\nशेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर\nबी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या दुकानांची तपासणी 30 जूनपूर्वी करावी\nखरीप यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज\nराज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर\n5 एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषी पंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nमागेल त्याला शेततळे योजनेत 5 वर्षात 1 लाख 67 हजार अधिक शेततळ्याची निर्मिती\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये न���नाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T09:38:54Z", "digest": "sha1:JPP4P3DZ5JSHTJYTTURUK57DMUTGYG66", "length": 7233, "nlines": 128, "source_domain": "raigad.gov.in", "title": "बँका | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nस्वाती इमारत, तळ मजला, कॉंग्रेस भवन समोर, महर्षी कर्वे रोड, ता.-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन- 402201, महाराष्ट्र\nश्रीमाऊलीकृपा कॉम्प्लेक्स, श्रीबाग, क्षेत्र विकास योजना, रेवस रोड, एसटी स्टँड जवळ, ता-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन- 402201, महाराष्ट्र\nतळ मजला, अमिधारा, पीएन आर 16, ता.-अलिबाग, जि.-रायगड, पिन- 402201, महाराष्ट्र\nकोटक महिंद्र बँक, अलिबाग\nतळमजला, दुकान 1,2 व 3, यश सीएचएस., प्लॉट नं 26, श्रीबाग नं .3, ता-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन- 402201, महाराष्ट्र\nबँक ऑफ इंडिया, अलिबाग\nबालाजी नाका, पाध्येवाडी समोर, ता-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन- 402201, महाराष्ट्र\nस्टेट बँक ऑफ इंडिया, अलिबाग\nटिळक रोड, मयूर बेकरी समोर, ता.-अलिबाग, जिल्हा-रायगड, पिन- 402201, महाराष्ट्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे ��िकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=under-19-Asia-cup-Indias-winning-hero-Atharva-AnkolekarDB0868830", "date_download": "2019-10-22T08:35:17Z", "digest": "sha1:G7V2ZSU6ZJLY2KEDDUBVJ6II4BEP42NA", "length": 19125, "nlines": 129, "source_domain": "www.kolaj.in", "title": "अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर| Kolaj", "raw_content": "\nअथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय.\nकाही दिवसांपूर्वी आशिया कप क्रिकेट स्पर्धेत १९ वर्षांखालच्या टीमची फायनल मॅच झाली. ही मॅच कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगली. आणि ती मॅच मुंबईकर अथर्व अंकोलेकरने एकहाती भारताच्या बाजूने फिरवली. डावखुरा फिरकीपटू अथर्वने या स्पर्धेत भन्नाट कामगिरी केली. मॅच सुरू असताना त्याची आई बेस्ट बसच्या ३३४ रूटच्या बसमधे होती. ती आपली कंडक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत होती. पण तिचं सगळं लक्ष आपल्या मुलाच्या खेळाकडे होतं.\nफायनल मॅचमधे भारताने फक्त १०६ रन केले. आणि विजयासाठी बांगलादेशपुढे नाममात्र लक्ष्य ठेवलं. ही बातमी ऐकल्यावर अथर्वची आई नर्वस झाली. शेवटी त्यांनी मरोळ डेपोतल्या अधिकाऱ्याकडून लवकर घरी जाण्याची परवानगी मिळवली. आणि त्यांना आपल्या अथर्वचा पराक्रम बघायला मिळाला. अवघ्या २८ रनमधे ५ गडी गारद केले. आणि त्याने बांगलादेशला १०१ रन्सवरच रोखलं. भारताला एक थरारक विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर अथर्व आपल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला.\nअथर्वने वडलांचं स्वप्न पूर्ण केलं\nदोन दिवसांपूर्वी अथर्व अंधेरीच्या गोविंद नगरमधे परतला. त्यावेळी विमानतळापासून त्याच्या दोस्त मंडळींनी मिरवणूक काढली. वाजतगाजत खांद्यावर मिरवत त्यांनी त्याला घरी आणलं. त्याची आई वैदेही अंकोलेकर यांना आनंद गगनात मावेनासा झाला. वडलांचं स्वप्न अथर्वने जवळपास पूर्ण केलं. आणि त्याचंच समाधान आईच्या चेहऱ्यावर होतं.\nअथर्वचे वडील विनोद हे चांगलं क्रिकेट खेळायचे. मात्र ते बेस्टकडून खेळायचे. ते नेहमीच अथर्व आणि त्याचा धाकटा भाऊ पार्थ यांना क्रिकेटच्याच गोष्टी सांगायचे. क्रिकेटमधल्या हिरोंच्या पराक्रमाचं वर्णन करायचे. यामुळे दोन्ही मुलं क्रिकेटकडे वळली नसती तरच नवल. आपल्या किरकोळ पगारातही त्यांनी अथर्वला चांगलं क्रिकेटचं प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न चालवले. त्याने भारताकडून खेळावं हे स्वप्न ते बघत होते. आता अथर्वने भारताच्या ज्युनिअर संघात स्थान मिळवलंय.\nहेही वाचा: अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय\nअथर्वला जर्सी मिळाली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याला आपल्या वडलांची तीव्र आठवण आली. तो नऊ वर्षांचा असताना त्याचे वडील गेले. म्हणून अथर्व आपल्या आईला खूप मानतो. तिने खंबीरपणे अख्ख्या संसाराची जबाबदारी पेलली. आधी त्या शिकवण्या घ्यायच्या. नंतर बेस्टने अनुकंपा धर्तीवर त्यांना नोकरी दिली. आणि त्यांनीही ती स्वीकारली.\nकंडक्टर म्हणून ही नोकरी सांभाळताना मात्र त्यांची खूप दमछाक होतेय. म्हणूनच आता अथर्व आपल्या आईला नोकरी सोडायला सांगू लागलाय. मात्र वैदेहींना दोन्ही मुलं आणखी खूप मोठी झालेली बघायचीयत. वैदेही अथर्वच्या क्रिकेट प्रशिक्षकांचे विशेष आभार मानतात. आधी पार्ले टिळक विद्यालयात अथर्व होता.\nतिथे त्याला सुरेन आयरे, दिवाकर शेट्टी, निलेश पटवर्धन आणि एमआयजी क्लबचे प्रशांत प्रशांत शेट्टी इत्यादी. यांनी त्याला पोटच्या पोरासारखी माया लावली आणि दिवाळीला फटाके, फराळ, भेटवस्तू देण्यापासून अर्थात क्रिकेटमधल्या सगळ्या खाचाखोचा शिकवण्यापर्यंत त्यांनी सारं काही अथर्वला दिलंय.\nहेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग\nअथर्वने नेमकं काय केलं\nअथर्वचे वडील मुद्दाम रात्रपाळी घ्यायचे आणि दिवसभर अथर्वला क्रिकेटचे धडे द्यायचे. ती मेहनत आणि भल्या गुरूंची शिकवण यामुळेच आज अथर्वने प्रगती केलीय, असं अथर्वच्या आईंना प्रामाणिकपणे वाटतं. शिवाय प्रत्यक्ष या आशिया स्पर्धेदरम्यान टीमचे कोच पारस म्हांबरे यांनी अथर्वला मोलाचं मार्गदर्शन केलं. तेही खेळताना त्याला महत्वाचं ठरलं.\nभारताचा डाव १०६ धावांत आटोपला. त्यावेळी म्हांबरेंनीच सगळ्या खेळाडूंना खंबीर राहा. आणि आधी दोन तीन विकेट्स लवकर काढायचा प्रयत्न करा असा सल्ला दिला. मग बाजी पलटवता येईल असंही प्रोत्साहन दिलं. अथर्वने नेमकं तेच केलं.\nहेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश\nम्हांबरेंना अथर्वचं कौतुक का वाटतं\nम्हांबरेंना अथर्वचं खूप कौतुक. कारण त्याने शेवटचे ओवर टाकतानासुद्धा विकेट काढण्यासाठीची जिद्द राखली. अवघ्या पाच धावा पाठीशी असूनही तो डगमगला नाही. आणि त्याने शेवटचे दोन बळी त्या ओवरमधे काढले. आणि आठवणीत राहील असा विजय मिळवून दिला. आता म्हांबरे जानेवारीत होणाऱ्या १९ वर्षाखाली विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने आखणी करताहेत. दक्षिण आफिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड अद्याप व्हायचीय. पण त्यात अथर्व असेल अशी त्यांच्यासह अनेकांना खात्री वाटतेय.\nअथर्व हा १३, १५, १७, १९ वर्षांखाली मुंबईच्या टीमकडून खेळलाय. तो खरंतर ऑलराऊंडर आहे. तो बॅटिंगही सुरेख करतो. त्याची सुरवात तर झक्कास झालीय. आता मुंबईच्या संघातही निवड झालीय. त्याची पुढील वाटचाल बघायला क्रिकेट रसिकांना आनंदच होणार आहे.\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nजंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं\nई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे\nजगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nपाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे\nपाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nमहात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का\nमहात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का\nउषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार\nउषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार\nअमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय\nअमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय\nदर्जेदार नाट्यनिर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन\nदर्जेदार नाट्यनिर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/what-is-meant-by-allergy/", "date_download": "2019-10-22T08:15:40Z", "digest": "sha1:NLTMFRQDDDQ2A3BFUGLDNZ4S4QKY5LKQ", "length": 10443, "nlines": 138, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "अॅलर्जी म्हणजे नेमकं काय? | My Medical Mantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अॅलर्जी म्हणजे नेमकं काय\nअॅलर्जी म्हणजे नेमकं काय\nअॅलर्जी म्हणजे नेमकं काय हे याचा कधी विचार आपण करत नाही. यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय अॅलर्जी म्हणजे नेमकं काय\nअनेकांना अॅलर्जीचा त्रास असतो. अॅलर्जीवर कशा प्रकारे मात करता येईल याचा आपण विचार करतो. मात्र अॅलर्जी म्हणजे नेमकं काय हे याचा कधी विचार आपण करत नाही. यासाठी आम्ही जाणून घेतलंय अॅलर्जी म्हणजे नेमकं काय\nयासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबईतील जे.जे समूह रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण म्हणाले, “अॅलर्जी म्हणजे ज्यावेळी आपलं शरीर एखाद्या गोष्टीला हायपर रिस्पॉन्स करतं. अॅलर्जी म्हणजे इन्फेक्शन हा गैरसमज आहे. मुख्य म्हणजे अॅलर्जी हे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसतं, आपल्या शरीराने तयार केलेला एक हायपर रिस्पॉन्स असतं. आणि या अॅलर्जीचे प्रकार देखील वेगवेगळे असतात.”\nडॉ. चव्हाण पुढे म्हणाले, “अॅलर्जी ही धुळीची, एखाद्या गोष्टीच्या रिअॅक्शनची किंवा औषधांची असू शकते. इतकंच नव्हे तर अॅलर्जीची लक्षणंही विविध असतात. यामध्ये हाता पायाला सूज येणं, घशाला सूज येणं किंवा घसा कोरडा पडणं अशा तक्रारी जाणवतात.”\nडॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेकांना धूळीचा फार त्रास होतो. त्यामुळे बहुतांश लोकांमध्ये allergic rhinitis चे रूग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. मुख्य म्हणजे अॅलर्जी जर दीर्घकाळ राहिली तर त्याचे इतरही परिणाम आरोग्यावर होताना दिसतात.\nडॉ. चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे, “आमच्या ओपीडीमध्ये allergic rhinitisचे अनेक रूग्ण आढळून येतात. जर ही अॅलर्जी दीर्घकाळ राहिली तर व्यक्तीच्या कानावरही परिणाम होतो. यामुळे कमी ऐकू येण्याची समस्या उद्भवते. हा त्रास शक्यतो 20-40 वयोगटातील व्यक्तींना होत असून सकाळी चालायला जाणाऱ्या किंवा कंस्ट्रक्शनच्या भागात काम करणाऱ्या व्यक्तींना हा त्रास अधिक होतो.”\nअॅलर्जीवर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. प्रतिबंध करणं हा एकच यावरील सर्वोत्तम उपाय आहे. यासंदर्भात डॉ. चव्हाण म्हणतात, “अॅलर्जी झालेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात देखील अनेक समस्या येतात. त्यामुळे अॅलर्जी होण्यापासून प्रतिबंध करणं हा एकच उपाय आहे.”\nहे देखील वाचा :- फूड अॅलर्जी होण्याची कारणं आणि त्यावर उपाय\nअॅलर्जी म्हणजे नेमकं काय\nPrevious articleजंतूसंसर्गानंतरही पाय न कापता डॉक्टरांनी वाचवले ‘त्या’चे अवयव\nNext articleअति स्वच्छता ‘ही’ मानसिक समस्या\nऑटिझमग्रस्त मुलाच्या शोधासाठी वडिलांना हवी तुमची साथ\nव्यायाम केला नाही तर काय होईल\nघरच्या घरी मिळवा पायांच्या भेगांपासून मुक्ती\nढेकर येणं… चांगलं की चिंतेचं कारण\nरात्रीचं जेवण नेमकं कसं असावं\nचवीनं खा, आरोग्य राखा\n‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’वर मात करण्याचे आयुर्वेदिक पर्याय\nआयुर्वेदिक उपचार दूर करेल तुमची चिडचिड\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n#WorldHomoeopathyDay – असा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n#WorldHomoeopathyDay – जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nपुणे – भावी डॉक्टरांना नैतिकतेचे धडे\nपालिकेच्या निष्काळजीपणाचे डॉ. अमरापुरकर बळी- आयएमए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T08:22:41Z", "digest": "sha1:GYOEPXWOJ6OAFX2R6QNH553XDKZ6Y63O", "length": 7006, "nlines": 82, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "ससूनच्या महिला डॉक्टर वरील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'डॉक्टर सेल ' कडून भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध - Punekar News", "raw_content": "\nससूनच्या महिला डॉक्टर वरील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध\nससूनच्या महिला डॉक्टर वरील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध\nससूनच्या महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध करण्यात आला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस च्या ‘डॉक्टर सेल ‘चे अध्यक्ष डॉ . सुनील जगताप यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा निषेध करण्यात आला आहे .\n‘नगरसेवक असलेल्या जबाबदार महिलेने महिला डॉक्टरला मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टीने घृणास्पद गोष्ट आहे . डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये कोंढरे यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे . तरच रुग्णसेवा करणारे वैद्यकीय व्यावसायिक हे भीतीच्या दडपणाखाली राहणार नाहीत ‘ ,असे या पत्रकात डॉ जगताप यांनी म्हटले आहे .\nकोंढरे यांच्यावर तातडीने कारवाई करावी ,असे आवाहन पुणे पोलीस आयुक्तांना करण्यात आले असून ,कारवाई न झाल्यास\nराष्ट्रवादी काँग्रेस च्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . डॉक्टर सेलचे कार्याध्यक्ष डॉ राजेश पवार ,उपाध्यक्ष डॉ अजित पाटील ,डॉ सिद्धार्थ जाधव ,सचिव डॉ हेमंत तुसे ,डॉ राहुल सूर्यवंशी ,डॉ दत्तात्रय गायकवाड ,डॉ लालासाहेब गायकवाड ,डॉ शंतनू जगदाळे ,डॉ प्रदीप उरसळ ,डॉ प्रताप ठुबे ,डॉ सुनीता काळे ,डॉ सुलक्षणा जगताप ,डॉ सुजाता वर्गळे ,डॉ राजेंद्र जगताप ,डॉ विजय वाळद ,डॉ सुहास लोंढे ,डॉ अर्जुन चव्हाण ,डॉ परशुराम सूर्यवंशी ,डॉ मुस्तफा तांबोळी ,डॉ नितीन पाटील यांनीही या घटनेचा निषेध केला आहे\nPrevious पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव\nNext पीआयसीटी महविद्यालायाच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेच्या सहभागासाठी देशभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद:पुण्यात भरणार तंत्रज्ञान मेळावा\nइंडियन केमिकल कौन्सिलने आरसीईपीअंत���्गतउत्पादन-निहाय‘रुल्स ऑफ ओरिजिन’लागू करून भारतीय केमिकल उद्योगाचे संरक्षण करण्याबाबत व्यक्त केले मत\nपुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान\nराज्यात महायुती २२० नाही तर २५० पार जाणार-चंद्रकांत दादा पाटील\nइंडियन केमिकल कौन्सिलने आरसीईपीअंतर्गतउत्पादन-निहाय‘रुल्स ऑफ ओरिजिन’लागू करून भारतीय केमिकल उद्योगाचे संरक्षण करण्याबाबत व्यक्त केले मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2019-10-22T08:44:18Z", "digest": "sha1:2MALPK477R7CZBDD3TOY57GDXVSHEDA4", "length": 5465, "nlines": 46, "source_domain": "satyashodhak.com", "title": "ब्राम्हणेतर चळवळ | Satyashodhak", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे\nअखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर\nमराठा सेवा संघ बदलतो आहे\nमराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२\nसंभाजी ब्रिगेड आणि हरी नरके\nसध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला “लक्ष्य” बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही () आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nद���वळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nरामदेव बाबा के कारनामे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Akoregaon%2520bhima&f%5B1%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=koregaon%20bhima", "date_download": "2019-10-22T08:20:06Z", "digest": "sha1:ODP7QUEQJL5QVTQO7PTVHYTCMY4QTYRA", "length": 8578, "nlines": 143, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nबातम्या (7) Apply बातम्या filter\nसरकारनामा (6) Apply सरकारनामा filter\nकोरेगाव%20भीमा (3) Apply कोरेगाव%20भीमा filter\nमिलिंद%20एकबोटे (3) Apply मिलिंद%20एकबोटे filter\nसंभाजी%20भिडे (3) Apply संभाजी%20भिडे filter\nहिंसाचार (3) Apply हिंसाचार filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nप्रकाश%20आंबेडकर (2) Apply प्रकाश%20आंबेडकर filter\nभीमा%20कोरेगाव (2) Apply भीमा%20कोरेगाव filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअजित%20पवार (1) Apply अजित%20पवार filter\nगोंदिया (1) Apply गोंदिया filter\nचित्रा%20वाघ (1) Apply चित्रा%20वाघ filter\nछगन%20भुजबळ (1) Apply छगन%20भुजबळ filter\nजयंत%20पाटील (1) Apply जयंत%20पाटील filter\nदिलीप%20वळसे%20पाटील (1) Apply दिलीप%20वळसे%20पाटील filter\nधनंजय%20मुंडे (1) Apply धनंजय%20मुंडे filter\nनक्षलवाद (1) Apply नक्षलवाद filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक%20आयोग (1) Apply निवडणूक%20आयोग filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nकोरेगाव भीमा येथील विवाहितेचा शाब्दिक वादातून खून\nकोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील विवाहितेचा खून शाब्दिक वादातून झाल्याचे निष्पन्न झाले असून, या खूनप्रकरणातील आरोपी...\nसंभाजी भिडे यांच्यावरील 2008 मधील जुने गुन्हे मागे; 'कोरेगाव भीमा' प्रकरण कायम\nपुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील जुने गुन्हे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती...\nभीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट \nपुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय...\nकोरेगाव भीमा हिंसाचाराची तयारी आठ म���िन्यांपूर्वी करण्यात आली - परमबीर सिंग\nMumbai : मुंबईत महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचं उघड केलंय....\nसमविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार: शरद पवार\nपुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न...\nचोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रयत्न - संभाजी भिडे\nकोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानेच महाराष्ट्र...\nमिलिंद एकबोटेची शिक्रापूर पोलिसांकडून चौकशी\nकोरेगाव भीमा दंगल भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे आज शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. अर्थात त्यांना न्यायालयाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/617", "date_download": "2019-10-22T10:29:12Z", "digest": "sha1:BZYG2LLTDJTMMGSLK5WGN5YPDVF6ZXJ5", "length": 4027, "nlines": 46, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "काळेत्री दगड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nघालीन लोटांगण, वंदीन चरण,\nडोळ्यानं पाहीन रूप तुझे...\nसोनुर्लीतील माऊलीची यात्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे सोनुर्ली सावंतवाडी जिल्यात आणि तालुक्यात येते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे.\nश्रीदेवी माऊलीसमोर नतमस्तक होताना तिने केलेल्या कृपादृष्टीचे आभार कसे आणि किती व्यक्त करावे, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. मातेसमोर शिरसाष्टांग दंडवत घातल्यानंतर, त्या अवस्थेत परिक्रमा पूर्ण करणे हे माऊलीच्या जत्रेत श्रद्धेचे प्रतीक समजले जाते. उपवास करून, उत्सवाच्या रात्री परिक्रमा पूर्ण केली आणि माऊलीचे तीर्थ अंगावर झेलले की भक्त धन्य होतो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांतून भक्तगण देवीच्या दर्शनास येतात. कार्तिक कृष्ण प्रतिपदा हा यात्रेचा दिवस.\nSubscribe to काळेत्री दगड\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-5/", "date_download": "2019-10-22T08:18:28Z", "digest": "sha1:JQKFM6WPLCLMG7PE6TLEWNIFR6Q2WLRZ", "length": 8953, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकडे बोलतात… | Dainik Prabhat", "raw_content": "\n२५.४३ लाख कोटी रुपये\nसर्व मुच्युअल फंड कंपन्यांकडे मे महिन्यात गुंतवणूकदारांची असलेली एकूण रक्कम (एप्रिल महिन्यात होती – २५.२७ लाख कोटी रुपये)\nगुंतवणूकदारांनी मे महिन्यात म्युच्युअल फंडांत एसआयपीच्या मार्गाने केलेली गुंतवणूक (एप्रिलमध्ये –८,२३८ कोटी रुपये)\nरोख्यांतील(डेट) फंडांचा परतावा घसरल्यामुळे Fixed Maturity Plan (FMP) मधून मे महिन्यात गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली रक्कम (एप्रिलमध्ये काढून घेतलेली रक्कम – १७,६४४ कोटी रुपये)\nशेतीवरील ताण कमी होत नसल्याने ग्रामीण भागातील मागणी मंदावली\nफंडातून बाहेर पडण्याचा निर्णय कसा घ्यायचा\nगुंतवणूक मंत्र: तेजी नसताना पोर्टफोलिओ फायद्यात\nमेरियॉटचा भारतात विस्तार सुरूच\nदेशांतर्गत औषध बाजारपेठेत 11.5 टक्क्यांनी वाढ\nरिलायन्स म्युच्युअल फंड आता निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड\nसोन्याचे सर्वाधिक साठे असणारे जगातील पहिले दहा देश\nसुपरशेअर – एशियन पेंट्स\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=EFLKxr8n0o4TccHV7PAOr5Vd744_RGHpZs1hZvFoS1T97DuaSq5RCitpXMUwDsB8zx9UjWJCQFmqcq_dMi8xk8uQCQ4hO104ovRQXOP0uHU%3D&sort=GR_Date&sortdir=ASC", "date_download": "2019-10-22T08:26:02Z", "digest": "sha1:GQMF7JNLSXGZIP2NZXKEEBZEOVXKDUQZ", "length": 5533, "nlines": 101, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "नियम- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n6 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2017 05/05/2017\n7 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, 2017 05/05/2017\n8 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (व्याज शास्ती, नुकसान भरपाई व देय दंड वसूली, तक्रारी व अपील इत्यादी नमुने) नियम, 2017 05/05/2017\n9 महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व इतर सेवाशर्ती) नियम, 2017 05/05/2017\n10 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (लेख्यांच्या वार्षिक विवरण व वार्षिक अहवाल नमुने) नियम, 2017 05/05/2017\n4 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीबाबत सहकार विभागाचे परिपत्रक, २०१६ 06/12/2017\n5 मानीव अभिहस्तांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय, २०१७ 06/12/2017\nएकूण दर्शक : 4910856\nआजचे दर्शक : 2168\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/06/01/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82-discussion-on-characteristics-properties-and-classificati/", "date_download": "2019-10-22T09:18:18Z", "digest": "sha1:3HR3FCJSON2MPRII7IY3ZPYBK7H6COYF", "length": 16261, "nlines": 133, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रकरण ४ भाग ४: वायू (Discussion on characteristics, properties and classification of gas) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nवायू या वर्गात येणारी सर्व द्रव्ये वायू होत.\nवायूचे तापमान, संख्या, परिमाण, वेगळेपणा, जोडलेपणा(येउन जुळणे), विभक्तपणा(लांब जाणे), अंतर, जवळीक(सान्निध्यात राहणे), वहनक्षमता आणि बळ लावण्याची क्षमता या सर्व आहेत.\nवायू हा ना उष्ण असतो, ना थंड असतो व त्याचे हे तापमान पाकक्रिया आदि बाह्यकारणाने प्राप्त झालेले नसते. ते अंगभूत असते.\nहीच गोष्ट ‘तापमान हा वायूचा गुणधर्म आहे’ असे प्रतिपादन करणाऱ्या वैशेषिक सूत्रातही दिलेली आहे.\nतृणे कर्म वायो: संयोगात् ‌(५/१/१४)\nवायूचा संपर्क झाला असता गवताची हालचाल होते. याचा अर्थ वायू हा बळ लावू शकतो.\nवायूला रंग नसला, ती दिसत नसली तरीही तिचे संख्या इत्यादि सात गुणधर्म आहेत हे वैशेषिक सूत्रातील चाक्षुषवचनामुळे कळते.\nहवेचा गवताशी संपर्क आल्याने गवत उडते या अर्थी हवेला बळ लावता येते हे कळते.\nहवेची दोन रूपे – सूक्ष्मरूप आणि स्थूलरूप.\nस्थूलरूपातील हवेचे चार प्रकार आहेत – शरीर, इंद्रिय, वस्तू आणि प्राण.\nहवेत उडणारी शरीरे ही मातेच्या उदरातून जन्मास येत नाहीत. ही शरीरे वायू आणि स्थायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली असून याद्वारे ती विविध सुख आणि दु:खांचा अनुभव घेतात.\nशरीरात सर्वत्र पसरलेले वायुमय इंद्रिय हे त्वचेंद्रिय असून त्याद्वारे सर्व सजीवांना स्पर्शाच्या माध्यमातून तापमानाची जाणीव होते. हे इंद्रिय निव्वळ सूक्ष्मरूपातील वायूंचे बनलेले असून त्यात इतर कोणत्याही द्रव्याचा अंतर्भाव होत नाही.\nआपण जिला हवा असे म्हणतो ती वायुमय वस्तू ही स्पर्शातून समजणाऱ्या तापमानामुळेच कळते. तिचं अस्तित्व हे तापमान, आवाज, स्थिरपणा व सळसळ इत्यादिंमधून कळते. ती तिरक्या दिशेत प्रवास करते आणि ती ढग इत्यादि वस्तूंना धारण करते.\nहवा दिसत नसली तरीही वातावरणात होणाऱ्या दोन वाऱ्यांच्या टकरीतून त्यात अनेक वायूंचा समावेश असतो हे कळते.\nवायूंची ही धडक वातावरणात परस्पर विरुद्ध दिशेत, पण समान वेगाने वाहणाऱ्या वायूंमुळेच होते.\nआकाशात वरच्या दिशेने होणाऱ्या वायूच्या वहनामुळे ही धडक झाल्याचा निष्कर्ष काढता येतो आणि ही हवा वरच्या दिशेने वाहत आहे हे सुद्धा अशा वेळी हवेत उडणाऱ्या गवत-पाचोळा इत्यादि वस्तूंच्या हालचालींमधून कळते.\nशरीरात असलेला वायु म्हणजे प्राण आणि तो शरीरातील विविध द्रव पदार्थां��ा, टाकून दिलेल्या द्रव्यांना आणि इतर पदार्थांना फिरवतो. त्याच्या विविध कामांनुसार त्या वायूला ‘प्राण’, ‘अपान’, ‘समान’, ‘उदान’ आणि ‘व्यान’ अशी नावे दिली गेलेली आहेत.\nपरत मुखपृष्ठाकडे – मुखपृष्ठ\nपदार्थांची हालचाल (Motion)..कधी शिस्तीत, एकसारखी(Uniform)..तर कधी सुस्त तर कधी सैराट (Non-uniform)\nपदार्थांच्या आकाराची आणि आवाक्याची खात्री हीच जॉमेट्री (Geometry: A technique of approximation of space) – विक्रम आणि वेताळ #\n[…] बोललो होतो तसे आपण पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश यांपासून बनलेले आहोत. आपल्या […]\nपिंड अर्थात मॅटर काय आहे\n[…] तुमच्या त्या पृथ्वी (solid), आप (liquid), तेज (heat), वायू (gas) किंवा आकाश (plasma) यांपासून बनलेला […]\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/253", "date_download": "2019-10-22T10:31:56Z", "digest": "sha1:2ROYXJ5WX5QVUQBAQARZZODYFNHTPHVU", "length": 21369, "nlines": 114, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "इतिहास | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाथ संप्रदाय व त्याचा प्रभाव\nनाथ संप्रदाय हा भारतातील प्राचीन लोकप्रिय असा धर्मपंथ आहे. तो मध्ययुगीन उपासना पंथ आहे. नाथसंप्रदायाचे महत्त्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अनन्यसाधारण आहे. नाथपंथाचा प्रभाव महाराष्ट्रातील वारकरी, दत्त, आनंद, समर्थ या साधनासाधक संप्रदायांवर पडलेला दिसून येतो. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ हे नाथपंथीय होते. नाथपंथ नेपाळ, आसाम, बंगाल, पंजाब, उत्तरप्रदेश या भूभागांपासून श्रीलंकेपर्यंत पसरलेला होता. नाथ संप्रदायाचे विशेष अद्वैतभाव, योगभक्ती, कृष्णभक्ती, गुरुनिष्ठा, देशीभाषेतील साहित्यनिर्मिती हे होत. त्या संप्रदायाने सगुण-निर्गुण या दोन्ही प्रकारच्या उपासनेला महत्त्व दिले. त्या संप्रदायाची ख्याती सर्वसंग्राहक व समन्वयवादी अशीही आहे.\nदलित ही आहे विद्रोही सांस्कृतिक संज्ञा\nप्रज्ञा दया ���वार 04/10/2019\nमहाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय व्यवहारातून ‘दलित’ हा शब्द वगळावा असे फर्मान काढले आहे. ‘दलित' या शब्दाचा वापर टाळण्याची आणि त्याऐवजी ‘अनुसूचित जाती’ असा उल्लेख करण्याची लिखित सूचना केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण खात्याने प्रसारमाध्यमांना २०१८ साली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केली होती. त्यानंतर एक वर्षाने, आता, महाराष्ट्र सरकारचा हा आदेश आला आहे. केंद्र सरकारच्या गेल्या वर्षीच्या निर्णयामागे मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन एका निकालाचा दाखला होता. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठानेदेखील तसाच निर्णय त्या आधी काही महिने दिला होता.\n‘अस्मितादर्श’चे संस्थापक - संपादक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी म्हटले आहे, की, “दलित म्हणजे काय दलित ही जात नव्हे. दलित हे परिवर्तनाचे आणि क्रांतीचे प्रतीक आहे. दलित विचार हा मानवतावादाचा विचार आहे.”\nमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती तुकाई; धारेसुरी, अरूणिका, मीनाक्षी, जांबूवादिनी, महिषासुरमर्दिनी अशा नावांनीही परिचित आहे. तुळजाभवानीच्या प्राचीनतेविषयी 14 नोव्हेंबर 1398 चा एक शिलालेख आहे. तसेच, शके 1126 चा ताम्रपटही आहे. इतिहासाचा आधार पाहता तो चौथ्या शतकातील आहे. त्यातील आख्यायिका सर्वश्रुत आहे. कर्नाटकातील सेन कर्नाट आणि कदंब घराणे तुळजाभवानीशी निगडीत होते. स्कंद पुराणात तुळजाभवानी मातेचा निर्देश आलेला आहे.\nनांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे. तिचे स्वयंवर झाले नि ती जमदग्नी ऋषींची धर्मपत्नी झाली. कान्यकुब्ज येथील रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी भागीरथीच्या तीरावर केलेल्या यज्ञातून ती प्रकटली, तीच कन्या रेणुका. इंद्राने स्वयंवरात दिलेल्या कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस व सिद्धपादुका या गोष्टी सोबत घेऊन, रेणुका पतीच्या सोबत त्यांच्या घरी आली. तिला वसू, विश्वावसू, बृहद्भान, बृहकरत्न आणि परशुराम हे पाच पुत्र झाले.\nमुंबईच्या दादरमध्ये ‘��िवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा ते कल्याण-पालघरपर्यंतची मराठमोळी जनता स्वत:हून त्या नवरात्रौत्सवाच्या तयारीसाठी पुढे आली. तो महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रौत्सव होय. नवरात्रोत्सव छत्रपती शिवरायांच्या काळापासून सबंध महाराष्ट्रात घरोघरी व गडागडांवर थाटामाटात साजरा होत असे. त्या प्रथेमध्ये पेशवाईच्या काळात खंड पडला असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते. त्यांनी दादरला नवरात्रौत्सव सुरू करण्यास चालना देऊन ती परंपरा पुनरुज्जीवित केली. त्या उत्सवाला आणखीही व्यापक पार्श्वभूमी होती -\nकांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी वर्णन केले आहे, ‘लसणाचा ठेचा ठेवलेल्या भांड्यावरचे झाकण निघाले, की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे, की धुवा हातपाय.’ लसूण ही चवीलाच छान लागते असे नव्हे तर ती औषधी वनस्पतीही आहे. तिचा प्रभावी उपयोग हृदयरोगासाठी होऊ शकतो.\nइतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व नेहरू सेंटर (मुंबई) ह्यांची ती संयुक्त कामगिरी आहे. संकेतस्थळावर विभाग विविध आहेत. त्यांपैकी राजवाडे ह्यांच्याविषयीच्या विभागात वि.का.राजवाडे ह्यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांच्या चरित्रातील घटनाक्रम, त्यांची छायाचित्रे, त्यांचे हस्ताक्षर; तसेच, प्रबोधनकार के.सी. ठाकरे, श्री.व्यं. केतकर व साने गुरुजी ह्यांचे राजवाड्यांवरील लेख, वि.का. राजवाडे ह्यांचे वडील बंधू वैजनाथशास्त्री राजवाडे ह्यांचे वि.का. राजवाडे यांविषयीचे पत्र ह्यांचा समावेश आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे संशोधन मंडळ ह्या संस्थेविषयीची माहिती; तसेच, तेथील सार्वजनिक ग्रंथालयाविषयीची माहितीही संकेतस्थळावर वाचण्यास मिळते.\nअक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी बहुतांश मातापित्यांना लागलेली असते. अक्षता या अखंड तांदळाच्या घेण्याची पद्धत आहे. त्याला तुकडा तांदूळ चालत नाही, कारण अक्षत म्हणजे जे क्षत किंवा भंगलेले नाही ते. अक्षता हे प्रतीक आहे. काहींच्या मते, त्यातून वधूचे कौमार्य सूचित होते. गीर्वाणलघुकोशात त्याचा अर्थ पुरुषसंबंधरहित स्त्री असा दिलेला आहे. त्या शब्दाला अक्षतयोनि: असा पर्यायी शब्दही दिला आहे. काही जाणकारांच्या मते, त्यातून वधूच्या घरची सुबत्ता सूचित होते. तांदूळ हे भारतीयांचे मुख्य अन्न. लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त, मित्रपरिवार तांदळाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकतात. वधूच्या घरी अन्नाची कमतरता नाही, म्हणून ते तशा अक्षता टाकू शकतात असाही सूचितार्थ. पण त्याही पुढे जाऊन एक वेगळा विचार उपलब्ध आहे, अक्षतांचे तांदूळ हे एक प्रकारे बीज असते. ते बीज रुजले, की तांदळाचे रोप तयार होते. तांदळाच्या एका दाण्यापासून असे अनेक दाणे, पर्यायाने अशी अनेक रोपे तयार होतात; म्हणजेच वंशवृद्धी होते, जीवसातत्य राखले जाते. लग्नात वधू-वरांच्या संसारवेलीलाही तशीच फलधारणा होऊन वंशवृद्धी व्हावी असा भाव अक्षतांच्या उपयोगामागे असावा.\nमेहनत म्हणजे कष्ट, श्रम; त्याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ त्या शब्दाचे आहेत. मेहनत हा शब्द खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, ‘मेडिकलला प्रवेश मिळवायचा असेल तर फार मेहनत घ्यावी लागते’ किंवा ‘शास्त्रीय संगीतात नाव कमावण्यासाठी गाण्याची मेहनत लागते’ अशी वाक्ये.\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल. ज्ञानेश्वरीत काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. भगवदगीतेवर आत्तापर्यंत अनेक टीकाग्रंथ निर्माण झाले. परंतु, त्या सर्व टीकांमध्ये लोकप्रिय आहे ‘ज्ञानेश्वरी’. ज्ञानेश्वरीस तिची रचना, विस्तारित आशय व काव्यात्मता यांमुळे गीतानिरपेक्ष स्वतंत्र अनन्य स्थान लाभले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090110/tv10.htm", "date_download": "2019-10-22T09:08:51Z", "digest": "sha1:HJZH2GM3X2YUKRARQLDK4SI2I6QPL4TP", "length": 6025, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nविकास प्रकल्पांना मंजुरी द्या; सेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nठाणे महापालिका क्षेत्राचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून त्याचा पायाभूत सुविधांवर गंभीर परिणाम होत आहे. ही अनैसर्गिक वाढ लक्षात घेता त्याचा भार एकटी महापालिका सहन करू शकत नाही. त्यामुळे उड्डाण पूल, मलनि:सारण, पाणीपुरवठा व वाहतूक सुविधा या संदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने त्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी ठाणे जिल्हा शिवसेनेतर्फे आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून केली.\nआमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची ठाण्यात भेट घेऊन त्यांच्याशी ठाणे शहराच्या विविध विकास प्रस्तावांसंदर्भात चर्चा केली. शासनाने या प्रस्तावांचा सहानुभूतीने विचार करून त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.\nठाणे शहरातून नाशिक, नवी मुंबई व गुजरातकडे येणाऱ्या-जाणाऱ्या अवजड वाहनांची प्रचंड संख्या आहे. त्याचा भार वाहण्यासाठी सध्याचे रस्ते अपुरे आहेत. गोल्डन डाईज नाका ते घोडबंदर रोड या मार्गावरील माजिवडा व कापूरबावडी येथील उड्डाण पूल वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून आवश्यक आहे. त्यासाठी आतापर्यंत अनेक सव्‍‌र्हे होऊन वेळोवेळी तरतुदी झाल्याचे ऐकिवात आहे, पण दुर्दैवाने अद्याप कामाला सुरुवात नाही. शहरातही काही उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे जातीने लक्ष घालून मार्गी लावावीत, असे साकडे यावेळी मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले.नागरिकांना उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी व्हावे, या दृष्टिकोनातून मोनो रेलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, तसेच ठाणे महापाल��केच्या परिवहन सेवेला सक्षम करण्यासाठी बस खरेदी करणे अत्यावश्यक असून त्यासाठी एमएसआरडीसी वा तत्सम प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा करीत असून त्यात मध्यस्थी करावी, अशी विनंतीही करण्यात आली.\nठाणे शहराला पुढील २५ वर्षांंत लागणाऱ्या पाणीपुरवठय़ाची गरज लक्षात घेता नियोजित शाई धरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे म. पा.चा अर्थसंकल्प त्यासाठी अपुरा असल्याने शासनाकडून निधी उपलब्ध होणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090714/lv01.htm", "date_download": "2019-10-22T09:17:51Z", "digest": "sha1:RJ6R46U7PJASZHDCNBFR24JKQ634VFIU", "length": 6908, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १४ जुलै २००९\nसोलापुरात १२३ निवासी डॉक्टरांची हकालपट्टी\nरिक्त पदे तत्काळ भरणार\nसोलापूर, १३ जुलै / प्रतिनिधी\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी शासनाने सूचना देऊनसुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे सर्व संपकरी निवासी डॉक्टरांची पदे रद्द करून रिक्त पदे तत्काळ भरावीत तसेच संपात सहभागी झालेल्या आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कालावधी एक वर्षावरून दीड वर्षापर्यंत वाढविण्याचा आदेश प्रश्नप्त झाला. यात सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच्या सर्व म्हणजे १२३ निवासी डॉक्टर्स व ५६ आंतरवासिता प्रशिक्षणार्थींचा फटका बसला आहे.\nविद्यावेतनात वाढ करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांवर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटना गेल्या ७ जुलैपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित शासकीय रुणालयांतील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. निवासी डॉक्टरांच्या संपात आंतरवासिता प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) वैद्यकीय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतल्यामुळे रुग्णसेवा आणखी मोडकळीस आल्यामुळे त्याची गंभीर दखल घेत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने संपकरी निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता प्रशिक्षणार्थीविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी येथील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्��कीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांना पाठविलेल्या आदेशानुसार या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व १२३ संपकरी निवासी डॉक्टरांची पदे तत्काळ रद्द करून चालू सत्रापर्यंत म्हणजे ३१ ऑक्टोबर २००९ पर्यंत आवश्यक तेवढी पदे तात्पुरत्या स्वरूपात संस्था स्तरावर भरण्यात येणार आहेत. तसेच या संपात सहभागी झालेल्या आंतरवासिता प्रशिक्षणार्थीचा आंतरवासिता कालावधी पुढे सहा महिन्यांसाठी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता दीड वर्षाच्या कालावधीनंतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना वैद्यकीय शिक्षणाची पदवी (एमबीबीएस) मिळण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली जाणार आहे.\nशासनाच्या या कठोर भूमिकेबद्दल वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार मार्ड व आंतरवासिता प्रशिक्षणार्थी संघटनेने केला आहे. सद्य:स्थितीत रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. परंतु शासकीय वैद्यकीय अधिकारीही आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २१ जुलैपासून संपावर जाणार आहेत. येथील शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/jordan-table-tennis-career-1174342/", "date_download": "2019-10-22T08:59:04Z", "digest": "sha1:ZBDV4VIAJOIMB4DXLYQF47AEQ3ANYNSR", "length": 14965, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घरचा विरोध पत्करून जॉर्डनची टेबल टेनिसमध्ये कारकीर्द | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nघरचा विरोध पत्करून जॉर्डनची टेबल टेनिसमध्ये कारकीर्द\nघरचा विरोध पत्करून जॉर्डनची टेबल टेनिसमध्ये कारकीर्द\nगेल्या पाच वर्षांमध्ये त्याच्या नावावर युरोपियन स्पर्धामधील विजेतेपदांसह अनेक विजेतेपदे आहेत.\nइंग्लंडच्या दक्षिणेस असलेल्या जेर्सी या देशात गोल्फ, क्रिकेट, रग्बी व फुटबॉल या खेळाचे वेड आहे. या देशात या खेळांकडेच साऱ्यांचा कल असतो. पण त्याला आवड होती ती टेबल टेनिस खेळाची. घरच्यांचा खेळामध्ये कारकीर्द घडव��यला विरोध नव्हता, पण टेबल टेनिस खेळायला मात्र नक्कीच होता. टेबल टेनिस खेळून हाती काही जास्त लागणार नाही, असे त्यांना वाटत होते. पण जॉर्डन विक्सला मात्र स्वत:च्या निवडीवर मात्र विश्वास होता. त्याने टेबल टेनिसमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला आणि तो युरोपियन लीगमधील अनपेक्षित कामगिरी करणारा खेळाडू म्हणून लोकप्रिय झाला आहे.\nजॉर्डनने आठव्या वर्षी हातात रॅकेट घेतली. स्थूल शरीरामुळे त्याला सुरुवातीली अव्वल दर्जाची कामगिरी करण्यासाठी खूप झगडावे लागले. अनेक महिने तो अव्वल दर्जाच्या यशापासून दूर होता. तेव्हाही त्याने हा खेळ सोडावा असा घरच्यांचा आग्रह सुरू होता. मात्र जॉर्डन हा आपल्या खेळाबाबत ठाम होता. त्याने अव्वल यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत व एकाग्रतेवर लक्ष केंद्रित केले. दररोज सहा ते सात तास फक्त स्पर्धात्मक सराव तो करीत होता. तहानभूक विसरून फक्त टेबल टेनिस हेच त्याचे जीवन झाले होते. अखेर दीड वर्षांनी त्याला राष्ट्रीय स्तरावर पहिले विजेतेपद मिळाले. मग त्याने मागे पाहिलेच नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये त्याच्या नावावर युरोपियन स्पर्धामधील विजेतेपदांसह अनेक विजेतेपदे आहेत.\nजॉर्डन हा केवळ पंधरा वर्षांचा असला तरी त्याला सुदृढ शरीरयष्टी लाभली आहे. त्यामुळे त्याने रग्बी किंवा फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवावी, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. मात्र त्याला लहानपणापासून टेबल टेनिसचे आकर्षण होते. त्याच्या देशात टेबल टेनिसकरिता जागतिक दर्जाच्या सुविधा नसल्या तरी आपण या खेळातच नाव कमवायचा निर्धार त्याने व्यक्त केला. सुरुवातीला त्याच्या घरच्यांकडून त्याला अपेक्षेइतके प्रोत्साहन मिळाले नाही. मात्र अवघ्या तीन वर्षांमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली झेप पाहून त्याला आता घरच्यांकडूनही प्रोत्साहन मिळत आहे.\nआपल्या या खडतर प्रवासाबाबत जॉर्डन म्हणाला की, ‘‘सुरुवातीची दीड वर्षे माझ्यासाठी खूपच कष्टप्रद होती. मला फक्त या खेळातील विजेतेपदाचा चषक दिसत होता. एक दिवस मी राष्ट्रीय विजेता होईन अशी मला खात्री होती. सुरुवातीचे हे दिवस आठवले की अंगावर काटा येतो. आत मात्र घरचे सर्व जण मला भरपूर साहाय्य करीत असतात. माझी खूपच काळजी घेतात. माझ्यासाठी पोषक आहार, औषधपाणी याबाबत ते खूपच जागरूक असतात.’’\nजॉर्डनला येथे मोटूराम असे नाव पडले आहे. त्याबाबत विचारले असता तो म्हणाला की, ‘‘मी ढेरपोटय़ा असलो तरी या खेळात मी नाव कमावत असल्याचा मला आनंद आहे. येथील चाहत्यांचा मी खूप आभारी आहे. चाहत्यांचे प्रोत्साहन हे माझ्या यशाचे गमक आहे. त्याच्या जोरावर एक दिवस मी वरिष्ठ गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नास खेळाडूंमध्ये स्थान मिळवेन अशी मला खात्री आहे.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nAsian Games 2018 : भारतीय टेबल टेनिस संघाला कांस्यपदक\nसचिन, द्रविडमुळे माझ्या करियरचे झाले ‘हे’ नुकसान – रोहित शर्मा\nएमपीएससी मंत्र : इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/contact/", "date_download": "2019-10-22T08:40:42Z", "digest": "sha1:FYJPW3VULRY35QOFS726ANSKK2WWAFNX", "length": 3327, "nlines": 45, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "अधिक माहितीसाठी संपर्क (Contact Information) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nअधिक माहितीसाठी संपर्क (Contact Information)\nतुमचे मत कृपया येथे नोंदवा(required)\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर���षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090116/uv07.htm", "date_download": "2019-10-22T09:02:37Z", "digest": "sha1:G22ZBYEPETXLABT75C3D7G5YTXT7H7CF", "length": 7947, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिमा कार्यशाळेतील सूर; जागतिक बाजारपेठेत निर्यातीला मोठी संधी\nजागतिकीकरणामुळे जग हे एक व्यापारी खेडे बनले असून आज आपल्या उत्पादनाला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बाजारपेठ उपलब्ध आहे. ही एक मोठी संधी असली तरी यावेळी प्रत्येकाने आपल्याला अनेक परकीय देशांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उत्पादन तथा सीमाशुल्क आयुक्त ए. के. दास यांनी केले.\nभारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागातर्फे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर आणि नाइस यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित निर्यात कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर निमाचे माजी अध्यक्ष निशिकांत अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिग्विजय कपाडिया, नाईसचे उपाध्यक्ष शहाबुद्दीन शेख आणि निलिमा पाटील उपस्थित होत्या. जागतिक बाजारपेठेत अजूनही भारताचा एक टक्क्य़ांपर्यंतचा वाटा आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीला प्रचंड वाव आहे. परंतु, निर्यात क्षेत्रात पाऊल टाकताना बऱ्याच गोष्टींना महत्व देणे गरजेचे आहे. यात गुणवत्ता, वेळेचे बंधन, सादरीकरण आणि शासकीय बाबींची पूर्तता यांचा समावेश होतो. भारताच्या निर्यातीत वृद्धी व्हावी यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्नशील असून उत्पादन तथा सीमाशुल्क विभागाचेही आता अतिशय सहकार्याचे धोरण आहे, असे दास म्हणाले. आजच्या काळात अशा कार्यशाळांची गरज असून कोणालाही याबाबतीत मार्गदर्शन हवे असल्यास विभागाचे दरवाजे त्यास कायम खुले आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.\nकापडिया या��नी निर्यात करताना मागणी तसा पुरवठा या तत्वावर भर देवून बाजारपेठ पाहणी, अभ्यास, उत्तम उत्पादनाची निवड, त्यासाठी उच्च प्रतीचा कच्चा माल, अद्ययावत उत्पादन प्रक्रिया, अचूक उत्पादन ही तत्वे जोपासली पाहिजेत, असे सांगितले. ऑर्डरप्रमाणे मालाचा पुरवठा करताना नमुन्याप्रमाणे माल असला पाहिजे आणि वेळेतच त्याची पूर्तता केली पाहिजे, पॅकींगलाही आजच्या जगात खूप महत्व आहे, असे त्यांनी सांगितले. निशिकांत अहिरे यांनी पूर्वीच्या काळी निर्यात मार्गदर्शनासाठी कोणतेही साधन नव्हते, परंतु आजच्या तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या काळात प्रत्येकाने कायम तत्पर राहून संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. आता सरकारचाही निर्यातदाराभिमुख दृष्टीकोन आहे. सरकारकडून बऱ्याच प्रमाणात उत्तेजनार्थ योजना राबविल्या जात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतासारख्या प्रगतीशील देशाकडे सर्व विश्वाची नजर आहे. त्यामुळे आजच्या मंदीच्या काळातही जागतिक बाजारपेठेत भारताला खूप संधी उपलब्ध आहेत. परकीय गुंतवणूक, सेझ या अनेक बाबींमुळे निर्यातक्षेत्राच्या भरभराटीला खूप वाव आहे, असे ते म्हणाले. एम. एस. एम. ई. चे सराफ यांनी विभागाच्या योजनांची तसेच निर्यात कार्यशाळेच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन दिवाण यांनी तर मान्यवरांचा परिचय चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्षा निलिमा पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमास चेंबरचे कार्यकारिणी सदस्य बबनराव चौरे, सुरेंद्रनाथ बुरड, उद्योग समितीचे अध्यक्ष राजेंद्र छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.fitnessrebates.com/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T09:20:56Z", "digest": "sha1:XROCJXQFLYVIXUYJKICOO5IAV4EHSZOH", "length": 25293, "nlines": 86, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "आपले आरोग्य आणि स्वास्थ्य जतन करा बचत.कॉम - फिटनेस रीबेट्ससह नवीन वर्षाचे रिजोल्यूशन", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » ब्लॉग » सेव्हिंग.कॉमसह आपले आरोग्य आणि स्वास्थ्य नवीन वर्षाचे रिझोल्यूशन जतन करा\nसेव्हिंग.कॉमसह आपले आरोग्य आणि स्वास्थ्य नवीन वर्षाचे रिझोल्यूशन जतन करा\nजानेवारीच्या ��खेरीस अनेक नवीन वर्षाच्या ठरावांचा शेवट येतो. आम्ही सर्व तिथेच आहोत: आपण एका मजबूत नोटवर 2019 सुरू केले, कठोर परिश्रम करण्यास आणि चांगले खाण्याची प्रतिज्ञा केली आणि अधिक पुस्तके वाचली. पण अचानक, फेब्रुवारी आहे. कठोर शासनाचा मृत्यू झाला आहे, सुपर बाऊल सप्ताहांत पोहचले आहे आणि कोणत्याही प्रकारे आपण आपल्या जुन्या सवयींचे स्वागत करणारे हात सरळ सरळ खाली पडू शकता.\nते परिचित वाटल्यास, काळजी करू नका. अद्याप आपल्याकडे अद्याप आपल्या सर्वोत्कृष्ट वर्षासाठी गियर करण्यासाठी वेळ आहे.\nआपल्या 2019 ठराविक लक्ष्यामध्ये बदला.\nआपल्या आरोग्यासाठी शोध आणि आपल्या योग्यतेच्या ध्येयांचा पाठपुरावा केल्याने आपल्या वॉलेटवर टोल घेईल. व्हिटॅमिन आणि पूरक आहार, ताजे अन्न आणि व्यायामशाळा महागडे महाग पडतात, विशेषत: त्या नवीन-वर्षाच्या प्रचारानंतर.\nप्रेरणा देखील सूजते. आपला व्यायाम बाइक आपल्याला मजा करत असल्यासारखे वाटू लागते आणि त्या ट्रेडमिलला थोडे धूळ येऊ लागते.\nआमच्याकडे काही सोप्या उपाय आहेत जे आपले निराकरण पुन्हा शोधणे सोपे करतील आणि आपल्या नविन फिटनेस सवयींसह टिकून राहतील-बॅंक न मोडता.\nकाहीतरी नवीन डोस वापरून पहा.\nविविधता ही जीवनाची मसाला आहे, जसे ते म्हणतात आणि ते आपल्या वर्कआउट्ससाठी देखील असतात. जर आपल्या पायलट्सच्या नित्यक्रमाने सुस्त वाटत असेल तर, त्याऐवजी किकबॉक्सिंग किंवा गरम योगाच्या सकाळी गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा.\nआपल्या स्नायूची टोन आणि आपली इच्छाशक्ती सुधारण्यासाठी नवीन फिटनेस आव्हान काय करू शकते हे आपल्याला आश्चर्य वाटेल.\nतर मग अलीकडील इतिहासातील सर्वात थंड हिवाळा कोणता झाला थोडासा भयंकर हवामान आपल्या सक्रिय ध्येयांचा पाठपुरावा करू देत नाही. हे तपासा सॉलिड आउटडोअर गिअर ब्रँड मधील स्कोअर जसे माउंटन वेअरहाऊस आणि कॅम्पमोअर, जेथे आपण स्कीस, हवामानरोधक तंबू किंवा अॅथलेटिक कोट शोधू शकता जेणेकरून आपण पुढे जाऊ नये, हंगामात काहीही फरक पडत नाही.\nकधीकधी आपल्याला सर्वांनाच तंत्रज्ञानातून धक्का लागतो. जेव्हा आपले मनगट गॅझेट आपल्याला केवळ वेळ सांगू शकत नाही, परंतु आपल्या हृदयाचा दर, आपले दैनंदिन चरण, आपले क्रियाकलाप पातळी आणि आपल्या स्मरणपत्रांचा मागोवा घेतो तेव्हा आपण पुढे जाण्यासाठी प्रेरणा जोडली पाहिजे आणि आपल्या फिटनेस प्रवासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nआमच्या आरोग्य आणि निरोगीपणा खरेदी मार्गदर्शक सर्वोत्तम-मूल्य किंमतींवर उच्च-रेटेड गिअरसह आपल्या 2019 लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात आपल्याला मदत करण्यासाठी एक जंपस्टार्ट देते.\nआपल्या कसरत गियर गेम वर.\nरोमांचक अॅथलेटिक कपड्यांची कमतरता कमी झाली साध्या बदलांनी जसे की आपले रन चमकणे sneakers नवीन जोड किंवा आपल्या रोटेशनमध्ये नवीन टँक टॉप जोडल्यास आपले प्रेरणा सुधारू शकते.\nस्नूझ मारल्याशिवाय अंथरुणावरुन बाहेर पडा आणि त्याऐवजी जिम दाबा. आपण दहा लाख रु. दिसावे तरीही, आपण उच्च-गुणवत्तेच्या वर्कआउट पोशाखांवर मोठी बचत करू शकता. पुढे जा, केक घ्या आणि खूप खा. (तसेच, जवळजवळ).\nआपला साउंडट्रॅक अद्यतनित करा.\nआपल्याला माहित आहे की संगीत आपल्या कसरत गतीने प्रभावित करते आपण आपल्या गतीने जुळण्यासाठी 120-130 बीपीएम पासून, आपल्या क्रियाकलापांवर आधारित, मायकल X जॅक्सनने 160 बीएमपी-विचार \"बिलि जीन\" - आणि नंतर आपल्या क्रियांच्या आधारावर आपले लय बदलणे सुरू केले पाहिजे.\nएक वेगवान गाणे आपल्याला आपल्या दैनंदिन धाववर रेकॉर्ड-ब्रेकिंग वेळा धक्का देईल, तर एक तीव्र, मध्य-आकाराचे गाणे आपल्याला वजन उचलून आणि मुख्य शक्ती तयार करण्यावर लक्ष देईल. आपला संगीत रीफ्रेश करा, तुमची मानसिकता रीफ्रेश करा.\nअधिक कल्पना शोधत आहात Savings.com आपल्या वॉलेट आणि रिझोल्यूशन जतन करण्यासाठी कूपन आणि सूटांची कधीही अद्ययावत केलेली निवड आहे.\nफेब्रुवारी 4, 2019 प्रशासन ब्लॉग टिप्पणी नाही\nआपल्या विनामूल्य केटो मिठाई रेसिपी बुकसाठी दावा करा\n14 डे केटो आव्हान पुनरावलोकन\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\nएक्सएनयूएमएक्स पीएम र��फ्रेशर विनामूल्य ईबुक डाउनलोड\nमार्च 2019 नवीन बॅलन्स कूपन: 10% बंद कपडे + विनामूल्य शिपिंग\nआपल्या विनामूल्य Cravings फसवणूक पत्र पुस्तिका डाउनलोड करा\nकेलिन पॉलिनचे वजन कमी किकस्टार्ट मार्गदर्शिका विनामूल्य डाउनलोड करा\nफेब्रुवारी 2019 अमेझॅन सप्लीमेंट कूपन: मिस्टर हायडपासून 15% मिळवा\n14 डे केटो आव्हान पुनरावलोकन\nसेव्हिंग.कॉमसह आपले आरोग्य आणि स्वास्थ्य नवीन वर्षाचे रिझोल्यूशन जतन करा\nआपल्या विनामूल्य केटो मिठाई रेसिपी बुकसाठी दावा करा\n20% 1 आठवड्याचे डाइट कूपन कोड बंद\nरीबॉक 2018 सायबर सोमवार कूपनः साइटमैड बंद 50% मिळवा\nआपल्या विनामूल्य कमर ट्रिमरवर फक्त शिपिंगसाठी पैसे द्या\nआपल्या विनामूल्य निसर्गरचना चाचणी बोतलचा दावा करा\nश्रेणी श्रेणी निवडा 1 आठवडा आहार (1) 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (5) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (15) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (5) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (2) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (17) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (32) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) केटो (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (4) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (8) पुनरावलोकन (1) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (33) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\nसंग्रहण महिना निवडा ऑगस्ट 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जून 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते.\nअधिक जाणून घेण्यासाठी, तसेच कसे काढायचे किंवा ब्लॉक करावे याबद्दल येथे पहा: आमचे कुकी धोरण\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2019 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/11/blog-post_48.html", "date_download": "2019-10-22T09:45:17Z", "digest": "sha1:PQYV3C257YYTQ64N76N4JRGP3L6HIMV6", "length": 14848, "nlines": 162, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अशफाक अहेमद एक उत्तूंग व्यक्तीमत्व | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nअशफाक अहेमद एक उत्तूंग व्यक्तीमत्व\nमौलाना अशफाक अहमद यांचे 20 ऑक्टोबरला औरंगाबाद येथील राहत्या घरी वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे बीएससी बी.एड., एम.ए.,एम.एड. पर्यंत शिक्षण झाले होते. इस्लामिक साहित्यावरही त्यांची मजबूत पकड होती. सुरूवातीला त्यांनी एका सुपरिचित शाळेत मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारली. एका खरेदी न केलेल्या फर्निचरच्या वाऊचरवर सही न करण्याचा पुरस्कार म्हणून व स्वत:च्या तत्वनिष्ठेमुळे त्यांना त्या नौकरीचा त्याग करावा लागला. नंतर त्यांनी जमीएत-उल-हुदा, मालेगांव या ठिकाणी मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडत असताना अचानक त्यांच्यावर जमाअत-ए-इस्लामी हिंदने आपली वि��्यार्थी शाखा एस.आय.ओ (डखज) च्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी सोपविली. म्हणून त्यांना जमियतुल हुदाची नौकरी सोडून दिल्ली ला स्थलांतर करणे भाग पडले. आपल्या नौकरी व भविष्याची कसलीच तमा न बाळगता अश्फाक अहेमद यांंनी दिल्लीला जाऊन लोककल्याणार्थ शिक्षणाच्या जागृतीच्या कामाला वाहून घेवून जगण्यास पसंती दिली. एस.आय.ओ. मध्ये आपला सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर मागे वळून आपले जीवनमान उंचवण्याचे काम करण्याची संधी असतानाच जमात ए इस्लामी हिंद ने त्यांना त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून मुख्यालयातच शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी सहाय्यक सचिव शिक्षण विभाग म्हणून नियुक्ती केली. कुठलीही सबब न सांगता त्यांनी जमात च्या शैक्षणिक विभागात मौलाना अफजल हुसैन यांचे सहायक म्हणून करण्यास सुरुवात केली व तब्बल 26 वर्षे हे सेवाकार्य करत राहिले. त्यानंतर त्यांना या विभागाचे सचिव पद बहाल करण्यात आले तेही त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे सांभाळले. दरम्यान या काळात त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी देशपातळीवर अनेक शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या सेवेची ग्वाही देशभरातील असंख्य शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्थाने देत असतात व देत राहतील. दिल्ली व आजमगडच्या अनेक शैक्षणिक संस्थांशी ते संलग्न होते.\nऔरंगाबाद च्या हीरा एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्षपदही मुहम्मद अश्फाक अहेमद यांनी भूषवीले. पन्नास (50) च्या वर दर्जेदार शैक्षणिक ग्रंथांच्या मांडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाय, 120 पेक्षा अधिक शैक्षणिक डीव्हीडी त्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सामाजिक संस्था दरसगाहे शहेंशाह बहाददूर शाह जफर तर्फे बहाददूर शाह जफर यांच्या 154 व्या जयंती निमित्त अशफाक अहेमद यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशंसा प्रमाणपत्राने गौरविण्यात आले होते.\nते अतिशय तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत कमालीच्या ध्येयनिष्ठेने आपली सेवा पार पाडीत राहिले. गेली चाळीस (40) वर्षे इंसुलिन दररोज गरजेचे होते. तरी त्यांनी आपल्या परिस्थितिची कधीच तक्रार केली नाही. अल्लाह ने मानवतेच्या सेवेसाठी जी जबाबदारी आपल्या निवडक लोकांवर टाकलेली असते मौलाना अश्फाक अहेमद साहब त्यांच्या पैकीच एक होते.\n- अब्दुल समी अन्सारी,\nमाजी सदस्य एसआयओ, उस्मानाबाद\n३० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०१८\nजनतेचे आरोग्य महत्त्वाचे की रस्तेविकास\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विचार अन् कृती अमलात आ...\nलोकांचे नेता व सेनापती : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nखोटारडेपणा : एक दुर्लक्षित अवगुण\nजन्नतची हमी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१८\nसदैव प्रकाशणारा दिवा : पैगंबर मुहम्मद (स.)\nपैगंबरी न्याय : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपाश्चिमात्य देशांना इस्लाम का आवडत नाही\nखऱ्या लोकशाहीची देशाला गरज\n१६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१८\nहाशीमपुरा कांड : ३१ वर्षांनंतर न्याय\n‘प्रेषित मुहम्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रं...\nअशफाक अहेमद एक उत्तूंग व्यक्तीमत्व\nअशफाक अहेमद : डेरेदार वृक्षाची सावली हरवली\nमनुष्य हा पृथ्वीवरचा मूळनिवासी नाही\nइस्लामी चळवळीचा तारा निखळला\n०२ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०१८\nप्रार्थनास्थळ प्रवेशाला राजकीय धार\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=History-of-different-calendars-used-in-MaharashtraTT7762667", "date_download": "2019-10-22T10:13:50Z", "digest": "sha1:T5SLY7XJSF6QVHJ5YD7W4PXWGJELTYEO", "length": 28672, "nlines": 137, "source_domain": "www.kolaj.in", "title": "युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास| Kolaj", "raw_content": "\nयुधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती.\nमहाराष्ट्राचा इतिहास म्हटला की आपल्याला फक्त एकच शालिवाहन शक माहीत असत. पण आपल्या कालगणनेच्या इतिहासात हा एकमेव शक नाही. शक हा शब्द कालगणनेला समानार्थी म्हणून वापरला जातो. कधी कधी त्याऐवजी संवत, संवत्सर किंवा शकसंवत्सर असेही शब्द वापरले जातात.\nविशेषतः महाराष्ट्रात असे अनेक शक इतिहासाच्या विविध टप्प्यांवर वापरले जात होते. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आजवर महाराष्ट्रात वापरल्या गेलेल्या शकांचा इतिहास अभ्यासला आहे. ‘महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एक दुर्लक्षिला गेलेला, पण महत्त्वाचा भाग आहे,’ असं ते सांगतात. साप्ताहिक चित्रलेखात आलेल्या एका लेखाच्या आधारे जमा केलेली ही माहिती.\nहेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव\nमहाराष्ट्रात वापरण्यात आलेले वेगवेगळ्या कालगणना किंवा शक असे आहेत,\nमहाराष्ट्राचा अभिमान शालिवाहन शक\nआज आपण गुढीपाडवा साजरा करतोय ते प्रामुख्याने शालिवाहन शकाच्या संदर्भात मोजला जातो. फक्त महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बहुतेक भागांतही हेच नवं वर्ष असतं. आज म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून १९४१वा शालिवाहन शक सुरू झालाय. महाराष्ट्राचे राजे असणाऱ्या सातवाहनांनी दिलेला हा शक आपण इतकी वर्षं अभिमानाने सांभाळलाय.\nइसवी सनापूर्वी २५० वर्षांपासून इसवी सनानंतर आणखी दोनशे वर्षं अशी एकूण ४६० वर्षं सातवाहनांचं साम्राज्य महाराष्ट्रासह दख्खन प्रदेशावर होतं. त्यांच्या काळात महाराष्ट्र अत्यंत समृद्ध होता. त्यामुळे हे मराठी इतिहासासाठी अत्यंत अभिमानस्पद पर्व आहे. सालाहन, सातवाहन आणि सातकर्णी अशा तीन नावां���ी हे साम्राज्य ओळखलं जातं. सातवाहनांच्या घराण्यातील वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या तीन राजांची ही नावं आहेत.\nहेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय\nत्या राजांच्या प्रभावामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांचं नाव ओळख म्हणून वापरलं. त्यांच्या शिलालेखातला एक ब्रह्मणस हा शब्द घेऊन त्यांना ब्राह्मण ठरवण्याचा आटापिटा अभ्यासक करतात. पण ते नागवंशीय क्षत्रिय आणि मातृसत्ताक होते. ते आपल्या नावासोबत आईचं नाव लावत असत. उदाहरणार्थ, गौतमीपुत्र सातकर्णी. त्यांनी बौद्ध धर्माबरोबरच पारंपरिक वैदिक धर्मालाही आश्रय दिला होता. मराठी प्राकृत भाषेला दिलेला उदार आश्रय हे सातवाहनांच्या सत्ताकाळाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.\nआंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी जिथे घडवली जातेय, त्या अमरावतीतल्या स्तूपापासून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरजवळच्या नाणेघाटापर्यंत सातवाहनांच्या कर्तृत्वाची चिन्हं आहेत. नाणेघाटातले शिलालेख आणि या घाटावरून जाण्यासाठी लागणारा कर जमा करण्यासाठी बनवलेली भलीमोठी दगडी रांजणं सातवाहनकालीन आहेत. सातवाहन घराण्यातल्या तीस राजांची नावं पुराणांमधे आहेत. आपण सध्या वापरत असलेल्या, इसवी सनाच्या ७८व्या वर्षापासून शालिवाहन शकाला सुरुवात झाली. ब्रिटिश काळात इसवी सन प्रचलित झाल्यानंतरही शालिवाहन शक महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या वापरात होता.\nसर्वात जुनं युधिष्ठिर शक\nहा सगळ्यात जुना शक मानायला हवा. चालुक्य राजा सत्याश्रय पुलकेशी याने आयहोळ येथील एका शिलालेखात युधिष्ठिरापासून कालगणना होत असल्याचा उल्लेख केलेला आहे. हा शिलालेख इ.स. ६३४ सालचा आहे. त्यात महाभारताच्या युद्धानंतर म्हणजे ३७३५ वर्षांपूर्वी युधिष्ठिराच्या नावाने शक सुरू झाल्याची नोंद केली आहे. या शिलालेखाच्या आधारे महाभारताचा काळ ठरवण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी केला आहे.\nअहिर राजांचा चेदी शक\nशक हा शब्द युधिष्ठिरकालीन नाही. आजच्या अफगाणिस्तान ते इराण या प्रदेशातून आलेल्या शक, हूण या आक्रमकांनी देशाच्या उत्तरेत मथुरेपर्यंत कुशाण साम्राज्य स्थापन केलं होतं. पराक्रमी कुशाणांच्या नावाशी कालगणना जोडल्यामुळे शक हे नाव रूढ झाल्याचं दिसतं.\nकुशाण राजांनी देशभर आपले गव्हर्नर म्हणजे क्षत्रप ने��े होते. त्यापैकी नहपान याचं सौराष्ट्र, माळवा आणि महाराष्ट्रावर वर्चस्व होतं. कुशाण साम्राज्य कमकुवत झाल्यानंतर नहपानासारखे क्षत्रप प्रभावी झाले होते. त्याच्याच काळात महाराष्ट्राच्या उत्तर भागात अहिर राजांची सत्ता होती. नहपानाची मुलगी दक्षमित्रा हिचं लग्न अहिर राजा उषवदत्त याच्याशी झालं होतं.\nहेही वाचाः गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं\nया अहिरांच्या विविध शाखा महाराष्ट्रात राज्य करत होत्या. त्या घराण्याचे दहा राजे होऊन गेल्याचं पुराणं सांगतात. विविध ठिकाणचे अहिर राजे सर्वत्र एक शक वापरत. ते चेदी शक म्हणून ओळखलं जातं. शालिवाहन शकाच्या २३८व्या वर्षापासून सुरू होणाऱ्या या शकाचा वापर अहिराचं प्रभाव ओसरल्यानंतर कलचुरी राजघराण्याने वापरल्याचं आढळतं.\nविक्रम संवतातला विक्रमादित्य कोणता\nआजही उत्तर भारतात सर्रास वापरलं जाणारं विक्रम संवत हे शक मात्र त्याच्याही आधीचं आहे. विक्रम संवत हे शालिवाहन शकाच्या साधारणपणे १३५ वर्षं जुनं आहे. सातवाहनांमधल्या शालिवाहन राजाच्या समकालीन असणार्या उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने हे शक सुरू केलं. विक्रमादित्य ही एक पदवी असल्यामुळे आपल्याला माहीत असलेल्या इतिहासात स्वतःला विक्रमादित्य म्हणवून घेणारे २५ पेक्षा अधिक राजे झालेत. त्यापैकी भर्तृहरीचा भाऊ असणाऱ्या भिल्ल कुळातल्या विक्रमादित्यान हा शक सुरू केला आहे.\nगुप्त राजघराण्याचा स्वतंत्र शक\nगुप्त साम्राज्यातील महापराक्रमी राजा चंद्रगुप्त हा आहे. तो ‘विक्रमादित्य’ म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि विक्रमादित्य चंद्रगुप्त या दोघांमधे नेहमी गोंधळ घातला जातो. गुप्त सम्राट चंद्रगुप्ताच्याही पराक्रमाचे अनेक दाखले इतिहासात आहेत. विक्रमादित्य चंद्रगुप्ताचा काळ इ.स. चौथं शतक असल्यामुळे त्याने त्याआधीच ४०० वर्षांपेक्षा जास्त काळ प्रचलित असणारं विक्रम संवत सुरू करणं शक्य नाही. पण या गुप्त राजांनी सुरू केलेलं स्वतंत्र गुप्त संवत त्यांच्या साम्राज्यात वापरलं जात होतं.\nहेही वाचाः गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय\nहा चंद्रगुप्त स्वतःला शकारि म्हणजे शकांचा शत्रू म्हणवून घेत असे. त्याने खऱ्या अर्थाने शकांचं पारिपत्य केलं. त्याची मुलगी प्रभावती गुप्त वाकाटकांकडे दिली होती. तिचा पती राजा प्रवरसेन लवकर मृत्यू पावल्यामुळे क्षत्रपांनी तिचं राज्य हडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागावून चंद्रगुप्ताने सर्व शक क्षत्रपांविरुद्ध मोहीम चालवून त्यांना संपवलं.\nमुस्लिम राज्यसत्तेची ओळख हिजरी सन\nमुस्लीम राज्यकर्त्यांनी शेकडो वर्षं महाराष्ट्रावर राज्य केलं. अल्लाउद्दीन खिलजीने तेराव्या शतकाच्या शेवटी यादवांना हरवलं. तेव्हापासून वेगवेगळे मुस्लिम राजे महाराष्ट्रात राज्य करत होते. ते अगदी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे हैदराबादच्या निजामाचं मराठवाड्यावरचं वर्चस्व संपेपर्यंत इस्लामचा प्रभाव महाराष्ट्रातल्या प्रशासनावर होता. त्यामुळेच हिजरी कालगणनेचा वापर महाराष्ट्रातल्या सरकारी कामकाजात होतच राहिलाय.\nहेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन\nमहंमद पैगंबर यांनी मक्का इथून मदिनाला स्थलांतर केलं. त्याला हिजरा असं म्हणतात. ते झालं इसवीसन ६२२मधे. तेव्हापासून हिजरी कालगणना सुरू झाली. तिचा वापर महाराष्ट्रभर होत राहिला. अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रभर शालिवाहन शकाबरोबरच हिजरी सनाचाही माहिती असणारे लोक मोठ्या संख्येने होते. इंग्रजांच्या प्रभावात महाराष्ट्रात इसवी सन प्रचलित झाला. आज आपण तेच वापरतो. शिवाय भारत सरकारचंही एक सरकारी कॅलेंडर आहे.\nशककर्ते शिवरायांचा इतिहास घडवणारा शिवशक\nसातवाहनांच्या नंतर गुप्त आणि अहिरांचे शक आले आणि गेले. तसे इतरही काही शक कोणतीही नोंद न ठेवता नामशेष झाले असतील. पण सातवाहनांनंतर राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार अशी मोठी राजघराणी झाली. जवळपास सोळाशे वर्षं कोणत्याही राजाने स्वतःचा शक निर्माण करण्याची दूरदृष्टी दाखवलेली दिसत नाही. त्याला अपवाद ठरले, ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.\nहेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय\nराज्याभिषेक घडवून शिवरायांनी फक्त महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या इतिहासावर स्वतःची नाममुद्रा उमटवली. त्यामुळे देशाच्या इतिहासाला नवं वळण मिळाल्याचं मानलं जातं. स्वतः योजना आखून जवळपास हजार वर्षं न झालेला राज्याभिषेक छत्रपती शिवरायांनी घडवून आणला होता. राज्याभिषेकातून त्यांनी राम, नल, युधिष��ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी सांधा जोडल्याचं सभासद बखरीत म्हटलं आहे. ते शकनिर्मितीशीही जोडून पाहता येईल.\nआपल्या कार्याचं हे महत्त्व छत्रपती शिवरायांना माहीत होतं. त्यामुळेच त्यांनी शिवराज्याभिषेकानंतर स्वतंत्र शक निर्माण केला. त्याला शिवशक म्हटलं जातं. सध्या ३४५वा शिवशक सुरू आहे. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शिवराज्याभिषेकाच्या तिथीपासून या शकाचं नवं वर्ष सुरू होतं. शिवशकाचा वापर महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी कोणी केला, तो वापर कधीपर्यंत चालला आणि तो वापर कोणी बंद केला, याचा अभ्यास मराठी दप्तरं धुंडाळून करायला हवा. कारण त्यातून शिवाजी महारांजांच्या कार्याप्रती असणार्या निष्ठेचा एक आलेख समोर येऊ शकेल.\nगुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत\nगुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nअध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा\nअध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा\nचला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया\nचला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया\nबसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं\nबसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nपेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार\nपेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार\nडॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री\nडॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री\nआपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला\nआपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला\nएअर ��्ट्राईकविषयी आपल्याला हे माहीत असायलाच हवं\nएअर स्ट्राईकविषयी आपल्याला हे माहीत असायलाच हवं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE&page=1", "date_download": "2019-10-22T09:40:24Z", "digest": "sha1:3PETWS2QEZCQV5VI5BI2YVPBJFOOUV46", "length": 17469, "nlines": 215, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (37) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (44) Apply बातम्या filter\nयशोगाथा (32) Apply यशोगाथा filter\nसंपादकीय (14) Apply संपादकीय filter\nग्रामविकास (6) Apply ग्रामविकास filter\nइव्हेंट्स (3) Apply इव्हेंट्स filter\nकृषी सल्ला (2) Apply कृषी सल्ला filter\nअॅग्रोगाईड (1) Apply अॅग्रोगाईड filter\nअॅग्रोमनी (1) Apply अॅग्रोमनी filter\nकृषिपूरक (1) Apply कृषिपूरक filter\nकृषी प्रक्रिया (1) Apply कृषी प्रक्रिया filter\nटेक्नोवन (1) Apply टेक्नोवन filter\nमहाराष्ट्र (21) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (21) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (17) Apply उत्पन्न filter\nव्यापार (11) Apply व्यापार filter\nकृषी विभाग (10) Apply कृषी विभाग filter\nपुरस्कार (10) Apply पुरस्कार filter\nप्रदर्शन (10) Apply प्रदर्शन filter\nबागायत (9) Apply बागायत filter\nजिल्हा परिषद (8) Apply जिल्हा परिषद filter\nनिसर्ग (8) Apply निसर्ग filter\nसाहित्य (8) Apply साहित्य filter\nकोल्हापूर (7) Apply कोल्हापूर filter\nपर्यटन (7) Apply पर्यटन filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nजूनमध्ये चिनी आल्याच्या किमतीत वेगाने वाढ\nगेल्या सहा महिन्यांमध्ये निर्यातक्षम चिनी आल्याच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, केवळ एक महिन्यामध्ये किमती ४० टक्क्यांनी...\nसांगोला तालुक्यात आठ छावणीचालक संस्थांसह ८४ जणांवर गुन्हे\nसोलापूर : सांगोला तालुक���‍यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीच्या चालक संस्थांनी छावण्या मिळविण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर...\nपर्यटनक्षम धरणांचा होणार विकास : मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता\nमुंबई : जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांबरोबरच धरणक्षेत्रानजीकच्या अतिरिक्त जमिनी, विश्रामगृहे व रिक्त वसाहतींचा...\nयंत्र वापरातून महिलांचा आधुनिक शेतीकडे कल\nचिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्‍यातील महिला शेतात यंत्राचा वापर करीत आहे. त्यामुळे महिलांचीही कृषी यांत्रिकीकरणाकडे पावले...\nमोदी आज घेणार पंतप्रधानपदाची शपथ, जय्यत तयारी; पाहुण्यांना शाही मेजवानी\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. गुरुवारी (ता. ३०) होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याला...\nनाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन चार छावण्या मंजूर\nनाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांची चारा पाण्याची सोय व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चारा छावण्यांची मागणी होती. अखेर...\nगटशेती : काळाची गरज\nशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी...\nनिवडणूक आयोगाला घरचा आहेर\nसतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक...\nआजच्या दुष्काळात आठवतात सुधाकरराव नाईक\nमहाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून अल्पकाळ सत्ता गाजविलेले सुधाकरराव नाईक हे एक बाणेदार आणि पाणीदा नेते होते....\nकोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी आज शानदार कार्यक्रमात होणार घोषित\nपुणे : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना आज (८ मे...\nशेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा उद्या सन्मान\nपुणे : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (...\nagrowon_awards : अपंगत्वावर मात करीत पोल्ट्री व्यवसायात उत्तुंग भरारी\nॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार - उत्तम डुकरे -औरंगपूर, ता. जुन्नर, जि. पुणे पुणे जिल्ह्यातील औरंगपूर (ता. जुन्नर)...\nशून्यातून राऊत दां���त्याने उभारली शेतीतून स्वयंपूर्णतः\nलातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर...\nपेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून फुलविलेली फळबाग केंद्रित शेती\nपारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय पद्धतीवर भर देत नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर येथील हरिभाऊ दाते यांनी फळबाग केंद्रित...\nकडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवात\nकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या मित्रांनी कल्पकता आणि शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांतून गावामध्येच ब्लोअरनिर्मितीला...\nयुती सरकारच्या काळात नाशिकचा विकास मागे : भुजबळ\nनाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात मंजूर केलेल्या, सुरू असलेल्या विकासकामांची गेल्या पाच वर्षांत परवड झाली. मतदारसंघाचा अपेक्षित...\nशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सह्याद्री फार्मर्स कंपनी आणि टाटा स्ट्राईव्ह यांनी नुकतीच ''स्किल...\nछत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त आज वढूत कार्यक्रम\nपुणे ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. ५...\nऑस्कर विजेत्या कलाकाराचे १२४ एकरांत मधमाश्यांसाठी अभयारण्य\nमिसीसीपी (वृत्तसंस्था)- झपाट्याने कमी होत चाललेल्या मधमाश्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमी व...\nदुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे लाखेगावचे प्रयत्न\nपिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य, रोजगाराची शोधलेली वाट, फळे-भाजीपाला-धान्य थेट विक्रीचा पर्याय, बचत गटातून बचतीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/53-5-percent-of-men-in-the-state-have-unmarried-life/", "date_download": "2019-10-22T08:34:37Z", "digest": "sha1:3BKHS333MX22FU6TLW2OHZ6OXLGT3TN2", "length": 10523, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यातील 53.5 टक्‍के पुरूषांचे अविवाहित जीवन | Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यातील 53.5 टक्‍के पुरूषांचे अविवाहित जीवन\nउत्तर प्रदेशात सर्वाधिक अविवाहित पुरूष\nमुंबई – राज्यातील लोकसंख��या वाढीवरून चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे राज्यातील 53.5 टक्‍के पुरूष हे अविवाहित जीवन जगत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे पुरूषांपप्रमाणे 42.5 टक्‍के स्त्रिया देखील अविवाहित आहेत. देशातील अविवाहित पुरूषांचे प्रमाण 54.5 टक्‍के तर स्त्रियांचे प्रमाण 44.8 टक्‍के इतके आहे.\nराज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात अविवाहित पुरूष व महिलांची आकडेवारी देण्यात आली आहे. 2016 सालची ही आकडेवारी आहे. राज्यातील 2.4 टक्‍के स्त्रियांचे लग्न वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच लागते.36.5 टक्‍के स्त्रियांचे लग्न 18 ते 20 वर्षांच्या कालावधीत तर 61.1 टक्‍के स्त्रियांचे लग्न 21 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त्‌ वयात झाले आहे.\nराज्यातील स्त्रियांचे लग्नाच्या वेळचे सरासरी वय 2001 सालातील 19.9 वर्षांवरून 2016 मध्ये 22.4 वर्षे इतके झाले आहे. अविवाहित पुरूषांची देशात सर्वात जास्त आकडेवारी उत्तरप्रदेशात असून ती 59.7 टक्‍के इतकी आहे. तर सर्वात कमी 46.1 टक्‍के इतकी आंध्रप्रदेशमध्ये आहे.\nदुपारी २ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के मतदान\nफडणवीसच नेतृत्व करतील हे शिवसेनेला कळवले आहे – भाजप\nयुवा सेनेचे खंडूराजे कवादे यांचा भाजपात प्रवेश\nपरदेशी महिलेला हायकोर्टाचा दिलासा\n‘अजित पवार’ यांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nमुख्यमंत्र्याचं मौन तर उध्दव ठाकरे ठाम. युतीचं गौडबंगाल काही सुटेना\nसातारा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच; उदयनराजे भोसले यांना दिलासा\nविरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खटले दाखल – आमदार प्रणिती शिंदे\nजगात सर्वाधिक पाऊस महाबळेश्‍वरमध्येच\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चं��्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_8.html", "date_download": "2019-10-22T08:31:12Z", "digest": "sha1:RXTD5RZG432ZQEXUOR5EMDMZ73R2H2R2", "length": 20459, "nlines": 171, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "नजरकैदेचे राजकारण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nजम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि श्रीनगरचे खासदार डॉ. फारुक अब्दुल्ला यांना ‘‘द जम्मू अँड काश्मीर पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट, १९७८' या कायद्यांतर्गत १२ दिवसांकरिता अटक करण्यात आली आहे. या अटकेबाबत राहूल गांधी यांनी म्हटले आहे की ‘राष्ट्रवादी नेते फारुख अब्दुल्ला यांचे राजकीय स्थान संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, तसे झाले तर त्यांची जागा दहशतवादी घेतील. त्यानंतर मग काश्मीरचा वापर कायम भारताच्या इतर भागात राजकीय ध्रुवीकरणासाठी केला जाईल,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांचे पुत्र व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांनादेखील ५ ऑगस्ट रोजी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला आणि बेगम अकबर जहान अब्दुल्ला यांच्या घरी डॉ. फारुक अब्दुल्ला यांचा जन्म झाला. जयपूरचे सवाई मानसिंग कॉलेजमधून मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉ. अब्दुल्ला लंडनमध्ये प्रॅक्टिस करीत होते आणि तेथेच मौली अब्दुल्ला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे सारा पायलट आणि उमर अब्दुल्ला यांचा जन्म झाला. मग १९८२ मध्ये त्यांचे पिता शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर काश्मीर राज्याचे ते मुख्यमंत्री बनले. या पदावर ते तीन वेळा विराजमान झाले आणि संपूर्ण काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री असल्याचा कीर्तिमानदेखील त्यांच्याच नावावर आहे. सन १९८९ मध्ये जेव्हा डॉ. अब्दुल्ला यांचे राजकीय विरोधक आणि त्यांच्यासारखेच काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मुहम्मद सईद यांची कन्या रुबियाचे अपहरण ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (जेकेएलएफ) द्वारा करण्यात आले होते आणि त्या मोबदल्यात त्यांनी काही दहशतवाद्यांना सोडून देण्याची अट घातली होती. केंद्रातील तत्कालीन व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने ही अट मान्य केली होती मात्र डॉ. अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांना सोडून देण्यात स्पष्ट नकार दिला होता. तेव्हा ते म्हणाले होते की जर आज आम्ही यांना सोडून दिले तर उद्या अशा प्रकारची शंभर कामे सुरू होतील आणि आपण या दहशतवांद्यांच्या हातचे बाहुले बनून राहू. जर कोणी त्यांची कन्या साराचे अपहरण केले असते आणि तिच्या बदल्यात दहशतवाद्यांना मी मुक्त केले नसते. यानंतर केंद्रीय मंत्री आणि सध्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान यांच्यावर डॉ. अब्दुल्ला यांची मनधरणी करण्याचे काम सोपविण्यात आले आणि त्यात त्यांना यशही आले. डॉ. अब्दुल्लांचा नकार असूनदेखील दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागले आणि पुढील काळात त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर ‘एअर इंडिया आयसी८१४’चे अपहरण याचे बोलके उदाहरण आहे. सन १९९६-२००२ पर्यंत डॉ. अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात दहशतवादाला अंकुश लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच सन २००२ मधील निवडणुकीत १९९६ च्या तुलनेत राज्यात अधिक मतदान झाले होते. सन १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू होते तेव्हा डॉ. अब्दुल्ला कारगिलला गेले होते. ते हेलिकॉप्टरमधून मिलिटरी कॅम्पकडे जात असताना पाकिस्तानी आर्टिलरीतून जोरदार गोळीबार सुरू होता. तेव्हा दिल्लीत बसलेल्या प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या समर्थनाने कारगिल युद्ध लवकर समाप्त करण्यात मदत केली होती. ही गोष्ट डॉ. अब्दुल्ला यांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये सांगितली होती. सन १९५३ मध्ये प���डित नेहरू यांच्या आदेशावरून डॉ. अब्दुल्ला यांचे पिता व तत्कालीन काश्मीर राज्याचे प्रधानमंत्री शेख अब्दुल्ला आणि त्यांचे सहकारी मिर्झा अफजल बेग यांना ‘काश्मीर कॉन्स्परेसी केस’संदर्भात अटक करण्यात आली होती. या खटल्यात या दोघांवर देशविघातक कारवाया करण्याचा आरोप लावण्यात आला होता. या खटल्याच्या निकालानंतर शिक्षेच्या अंमबजावणीनुसार सुमारे ११ वर्षे शेख अब्दुल्ला कारागृहात होते. १९६४ मध्ये पं. नेहरू यांच्या मृत्युपूर्वी काही महिनेच त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. तेव्हा काश्मीर समस्येच्या अनेक जाणकारांनी या कारवाईस पं. नेहरूंची सर्वांत मोठी चूक असल्याचे म्हटले होते. सध्या अशादेखील बातम्या आहेत की कस्रfचत डॉ. अब्दुल्ला यांना २ वर्षे कारागृहात काढावी लागतील. तसे पाहिले तर सध्या मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अगोदरपासूनच नजरकैदेत आहेत आणि एक माजी मुख्यमंत्री म्हणजे गुलाम नबी आझाद यांना नुकतीच काश्मीरला जाण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. यावरून असे वाटते की पं. नेहरूंनी केलेल्या चुकीची पुरावृत्ती मोदीजी करीत नाहीत ना सध्या नजरकैदेत असलेले काश्मीरचे राजकारण पाहता केंद्र सरकारने डॉ. फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांना सोडून देऊन संपूर्ण राज्यात निवडणुकीची घोषणा करावी आणि आणि स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा कारण या बाबतीत राजकीय पक्षांचीच केंद्र सरकारला मदत होऊ शकते.\nLabels: शाहजहान मगदुम संपादकीय\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T08:17:54Z", "digest": "sha1:DDCTZN3IW4H2M6XFOUKARZ3YF6VI7VA3", "length": 3609, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:��.स. २०१६ मधील विधानसभा निवडणुका - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१६ मधील विधानसभा निवडणुका\n\"इ.स. २०१६ मधील विधानसभा निवडणुका\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआसाम विधानसभा निवडणूक, २०१६\nकेरळ विधानसभा निवडणूक, २०१६\nतमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०१६\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६\nइ.स. २०१६ मधील निवडणुका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी १५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2019-10-22T08:59:26Z", "digest": "sha1:ETPQQ3ZDRZOADEFDVEMHQLDMTXYAFF3J", "length": 3106, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९३१ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ९३१ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. ९३१ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे ९३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-10-22T08:30:26Z", "digest": "sha1:FDEI55E3VERZNIBMKDQRAIGGU6K6UKOO", "length": 6132, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेरेन वॉटर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव सेरेन रॉबर्ट वॉटर्स\nजन्म ११ एप्रिल, १९९० (1990-04-11) (वय: २९)\nउंची ६ फु ० इं (१.८३ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ल��ग ब्रेक\nआं.ए.सा. पदार्पण (३८) १८ ऑक्टोबर २००८: वि आयर्लंड\nएकदिवसीय शर्ट क्र. ५\n२००८ – ओल्ड क्रेनलीगन्स\nसामने १२ ३ १४\nधावा २६१ २९४ ३२६\nफलंदाजीची सरासरी २१.७५ ५८.८० २५.०७\nशतके/अर्धशतके ०/१ १/१ ०/२\nसर्वोच्च धावसंख्या ७४ १५७* ७४\nचेंडू - ६ -\nबळी - ० -\nगोलंदाजीची सरासरी - - -\nएका डावात ५ बळी ० ० ०\nएका सामन्यात १० बळी n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी n/a n/a n/a\nझेल/यष्टीचीत ३/– २/– ४/–\n१२ डिसेंबर, इ.स. २००९\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nकेनिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकेन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nकेनिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nकामांडे(ना.) • ओमा(य.) • मिश्रा • जेम्स न्गोचे • ओबान्डा • ओबुया • डे.ओबुया(य.) • ओढ्मिबो • ओडोयो • ओगोन्डो • ओटियेनो • पटेल • टिकोलो • वॉटर्स • न्गोचे •प्रशिक्षक: बॅप्टिस्ट\nइ.स. १९९० मधील जन्म\nइ.स. १९९० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n११ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकेन्याचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/service-category/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2019-10-22T09:07:34Z", "digest": "sha1:PE5GRFYHBH4D6Q25YJSAWY4MHBT2R2AB", "length": 5753, "nlines": 112, "source_domain": "raigad.gov.in", "title": "आधार सक्षम पीडीएस | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nश्रेणीनुसार सेवांचा क्रम लावा\nसर्व आरटीआई ऑनलाइन आधार सक्षम पीडीएस अधिकार अभिलेख - 7/12 एनआयसी सेवा आपले सरकार आधार (युआयडीएआय) पासपोर्ट सेवा\nआधार बेस सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-10-22T09:40:09Z", "digest": "sha1:KCDR7T3BVSNM3OXYP4Q5IGAAR73R7WS5", "length": 6483, "nlines": 131, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nकडधान्य (2) Apply कडधान्य filter\nतृणधान्य (2) Apply तृणधान्य filter\nखानदेश (1) Apply खानदेश filter\nचाळीसगाव (1) Apply चाळीसगाव filter\nभुसावळ (1) Apply भुसावळ filter\nसोयाबीन (1) Apply सोयाबीन filter\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यमान राहिले. पण, यामुळे शेतांमध्ये तण...\nजळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला अल्प प्रतिसाद\nजळगाव ः जिल्ह्यात शासकीय कडधान्य खरेदीसह तृणधान्य खरेदीला हवा तसा प्रतिसाद अजूनही नाही. सोयाबीनची शून्य क्विंटल आवक झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/do-not-mention-judges-on-private-vehicles/", "date_download": "2019-10-22T08:55:50Z", "digest": "sha1:A5PXRFG3VFOBD67IGOHO5S5D22DIBSA3", "length": 11432, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासगी वाहनांवर “न्यायाधीश’ उल्लेख नको | Dainik Prabhat", "raw_content": "\nखासगी वाहनांवर “न्यायाधीश’ उल्लेख नको\nन्यायाधिश, दंडाधिकारी, जज्ज असे शब्द काहीजण त्यांच्या खासगी वाहनांवर लिहितात. त्यामुळे हायकोर्टाने याची दखल घेत तातडीने अशाप्रकारची पद्धत बंद करावी. खासगी वाहनांवर असे शब्द लिहू नये, अशी तंबी या न्यायाधीशांना परिपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, पोलिसांनाही खासगी वाहनांवर “पोलीस’ असे लिहिण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nमुंबई – खासगी वाहनांवर न्यायाधीश असे लिहिणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. खासगी वाहनांवर न्यायाधीश असे लिहू नका, असे स्पष्ट आदेश देत त्या संदर्भात एक परिपत्रकच हायकोर्टाने प्रसिद्ध केले आहे.\nहायकोर्टाने 2010साली सर्व जिल्हा प्रधान न्यायाधिश, दिवाणी व सत्र न्यायालयांचे प्रधान न्यायाधिश, मुख्य महानगर दंडाधिकारी, कुटुंब न्यायालयांचे प्रधान न्यायाधिश, औद्योगिक न्यायालयांचे अध्यक्ष, सहकार न्यायालयांचे अध्यक्ष, धर्मादाय आयुक्त, मोटार अपघात तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष आदी न्यायालयीन अधिकाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनांवर “न्यायाधिश’ असे लिहिण्यास बंदी घातली आहे.\nयाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जून 2010 आणि फेब्रुवारी 2011 साली आदेश दिले होते. मात्र अद्यापही अनेक न्यायाधिश या आदेशांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने या संदर्भात एक परिपत्रकच प्रसिद्ध केले आहे.\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nविदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता\nनिकाला अगोदरच ‘या’ तीन उमेदवारांनी काढल्या विजयी मिरवणूका\nआज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप\nमतदान करणाऱ्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार – मुख्यमंत्री\nसोलापूरात पावसामुळे मतदान केंद्रात शिरले पाणी\nविधानसभा निवडणूक : मतदानसाठी हे ओळखपत्रदेखील ठरणार ग्राह्य\nमला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स आहे -उदयनराजे भोसले\nमतदानकार्ड नाही, घाबरू नका; हे आहेत पर्याय\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला ���ॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/Hide-and-seek-property-from-senior-officials/", "date_download": "2019-10-22T09:22:29Z", "digest": "sha1:ZX3WNOWJEGNOYGBCSEAWESXOLIKY6WI7", "length": 8294, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मालमत्तेची लपवाछपवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मालमत्तेची लपवाछपवी\nवरिष्ठ अधिकार्‍यांकडून मालमत्तेची लपवाछपवी\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nमहापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच मालमत्तेची माहिती लपविली असल्याचे समोर आले आहे. 116 अधिकार्‍यांपैकी जवळपास 48 जणांनी गत आर्थिक वर्षातील मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने त्यासाठी मुदतवाढ देताना माहिती न देणार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याकडे अधिकारीवर्गाने दुर्लक्ष केले आहे.\nमहापालिकेत कार्यरत असलेल्या प्रथमवर्ग (वर्ग-1) आणि द्वितीय श्रेणीतील (वर्ग-2) अधिकार्‍यांना प्रत्येक आर्थिक वर्ष���ची म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतचे त्यांच्या मालमत्तेचे विवरणपत्र आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक आहे. अधिकार्‍यांकडून बंद पाकिटात दिली जाणारी ही माहिती गोपनीय ठेवली जाते. पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या प्रथम व द्विर्तीय वर्ग श्रेणीतील अधिकार्‍यांची एकूण संख्या 116 इतकी आहे. मात्र यामधील जवळपास 50 टक्के अधिकार्‍यांनी यावर्षी ही माहिती अद्यापही सेवकवर्ग विभागाकडे सादर केलेली नाही. यामध्ये खाते प्रमुख, सहआयुक्त आणि सहायक आयुक्त तसेच विभाग प्रमुख असलेल्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार 2017-18 या गत आर्थिक वर्षाच्या माहिती सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अनेक अधिकार्‍यांनी ही माहिती न दिल्याने प्रशासनाने पुन्हा 15 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र आता ही मुदत संपल्यानंतर केवळ 68 अधिकार्‍यांनीच ही माहिती सादर केली आहे. उर्वरीत 48 जणांनी मालमत्तेचे विवरणपत्र सादर केलेले नाही. दरम्यान मालमत्तेचे विवरणपत्र सादरीकरणाच्या मुदतीनंतर अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी विवरणपत्र सादर न करणारांची वेतन कपात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अधिकार्‍यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखविली असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.\nमालमत्तेची माहिती न देणारे अधिकारी\nश्रीनिवास बोनाला, प्रशांत रणपिसे, किशोर पोळ, मदन आढारी, नामदेव बारापात्रे, सुनील केसरी, विजयकुमार शिंदे, नरेंद्र साळुंके, युवराज देशमुख, रमेश शेलार, माधव देशपांडे, संध्या गागरे, नितीन उदास, संजय गावडे, युनूस पठाण, माधव जगताप, राहुल जगताप, मंगेश दिघे, जगदीश खानोरे, सुश्मिता शिर्के, वैभव कडलक, आशिष महाडदळकर, किशोरी शिंदे, चंद्रशेखर अकवारे, महेंद्र शिंदे, नवनाथ निघोट, आर.व्ही.जाधव, सुधीर कदम, इंद्रभान रणदिवे, संजय शेंडे, भारत मोहिते, शिवाजी लंके, श्रीधर येवलेकर, जयंत सरवदे, श्रीकांत वायदंडे, अजित बाबळे, अनंतराव काटकर, रमेश वाघमारे, सुभाष पावरा, विलास फड, अजयकुमार वायसे, सुधीर चव्हाण, ललित बेंद्रे, अमर शिंदे, सुनील यादव, मनीषा शेकटकर, संतोषकुमार कांबळे, मीरा सबनीस.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nकसोटी जिंकताच रवी शास्त्री म्हणाले; '���ाड में गई पिच'\nबीड : सोनाजीराव रांजवण पाटील यांचे निधन\nबेळगाव : खानापुरात महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या हिशोबाचा गोंधळ\nकोल्‍हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डर्टट्रॅक शर्यतीत सुहानीचे यश\nBigg Boss 13: अबू मलिक यांच्‍याकडून 'या' सदस्‍याची पोलखोल\nअंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला 'ईडी'कडून अटक\nपोलादपूर : कशेडी घाटात टँकर पलटी; चालक बचावला\nमुंबई : पोलिस शिपायाने केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=for-samyukta-maharashtra-gujrat-take-a-money-KZ3913494", "date_download": "2019-10-22T08:34:06Z", "digest": "sha1:PQN5G6KWLYODCTRW45T552UZUOS2D25T", "length": 22616, "nlines": 125, "source_domain": "www.kolaj.in", "title": "संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले? | Kolaj", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला.\nदिल्लीत १९५८ च्या मध्यास संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसंदर्भात एक निर्णायक बैठक झाली. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. पं. गोविंद वल्लभपंत यांच्या घरी झालेल्या बैठकीला मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती. या बैठकीचा वृत्तांत खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी लिहून ठेवलाय. ऋणानुबंध पुस्तकात आलेल्या त्या वृत्तांताचा हा संपादित अंश.\nसकाळी मी मुंबईला परतलो. त्या दिवशी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद वगैरे ठिकाणच्या वृत्तपत्रांत या बैठकीची बातमी ठळकपणे आली. पंडितजींनी घेतलेल्या बैठकीचा हा वृत्तान्त कदाचित त्यांच्या वर्तुळातून प्रसिद्धीला दिला गेला असेल.\nमी मुंबईला पोहोचलो, तेव्हा मला बरेच लोक भेटावयास आले. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री डॉ. जीवराज मेहता यांना वाटलं, की विधिमंडळाचा हा विश्वासभंग झाला. मी त्यांना सारा इतिहास निवेदन केला. पण ऑगस्ट, सप्टेंबरपासून वेगळीच अडचण उभी राहिली. काँग्रसचे अध्यक्ष ढेबर यांचा द्वैभाष��क तोडण्यास विरोध होता. गुजरातच्या लोकांना ही बदललेली भूमिका आम्ही कशी पटवणार असं त्यांनी नेहरूंना विचारलं. पंडितजींच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे अशा वेळी ते शिंपल्यात जाऊन बसत. तसे ते बसले.\nइकडे लोकांना द्वैभाषिकाच्या फेरविचाराची योजना समजली होती. पण हालचाल होत नव्हती. हा फेरविचार करण्याचं पाऊल कसं टाकावयाचं, हे मी नेहरूंना विचारलं, तेव्हा ढेबर आणि मोरारजीभाईंचं मत त्यांनी मला ऐकविलं आणि मीच या संबंधात शंकासमाधान केलं पाहिजे, असं ते म्हणाले. आता जर द्वैभाषिकाचा फेरविचार केला गेला नाही, तर काय होईल, या विचाराने मला धडकी भरली, मी अस्वस्थ झालो.\nहेही वाचा: 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो\nनेहरूंची भिस्त मोरारजी आणि यशवंतरावांवर\nनेहरूंनी या संबंधात स्वत: हालचाल न करण्याचं ठरविलं होतं. पण मोरारजीभाईंनी मला दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा आग्रह केला आणि आपणही गुजराती नेत्यांशी बोलू, असं ते म्हणाले.\nमी मग दिल्लीला गेलो. विदर्भ आणि गुजरात यांच्याबाबत कोणत्या मार्गाने मी पावले टाकत आहे, हे पंडित पंत यांना निवेदन केलं. त्यांना हे पसंत पडलं आणि मला, आगे बढो, असं त्यांनी सांगितलं. नेहरूंना आपण खुलासा करू, असंही ते म्हणाले.\nमी नंतर मुंबईला परतलो. आठवडाभराने मोरारजीभाईंनी मला दिल्लीला बोलावले. त्याप्रमाणे मी गेलो. तेव्हा मोरारजीभाई म्हणाले, 'गुजरातच्या राजधानीच्या आणि डांगच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे.' मी हे मान्य केलं आणि सहकाऱ्यांशी चर्चा करतो, असे सांगून मुंबईला परतलो.\nहेही वाचा: मुंबई का किंग कौन मराठी मतदार तर नाही ना\nमुंबईला आल्यावर मी विचारविनिमय सुरू केला. भाऊसाहेब हिरे यांना मी बोलावलं आणि गुजरातच्या राजधानीसाठी पैसे द्यावे लागतील, इतरही काही रक्कम तोडून द्यावी लागेल, हे मी त्यांना स्पष्ट केलं. ते म्हणाले, की याबाबत काही जबाबदारी घेण्याची आपली तयारी नाही. इतरही काही कार्यकर्त्यांची हीच भूमिका होती. मी या आर्थिक प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी काही अधिकाऱ्यांना सांगितलं. तसंच माझ्या बाजूला आणखी एक घटक होता. तो असा :\nद्वैभाषिक राज्यात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही भागांतून विरोधी पक्ष होते. त्यांच्या चर्चा चालत. एकत्र येऊन या राज्याला विरोध करण्याचे त्यांचे बेत होतहोते. अश��� एका चर्चेच्या वेळी डांग गुजरातला देण्याची डांगे यांनी तयारी दखवली होती. मला याची माहिती होती. मी मग माझ्या अनेक पक्षसहकाऱ्यांना बोलावलं. विरोधी पक्षांची डांगबद्दल काय भूमिका आहे, हे मी त्यांना स्पष्ट केलं.\nमी असंही सांगितले, की डांग गुजरातला देण्यास माझा व्यक्तिश: विरोध आहे. पण आपण या प्रश्नावर ही बोलणी तोडणार काय माझी स्वत:ची भूमिका व्यवहार्य आहे. या प्रश्नावर बोलणी तोडू नयेत, असं मला वाटतं. हे सहकारी म्हणाले, 'आपल्याला मुंबई मिळत आहे, तेव्हा तुम्हीच काय ते ठरवा. महाराष्ट्र ते मान्य करील.'\nहेही वाचा: गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन\nआंध्र आणि मद्रासचा फारकत फॉर्म्युला\nद्वैभाषिक तोडल्यावर आर्थिक नुकसानभरपाई, राजधानी बांधण्याचा खर्च, इत्यादी किती रक्कम द्यावी लागेल, याचा अभ्यास मी काही अधिकाऱ्यांना करायला सांगितला. आंध्र आणि मद्रास राज्यांची फारकत झाली, तेव्हा यासंबंधीची पद्धत ठरली होती. याप्रमाणे तीस एक कोटी रुपये द्यावे लागतील, असं मला सांगण्यात आलं. एवढी रक्कम एकदम द्यावयाची, हे मराठी मनाला मानवणारं नव्हतं.\nकाही सहकाऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हा एकट्या मुंबईतील विक्रीकर २५-३० कोटींच्या घरात जातो, तर मग ५० कोटी द्यावे लागले, तर दोन वर्षांत ती रक्कम मुंबईच्या विक्रीकरातूनच वसूल होईल, असा युक्तिवाद मी केला आणि तो माझ्या सहकाऱ्यांनी मान्य केला. काय रक्कम द्यावयाची असेल, ती तुम्ही ठरवा आणि प्रश्न मिटवा, असं त्यांचं मत पडलं.\nमी लगेच दिल्लीला गेलो. मोरारजीभाईंना डांग देण्याची तयारी असल्याचं सांगितलं. राजधानी बांधण्यासाठी खर्च देण्याचे मान्य केलं. हा खर्च आणि बाकीची भरपाई यांचं कोष्टक, आंध्र आणि मद्रासची फारकत झाली, त्या धर्तीवर असावं, असं मी सांगितलं आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडून याची तपासणी करावी, अशी सूचना केली.\nहेही वाचा: मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा\nपण दहा कोटी आणणार कुठून\nतेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्याकडून दोन दोन अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा पाच जणांची समिती नेमली गेली. आमच्या बाजूने बर्वे आणि यार्दी होते. रिझर्व्ह बँकेचे गवर्नर तेव्हा भट्टाचार्य होते. राजधानी बांधण्याच्या खर्चाचा प्रश्न समितीकडे न सोपविता आपण आपापसांत सोडवू, ��से मोरारजीभाई म्हणाले. तेव्हा मी तात्काळ मान्यता दिली आणि आंध्र आणि मद्रासच्या धर्तीवर सात कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली.\nमोरारजीभाई म्हणाले, 'नाही, दहा कोटी हवेत.'\nमी ते कबूल केलं. ही रक्कम द्वैभाषिक राज्याच्या अर्थसंकल्पातून देण्यात येईल, असंही मी म्हणालो आणि ते मोरारजींना मान्य होतं. मी हिशेब केला, की द्वैभाषिकाच्या अर्थसंकल्पातून ही रक्कम येणार, म्हणजे महाराष्ट्रावर केवळ सात कोटींचाच बोजा पडेल.\nआणि विदर्भही महाराष्ट्रात राहिला\nपुढे मी पुन्हा दिल्लीला गेलो. तेव्हा चव्हाणांनी माझ्याशी चांगला व्यवहार केला, असं मोरारजींनी काही जणांना सांगितल्याचं मला कळलं. पंडितजी वगैरेंच्या मध्यस्थीशिवाय आपापसांत हा प्रश्न सोडवता आला, याचं त्यांना समाधान होतं. मी पंतांना सर्व हकीगत निवेदन केली. विदर्भाबाबत एक समिती नेमावी, म्हणजे ती तोडगा काढील, असंही त्यांना सांगितलं. त्यांनी मग मी पंडितजींना भेटून निवेदन करावं, असं सुचविलं. त्याप्रमाणे मी नेहरूंना भेटलो. माझी हकीगत ऐकून त्यांना आनंद झाला.\nते म्हणाले, 'आता आपल्याला पुढचं पाऊल टाकण्यास हरकत नाही.'\nवर्किंग कमिटीने नंतर विदर्भाबाबत नऊ जणांची समिती नेमली होती. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचे प्रतिनिधी होते आणि पं. पंत अध्यक्ष होते. आमच्या दोन-तीन बैठका झाल्या आणि आम्ही एकमताने अहवाल तयार केला. विदर्भ महाराष्ट्रात राहावा, हे मान्य झालं आणि काही आश्वासनं देण्यात आली. आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.\nहेही वाचा: शाहिरांनी फक्त गायला नाही तर घडवलायही महाराष्ट्राचा इतिहास\n(साभार वायबीचव्हाण डॉट इन.)\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना माला��र बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A9", "date_download": "2019-10-22T08:49:51Z", "digest": "sha1:5CFZ3EQWUQKLYMLAFK3DFUQW2KAI26KN", "length": 12086, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१४:१९, २२ ऑक्टोबर २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nपुणे‎; ११:०३ +१०२‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; ११:०१ +४२‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:५६ -१२४‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:५३ +८‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:५१ +६८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:४८ -१३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुण्यातील प्रसिद्ध देवळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:४७ +९८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎भेट देण्यासारखी अन्य स्थळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:४२ -२४‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुण्यातील प्रसिद्ध देवळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:३९ -५७‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎नाव खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:३५ -१२‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎मठ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:३३ -३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎बगीचे आणि पोहण्याचे तलाव खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:३२ -१३२‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १०:२१ -१‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुण्यातले एकेकालचे नाले, तलाव, हौद वगैरे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:१९ -७६६‎ ‎ज चर्चा योगदान‎ Suvarna.chintamani (चर्चा)यांची आवृत्ती 1710814 परतवली. खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:१९ -१,२१९‎ ‎ज चर्चा योगदान‎ Suvarna.chintamani (चर्चा)यांची आवृत्ती 1710977 परतवली. खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:१७ +१९०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎नद्या, तलाव, हौद आणि नाले खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १०:१३ -४१८‎ ‎ज चर्चा योगदान‎ Suvarna.chintamani (चर्चा)यांची आवृत्ती 1710978 परतवली. खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; ०९:४८ +४१८‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नद्या, तलाव, हौद आणि नाले खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; ०९:४२ +१,२१९‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nसावित्रीबाई फुले‎; १४:२७ +४‎ ‎2402:8100:3028:33e7:7848:1ca5:4b5b:8ff8 चर्चा‎ [] खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता \nसावित्रीबाई फुले‎; १४:२७ +१४४‎ ‎2402:8100:3028:33e7:7848:1ca5:4b5b:8ff8 चर्चा‎ फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता \nसावित्रीबाई फुले‎; १४:२४ +८६‎ ‎2402:8100:3028:33e7:7848:1ca5:4b5b:8ff8 चर्चा‎ मुख्याध्यापक खूणपताका: मोबाईल संपादन मोब���ईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता \nसावित्रीबाई फुले‎; १४:२२ +१९४‎ ‎2402:8100:3028:33e7:7848:1ca5:4b5b:8ff8 चर्चा‎ फुले हिंदु माळी क्रांतिज्योतो खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nपुणे‎; ०९:४५ +७६६‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎पुण्यातील स्मारके, समाध्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; ०९:४१ +२०८‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; ०९:३८ +१,४४७‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नाव खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T09:18:59Z", "digest": "sha1:HHFRKFLZAGETPRTRZE3IEWME56OTJQWX", "length": 7355, "nlines": 117, "source_domain": "raigad.gov.in", "title": "आमच्याशी संपर्क साधा | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nहे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण संकेतस्थळ माहिती व्यवस्थापक , रायगड जिल्हा संकेतस्थळ व निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड, यांना लिहू शकता. संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याश�� संपर्क साधू शकता:\nसंकेतस्थळ माहिती व्यवस्थापक(डब्लू.आय.एम.) रायगड जिल्हा संकेतस्थळासाठी, आणि\nनिवासी उप-जिल्हाधिकारी व अपर जिल्हा दंडाधिकारी\nजिल्हा – रायगड (महाराष्ट्र)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/03/17/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-10-22T09:45:29Z", "digest": "sha1:J6FGF45EPDUDD2TB4DX5NVIKNHTG4XPD", "length": 27340, "nlines": 109, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nनवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)\nदगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या खडकांमध्ये या अनेकविध आकाराच्या स्थायूं नीच स्थिरता, आधार, भक्कम पणा दिला .. धबधबे झेलले स्थायूंनीच, तोफगोळे व तोफांचा मारा स्थायूंचाच, झोपाळे स्थायूंचेच, ऊन -वारा -पावसापासून निवारा स्थायूंचाच, भेदक कडे, सुळके ही त्यांचेच.. हिमनग सुद्धा त्यांचेच.. हिरे , माणके, कोळसे, हाडे सर्व ठिकाणी हा स्थायूच भरून राहिलाय.. दोन रानरेडे चवताळून एकमेकाला टक्कर देतात तेव्हा धडकतात ते त्यांच्या डोक्यावरचे टणक स्थायूच.. पकडलेल्या शिकारीचे पोट फाडायला सिंहांना मदत करतात ते धारदार सुळ्यांचे व नख्यांचे स्थायूच .. जंगली श्वापदांचा अंदाज घेत म्यानातील तलवारीच्या रत्नजडित मुठीवर हात ठेवत विक्रम या स्थायूंच्या विश्वात रमला होता..\n“अरे अरे विक्रमा, हे काय स्थायू स्थायू चाललंय असं वाटतंय की भगवान श्रीकृष्णाने जसे विश्वरूप दर्शन देऊन प्रत्येक ठिकाणी मी कसा भरून र���हिलोय हे सांगितलं तसं काही स्थायूंचं सांगतोस की काय असं वाटतंय की भगवान श्रीकृष्णाने जसे विश्वरूप दर्शन देऊन प्रत्येक ठिकाणी मी कसा भरून राहिलोय हे सांगितलं तसं काही स्थायूंचं सांगतोस की काय\n“हो वेताळा, आधी कणाद त्यानंतर प्रशस्तपद यांच्या ग्रंथामध्ये केवळ स्थायूच नाही तर सर्वच म्हणजे स्थायू , द्रव, वायू , तेज, आकाश, काळ, दिक, आत्मा व मन यासर्वांनाच विशेष द्रव्ये म्हटले आहे….एका अर्थी ही नवद्रव्ये संपूर्ण विश्वालाच घडवतात.. सुप्त राहतात.. पण तरीही सर्वत्र भरून राहतात.. वेगवेगळी कळत नाहीत.. आपण सामान्य माणसं या प्रत्येक द्रव्याचे विश्वरूप दर्शन अनुभवाने घेऊच शकतो.. या द्रव्यांचे विराट रूप पाहूच शकतो ”\n“थांब मी पृथ्वी किंवा स्थायू परम द्रव्याला आवाहन करतो.. हे परमद्रव्या मला तुझं दर्शन दे..तुझं विराट रूप मला दाखव.. मी तुझा आजन्म ऋणी राहीन..”\nअसं म्हणता क्षणी आजूबाजूच्या सर्व स्थिर – चर, सजीव -निर्जीव, सूक्ष्म-महाकाय यांनी भरलेल्या सृष्टीतील सर्व लहान थोर, सूक्ष्म -अतिसूक्ष्म स्थायू कण वेगाने एकत्र आले आणि एक अतिशय महाकाय, रंगीबेरंगी विराट पुरुष समोरा आला.. अतिशय दणकट, विशालकाय, कणखर, राकट असा तो अतिविशाल पुरुष पाहून साऱ्यांचेच डोळे दीपले.. सर्वांनाच आपण महापराक्रमी भीमाचाच अवतार पाहतोय की काय असा भास झाला.. हजारो काळ्यामेघांच्या गडगडाटाला फिका पाडील अशा घनगंभीर आवाजात तो राजा विक्रमाला म्हणाला “राजा विक्रमा, आज कशी काय आठवण काढलीस बोल हा मी पृथ्वीपुरुष किंवा स्थायुपुरुष तुझ्यासमोर उभा आहे.. ”\nत्याचं ते`अतिविराट, अतिभव्य रूप कोणाच्याच नजरेत सामावत नव्हतं.. डोळे अक्षरश: दिपून गेले होते.. सगळेच स्तिमित झाले होते.. तेव्हा विक्रम म्हणाला “हे स्थायूपुरुषा तू अतिभव्यच आहेस.. तुझं हे अतिविराट रूप लक्षात घ्यायला आम्ही कमीच पडतो.. तेव्हा तूच आम्हाला तुझ्या विषयी सांग .. ”\n“विक्रमा तू पाहतच आहेस तसा मी तीन मुख्य प्रकारात वसतो: सर्व सजीव वनस्पती तसेच प्राणिमात्रांची शरीरे, त्यांची इंद्रिये व त्यांना जाणवणाऱ्या वस्तू.\nयातील शरीरे ही दोन प्रकारची असतात: मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी. म्हणजेच जरायुज किंवा गर्भातून जन्मणारे आणि अण्डज किंवा अंड्यातून जन्माला येणारे. माणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा स���्तन वर्गात मोडणारे आहेत. पक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.\nइंद्रियांत मी मुख्यतः वासाची जाणीव करून देणाऱ्या गंधेंद्रियात आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते मुख्यतः स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही.\nतिसऱ्या म्हणजे तुम्हाला माहित असलेल्या नेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – माती, दगड व पाने-फुले. त्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते.\nदुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणांमध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात. तिसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झाडे – त्यांची फुले व फळे, वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.”\nहे परमपुरुषा तुझी ही लहान थोर रूपे आम्ही आमच्या आजूबाजूला पाहतच असतो. पण ती रूपे, त्या वस्तू कायम टिकत नाहीत ती मोडतात, तुटतात, छिन्न विछिन्न होतात. मग तेव्हा तू कुठे जातोस\nविक्रमा, ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी राहती ‘ हे तू ऐकलंच असशील, तसंच माझंही आहे. अणुरूपात मी अनंतकाळापर्यंत राहतो , पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील वस्तूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते. तात्कालिक अस्तित्व असणाऱ्या वस्तूमध्ये माझ्या सूक्ष्म घटकांची एक विशिष्ट रचना होते व त्यांना नेहमीचा आकार येतो. ती रचना मोडली म्हणजेच भॊतिक बदल झाला की मी सूक्ष्म रूपात जातो. पण पाकज म्हणजे रासायनिक बदल झाला तर मी तुम्हाला लक्षात न येणारे रूप घेतो. पण माझे अणुरूपातले विशेष अस्तित्व किंवा ओळख कायम राहते.”\n“मग हे स्थायुपुरुषा आम्ही तुला ओळखायचं कसं तुझी लक्षणे कोणती\n“चांगला प्रश्न. आम्ही अनेक रंगांमध्ये असतो, पांढरा, काळा, नारंगी, पोपटी. आम्हाला वेगवेगळ्या चवी असतात गोड, कडू, तिखट, आंबट, तिखट, खारट. आम्हाला छान व नकोसा असे दोन प्रकारचे वास असतात. आम्ही धड ना गरम असतो ना थंड, आमचं तापमान तेज द्रव्याच्या परिणामाने बदलतं. शिवाय आम्हाला संख्येने मोजता येते एक, दोन, तीन..आमची लांबी-रुंदी-उंची मोजता येते.”\n“पण हे स्थायुपुरुषा तू म्हणतोस ते गुण इतरांनाही असतील जसे रंग वगैरे आप द्रव्याला असेल, वायूंना एक-दोन-तीन असे मोजता येईल..मग तुझा वेगळेपणा काय..पदार्थविज्ञाना नुसार तुझ्यात काही वेगळेपणा आहे का\n आवडला प्रश्न मला..एक तर स्थायू पदार्थांना वास असतोच असतो..मग तो स्थायू मोठा असो किंवा अगदी सूक्ष्म धुळीएवढा असो..तुम्ही जेव्हा उदबत्ती लावता तेव्हा स्थायूचेच अतिशय लहान कण हवेत तरंगतात व दूरवर सुगंध पोहोचवतात..तशीच गोष्ट दुर्गंधाची..यालाच तुमच्या नवीन संदर्भात तुम्ही Brownian Motion म्हणता. असो. पण पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने मला समजून घ्यायचं असेल तर हे माझं रूप पाहा..”\nअसं म्हणताक्षणीच एक अतिभव्य कासवच येऊन उभं राहिलं..सारे पुन्हा आश्चर्यचकित झाले..\n” सगळ्यांनीच धक्क्याने, अविश्वासाने, निराशेने म्हटले. राजा म्हणाला “तुझा आवडता प्राणी, तुझं रूप कासवासारखं का झालं.. असं काय आहे या संथ प्राण्यात \n“अरे विक्रमा कासव हा संथ आहे, शक्तिवान आहे, तो आपणहून उगीच जास्त फिरत नाही..माझंही तसंच आहे..स्थायूंना म्हणजेच आम्हाला हालवण्यासाठी बळंच लावावं लागतं..आम्हाला हालवणारं बळ नाहिसं झालं की आम्हीपण निवांत बसून राहतो कासवासारखे आत पाय घेऊन. यालाच नैमित्तिक प्रवाहीपणा म्हणजे काही कारणानेच किंवा बाह्यबळामुळेच (External Force) हालचाल करणं असं म्हणू शकतोस. यालाच जडत्व(Inertia) असंही म्हणतात.”\n“अरेच्चा म्हणजे तुला धक्का दिला की तु हालणार म्हणजे विस्थापन (Displacement)आलं, मग वेग मोजणं (Speed)आलं, मग त्वरण (Acceleration)आलं, मग संवेग(Momentum) आला, मग तुला धक्का मारणारं बळ किती हे मोजणं (Force)आलं आणि या हालचालीला विरोध करणारं घर्षण(Friction) आलं व खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण आलं..आऱ्याऱ्या आता मला कळलं सारं..”वेताळ म्हणाला.\n“वेताळा गतीची समीकरणं (Equations of motion) विसरलास वाटतं मग हे स्थायुपुरुषा तुम्हीही वाहता व पाणीही वाहतं..मग दगडधोंड्यांच्या व पाण्याच्या वाहण्यात काय फरक मग हे स्थायुपुरुषा तुम्हीही वाहता व पाणीही वाहतं..मग दगडधोंड्यांच्या व पाण्याच्या वाहण्यात काय फरक” संभाषणाचा धागा पुढं नेत विक्रम म्हणाला.\n“बरोबर आहे..पण पाण्याला केवळ थोडा उतार मिळाला व जागा मिळाली की ते वाहू लागतं. पण आम्हाला वर्गात झोपलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे जागं करावं लागतं, सतत हालवावं लागतं..कारण आम्हाला घर्षणबळ सुद्धा स्थिर बसवायचा प्रयत्न करतं..या सगळ्यावर मात करण्यासाठी आम्हाला धक्का देऊन हालवणारं बळ सतत पाठीशी असावं लागतं..नाहीतर आम्ही पुन्हा बसतो एकाजागी..निवांत..निश्चल..”\n“मग हे स्थायुपुरुषा, दगडधोंडेही उंचावरून पडतात, धबधबाही पडतो..मग गुरुत्वबळ(gravity) दोघांवरही काम करतं\n“अगदी बरोबर विक्रमा..गुरुत्वबळ स्थायु व द्रव या दोन प्रकारच्या द्रव्यांवरच प्रभाव दाखवतं..बाकी द्रव्यांवर म्हणजे वायू, तेज, आकाश, दिक्, काल, मन यांच्यावर गुरुत्वाची मात्रा चालत नाही..पण हे राजन आता उत्तररात्र संपून नवीन दिवस येण्याची चाहूल लागते आहे..सहस्र किरणांनी जगाला तेज देणारा सूर्य येतोय..त्याच्या संपर्काने बर्फ इत्यादि अनेक स्थायूरूपे द्रवांमध्ये रूपांतरित व्हायला उत्सुक झाली आहेत..सृष्टिचक्र अविरत चालू राहण्यासाठी आता मला सृष्टीत विलीन व्हायला हवे येतो मी..”\nअसे म्हणून स्थायूपुरुष लुप्त झाला..पण अनेकविध आकारांमधले त्याचे अस्तित्त्व आता सर्वांनाच जास्त तीव्रपणे जाणवू लागले. वेताळानेही विक्रमाचा निरोप घेतला व म्हणाला”विक्रमा, स्थायुपरुष दर्शन झाले हे चांगलेच..पण आता बाकी द्रव्यांच्या पुरुषांनाही बोलावण्याची जबाबदारी तुझीच बरंका..येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nTags: गुरुत्वघर्षणजडत्वपृथ्वीबळभौतिकशास्त्रमराठीतून विज्ञानविज्ञानकथाशास्त्रसेमी इंग्लिशस्थायुsolids\nतारिख आणि तिथी: किती Time ‘पास’ झाला\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\n[…] नाचतात तसे कोणीतरी या सतत पळणाऱ्या स्थायु द्रव्यांना नियंत्रित करत असतो हे निश्चित. वाघ […]\n[…] नाचतात तसे कोणीतरी या सतत पळणाऱ्या स्थायु द्रव्यांना नियंत्रित करत असतो हे निश्चित. वाघ […]\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars) – विक्र\n[…] स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात. म्हणजेच ही पाच द्रव्ये ढकलाढकली, हाणामारी, ओढाओढी करणाऱ्या दांडगट मुलांसारखे वागतात. म्हणजेच वैज्ञानिक भाषेत दुसऱ्यांवर बाह्यबळ(external force) लावतात. वेताळा, कणाद ‘कार्यविरोधीकर्म’ नावाच्या वैशेषिक सूत्र १-१-१४ मध्ये वेगसंस्काराविषयी म्हणतात […]\nNext story स्थायू पदार्थांचे उडणे व पुन्हा खाली पडणे (Falling of solids)\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--agrowon&page=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aagriculture%2520department", "date_download": "2019-10-22T09:36:36Z", "digest": "sha1:6NPJDFH5H7WEYFTPQKFDABZS3FWS2YPY", "length": 17887, "nlines": 222, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (93) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (57) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (8) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (4) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबातम्या (514) Apply बातम्या filter\nयशोगाथा (78) Apply यशोगाथा filter\nसंपादकीय (48) Apply संपादकीय filter\nग्रामविकास (18) Apply ग्रामविकास filter\nकृषी सल्ला (10) Apply कृषी सल्ला filter\nअॅग्रोगाईड (5) Apply अॅग्रोगाईड filter\nअॅग्रोमनी (5) Apply अॅग्रोमनी filter\nइव्हेंट्स (4) Apply इव्हेंट्स filter\nटेक्नोवन (4) Apply टेक्नोवन filter\nकृषिपूरक (1) Apply कृषिपूरक filter\nकृषी विभाग (632) Apply कृषी विभाग filter\nसोयाबीन (96) Apply सोयाबीन filter\nकृषी विद्यापीठ (89) Apply कृषी विद्यापीठ filter\nमहाराष्ट्र (74) Apply महाराष्ट्र filter\nउत्पन्न (70) Apply उत्पन्न filter\nरब्बी हंगाम (70) Apply रब्बी हंगाम filter\nऔरंगाबाद (59) Apply औरंगाबाद filter\nजिल्हा परिषद (54) Apply जिल्हा परिषद filter\nव्यवसाय (54) Apply व्यवसाय filter\nदुष्काळ (50) Apply दुष्काळ filter\nप्रशासन (50) Apply प्रशासन filter\nसोलापूर (50) Apply सोलापूर filter\nकृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशा\nदेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये महाराष्ट्रात असून देखील कृषी कौशल्य आत्मसात केलेले शेतकरी किंवा...\n`कमी उत्पादन खर्चाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करा`\nनांदेड : ‘‘शेतकरी शेतीशाळांद्वारे कृषी निविष्ठांवरील खर्च कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रसार करा. पिकांच्या उत्पादनवाढीसह शेतीपूरक...\nऔरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी, मक्याची हेक्टरी उत्पादकता निश्‍चित\nऔरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत कृषी विभागाकडून ज्वारीची हेक्‍टरी १० क्‍विंटल ८३ किलो, तर...\nजलसंधारणांच्या कामातून राऊतवाडी झाले टँकरमुक्त\nसातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून लोकसहभाग, जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे होत आहेत. त्या जोरावर टँकर बंद होत आता...\nसीमोल्लंघन पारंपरिक शेती पद्धतीचे\nऔरंगाबाद येथे विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत मराठवाड्यातील पीक-पाणी समस्यांवर नुकतेच मंथन झाले आहे. या...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी पावणेतीन लाख हेक्टरवर नियोजित\nनांदेड : ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात २ लाख ८३ हजार ७४९ हेक्टवर पेरणी नियोजित करण्यात आली आहे. गतवर्षीच्या...\nरब्बीत बुलडाणा जिल्ह्यात हरभरा पिकाचे एक लाख हेक्टरवर नियोजन\nबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झालेला असून, प्रकल्पांमध्ये मोठा साठा उपलब्ध झालेला आहे. त्यातच...\nपरभणी जिल्ह्यात फळबागांची २३३ हेक्टरवरच लागवड\nपरभणी : जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २०१९-२० च्या हंगामात फळबाग लागवडीस ९५५ शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरी...\nपरभणी जिल्ह्यात रब्बीत पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी नियोजित\nपरभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर पेरणी नियोजित करण्यात आली आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या...\nकृषिमित्र, कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे मित्र व्हावे ः जिल्हाधिकारी पापळकर\nअकोला ः जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोचविण्यासाठी कृषिमित्र व कृषी सहायकांनी खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे मित्र व्हावे, असे...\nजळगाव जिल्ह्यात अतिपावसाने पिकांचे नुकसान\nजळगाव ः जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उडीद, मुगाचे उत्पादन तर हातचे गेले आहे. मका पीक अमेरिकन...\nसिंधुदुर्ग : अतिवृष्टीमुळे २९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान\nसिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ हज��र ९३३ शेतकऱ्यांचे १६ कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाले...\nअस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची कृषी आयुक्‍तालयावर धडक\nऔरंगाबाद : शेततळ्याच्या अस्तरीकरणाचे राहिलेल्या अनुदानासाठी पैठण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ३०) कृषी आयुक्‍तालयावर धडक...\nखाद्यतेलात स्वावलंबी होण्याची दिशा\nइंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश पामतेलाचे उत्पादन आणि निर्यात यात आघाडीवर आहेत. या दोन देशांकडून आपण दरवर्षी दीड ते दोन लाख टन...\nअमरावती विभागात सरासरीच्या ९२ टक्‍के पाऊस\nअमरावती ः विभागात गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतकऱ्यांसाठी पीक व्यवस्थापनही जिकिरीचे ठरत आहे. पिकात...\nकृषी विभाग आणि विद्यापीठात समन्वयाची गरज ः डॉ. विलास भाले\nचंद्रपूर ः कृषी विद्यापीठनिर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याकरिता कृषी विभाग व विद्यापीठाने समन्वय ठेवत एकत्रितपणे काम करण्याची...\nकोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात जोरदार पाऊस\nकोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांशी भागात मंगळवारी (ता.२४) रात्रीपासून बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंत जोरदार वृष्टी झाली. रात्रभर...\nशेततळे अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या चकरा\nऔरंगाबाद : शेततळ्याच्या अस्तरीकरणाचे बाकी राहिलेले अनुदान मिळावे, यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे चकरा सुरू आहेत. २०१७-१८...\nफवारणीदरम्यान विषबाधितांची संख्या पाचशेपार\nनागपूर ः फवारणीदरम्यान होणारा विषबाधा व्यापक जागृतीमुळे नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी, या हंगामात एकट्या यवतमाळ...\nअमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती, नियंत्रणासाठी शास्त्रज्ञ कार्यरत\nमक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा) ही भारतामध्ये नवीन असून, त्याच्या शिफारशी उपलब्ध नाही. या अळीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/fire-audit-orders-in-three-months/", "date_download": "2019-10-22T08:31:15Z", "digest": "sha1:H6CK6KJ356HRMEIHEWFBQ72KLDGZ5RYJ", "length": 11229, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तीन महिन्यांत फायर ऑडिट करण्याचे आदेश | Dainik Prabhat", "raw_content": "\nतीन महिन्यांत फायर ऑडिट करण्याचे आदेश\nनगर – गुजरातमधील सुरत येथील खासगी शिकवणी वर्ग सुरू असलेल्या मजल्यावर आग लागून विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर अशी दुर्घटना नगरमध्ये घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नगर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक, खाजगी इमारतींचे येत्या 3 महिन्याच्या आत फायर ऑडिट करावे, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत.\nयात टाळाटाळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शासकीय कार्यालये तसेच महापालिकेची स्वतःची कार्यालये यासह सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असणाऱ्या खासगी इमारती (सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे, रुग्णालये, वाणिज्य/व्यापारी संकुल, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये, शिकवणी वर्ग इ.)\nया इमारतीमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर सेफ्टी ऑडिट) करून घेणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवनसुरक्षा उपाययोजना अधिनियम 2006 चे कलम 3 (1) नुसार बंधनकारक असून असे परिक्षण अधिनियमातील कलम 3 (3) नुसार अनुज्ञाप्तीधारक अभिकरणाकडून करून घेऊन सदर अहवाल वर्षातून दोन वेळा जानेवारी व जुलैमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी यांना सादर करावयाचा असून, खासगी इमारतींबाबत ही जबाबदारी इमारतीचे मालक अथवा भोगवटादार यांची आहे. कलम 9 नुसार शासनाने नियुक्त केलेल्या अनुज्ञप्तीधारक अभिकरण कडून इमारतीचे परिक्षण करून अहवाल महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र यांच्याकडे सादर करावा.\nवीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळणार\nभूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे\nतरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके\nशेवटच्या तीन दिवसात प्रचाराचा उडणार बार\nमनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी\nनिवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीत नाहीत : धस\nपाटपाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपत : पिचड\nजिल्ह्यात 16 मतदान केंद्रांवर महिला राज\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग ���िसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mirrorkolhapur.com/mla-rajesh-kshirsagar-2-o/", "date_download": "2019-10-22T09:28:34Z", "digest": "sha1:KDYPE4QT5QVJZKMNP4WMVECU7FFJWUAK", "length": 8845, "nlines": 57, "source_domain": "mirrorkolhapur.com", "title": "आमदार राजेश क्षीरसागर ३ ऑक्टोंबर ला भगव्या रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करणार - मिरर कोल्हापूर", "raw_content": "\nआमदार राजेश क्षीरसागर ३ ऑक्टोंबर ला भगव्या रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करणार\nहिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गेली दहा वर्षे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षनेतृत्वाने पुन्हा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविण्याची संधी दिली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे आमदार राजेश क्षीरसागर उद्या गुरुवार दि.०३ ऑक्टोबररोजी सकाळी १० वाजता “पेटाळा मैदान” येथून भगव्या रॅलीने शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nविलक्षण संघर्षातून शिवसेनेचा “आमदार” म्हणून राजेश क्षीरसागर यांनी ओळख निर्मा�� केली आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी “फक्त लढ म्हणा” अशी भूमिका ठेवून आमदार राजेश क्षीरसागर यांनी “सत्ता हे लोक सेवेचे मार्ग आहेत” हि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण जोपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात आपले कार्य अखंडीत सुरु ठेवले आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक, आंदोलनात्मक, विकासात्मक आणि आरोग्य विषयक कामातून आमदार राजेश क्षीरसागर शहरवासियांचे हक्काचे आमदार बनले आहेत. सर्वच क्षेत्रातील नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.\nआमदार राजेश क्षीरसागर यांच्या भगव्या रॅलीने शहरातील वातावरण भगवेमय करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. या रॅलीची सुरवात पेटाळा मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त असा असणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या रॅलीची सांगता करणेत येणार आहे. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nया भगव्या रॅलीत समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना, आमदार राजेश क्षीरसागर प्रेमी आणि शहरातील तालीम संस्था आणि मंडळाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सामील होणार आहेत.\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nकोल्हापुरात झुडीओच्या नवीन एक्सक्लुसिव्ह स्टोअरचा शुभारंभ\nआमदार राजेश क्षीरसागर ३ ऑक्टोंबर ला भगव्या रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करणार\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nकोल्हापुरात झुडीओच्या नवीन एक्सक्लुसिव्ह स्टोअरचा शुभारंभ\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\n710, अ वार्ड, राजाराम चौक,टिम्बर मार्केट, कोल्हापूर\nMirador (40) अर्थ - उद्योग (566) अश्रेणीबद्ध (297) आरोग्य (369) कला (470) कृषी (238) कोल्हापूर (1957) क्र��डा (106) गुन्हे (61) देश - विदेश (895) नोकरी विषयक (136) ब्लॉग (21) महाराष्ट्र (1270) राजकीय (768) लेख (28) वधू - वर सूचक (19) वैशिष्ट्यपूर्ण (57) व्हिडिओ (47) शिक्षण (347) सांगली (128) सामाजिक (1099)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.fitnessrebates.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T08:20:18Z", "digest": "sha1:RJIQGRNXAAGY3AZ4RKAFBQKNHS75R347", "length": 26244, "nlines": 86, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "फिटनेस रिबेट्स संग्रहण - फिटनेस सवलत", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » कपडे » श्रेणीअफेटिव्ह रिबेट्सद्वारे संग्रहित करा\nग्रीष्मकालीन 2015 फिटनेस रिबेट्स सस्ता\nग्रीष्मकालीन 2015 फिटनेस रीबेट्स सवलत फिटनेस डील ऑनलाईन ही उन्हाळा आपल्यासाठी एक ब्रँड नवीन गेटवे होस्ट करीत आहे ते टी-शर्ट आणि ड्रॉस्ट्रिंग बॅग रिबेट करतात. अधिक तपशीलांसाठी त्यांच्या साइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा जिंकण्यासाठी संधीसाठी खाली प्रविष्ट करा ...\nजुलै 9, 2015 प्रशासन कपडे, फिटनेस रिबेट्स, Giveaways, टी-शर्ट टिप्पणी नाही\nवसंत ऋतू 2015 पळवणे: एक मोठा ब्लॅक व्हाईट आणि ग्रीन फिटनेस रिबेट्स हुडी\nवसंत 2015 पळवून नेणारा एक मोठा ब्लॅक व ग्रीन फिटनेस रिबेट्स जिंकणे ह्युडी रॅफ्लिकोप्टर सवलत खाली सवोर्त्तम प्रविष्ट करा हा पगार 5 / 1 / 15 वर सुरु होतो आणि 6 / 30 / 15 11 वर सुरु होतो: 59 PM EST एक विजेताला निवडले जाईल विलक्षण नियम: FitnessRebates.com स्विपस्टेक्स (\"स्वीपस्टेक्स\") कायदेशीर रहिवाशांसाठी खुले आहे ...\n1 शकते, 2015 प्रशासन कपडे, फिटनेस रिबेट्स, Giveaways, हुडी टिप्पणी नाही\nमे 2014 हुडी सडा\n तसे असल्यास, फिटनेस रीबेट्स ब्रँड न्यू एक्स-लार्ज नेव्ही ब्लू फिटनेस रीबेट्स देते जे एक लकी विजेत्याला हूडी देते द गेटवे प्रायव्हेटद्वारे प्रायोजित आहे. आमच्या फेसबुक फॅन पृष्ठ आवडत समावेश समावेश करण्याचे अनेक मार्ग आहेत ...\n9 शकते, 2014 प्रशासन कपडे, फिटनेस रिबेट्स, Giveaways, हुडी टिप्पणी नाही\n\"कर्करोगाचे अप लिफ्ट\" आता स्तनाचा कर्करोग जागृती जॅमवेअर उपलब्ध आहे\nफिटनेस रीबेट्स आमच्या ब्रँडची घोषणा करण्यासाठी अभिमानाची बाब आहे नवीन स्तनाचा कर्करोग जागरूकता जिम्बाब्वेची लिफ्ट कर्करोग स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतामुळे आता टी-शर्ट उपलब्ध आहेत हे ब्रँड नवीन टी-शर्ट्स ईबेवर खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण एकतर बोली ठेव�� शकता किंवा त्वरित खरेदी करण्यासाठी पर्याय आता खरेदी करू शकता. 10% ...\n4 शकते, 2014 प्रशासन कपडे, फिटनेस रिबेट्स, टी-शर्ट 3 टिप्पणी\nएप्रिल 2014 Gymwear Giveaway: 4 / 30 / 14 पर्यंत एक ब्लॅक आणि ब्लू टी-शर्ट वैध मिळवा\nएप्रिल 2014 जिमवेअर सँडवे फिटनेस रीबेट्स एक लकी विन्टरला ब्रँड न्यू टी-शर्ट प्रदान करीत आहे पुरस्कार: एक ब्रँड न्यू ब्लॅक अँड ब्लू फिटनेस रीबेट्स लोगो टी-शर्ट - आकार मोठा टी-शर्ट हॅनसद्वारे बनविला जातो. कॉटन / पॉलिस्टर ब्लेंड मी विनामूल्य गहाळ कसे दाखल करू द गेटवे प्रायव्हेटद्वारे प्रायोजित आहे. तेथे...\nमार्च 30, 2014 फिटनेस रिबेट्स कपडे, फिटनेस रिबेट्स, Giveaways, टी-शर्ट टिप्पणी नाही\nएक्स / एक्स XXX / 2014 / 4 पर्यंत मार्च / एप्रिल 30 ब्ल्यू टी-शर्ट सस्ता\nफिटनेस रिबेट्स मार्च / एप्रिल 2014 टी-शर्ट सवेव आम्ही एक नि: शुल्क ब्ल्यू फिटनेस रिबेट्स देत आहोत टी-शर्टचा आकार मोठा आहे एका लकी विजेता फेसबुक, ट्विटर, Google+ आणि आणखी सोबत जोडण्यासाठी विविध मार्ग आहेत 4 / 30 / 14 खाली फिटनेस रिबेट्स सस्ता द्या ...\nमार्च 6, 2014 प्रशासन कपडे, फिटनेस रिबेट्स, Giveaways, टी-शर्ट 1 टिप्पणी\nसेंट पॅट्रिक डे $ 1.99 मार्च XXX व 30 पर्यंतच्या हिरव्या फिटनेस रिबेट्स टी शर्ट विक्री वैध\nसेंट पॅट्रिक डे $ 1.99 ग्रीन फिटनेस रिबेट्स टी शर्ट विक्री फिटनेस सवलत ब्रँड नवीन ग्रीन फिटनेस सवलत टी-शर्ट्स आहे फक्त मर्यादित काळासाठी, आम्ही केवळ हिरव्या फिटनेस रिबेट्सची विक्री टी-शर्टवर केवळ $ 1.99 प्लस शिपिंगसाठी ठेवत आहोत eBay क्लिक केल्यावर आपल्याला पाहिजे ते आकार निवडा ...\nमार्च 1, 2014 फिटनेस रिबेट्स कपडे, हा कोड eBay, फिटनेस रिबेट्स, टी-शर्ट टिप्पणी नाही\nब्लॅक फॅसिलिटी रिबेट टी-शर्ट 4.99 / 12 / 13 वर केवळ $ 13 प्लस शिपिंग एसएस एल वैध\nब्रँड न्यू फिटनेस रीबेट्स लोगो टी-शर्ट फिटनेस रीबेट्सची ब्रँड नवीन लोगो टी-शर्ट आहे आपण ब्रॅण्ड न्यू ब्लॅक फिटनेस रीबेट करू शकता eBay वरून केवळ $ 4.99 प्लस शिपिंगसाठी टी-शर्ट आकार मोठा आहे हे ब्रांड नवीन फिटनेस रीबेट्स टी-शर्ट हेन्सद्वारे बनविले गेले आहे. शर्ट ही इबे लिस्ट कॉटन / पॉलिस्टर ब्लेंड आहे ...\nनोव्हेंबर 13, 2013 प्रशासन कपडे, हा कोड eBay, फिटनेस रिबेट्स, टी-शर्ट टिप्पणी नाही\nएक्स्-लार्ज ब्ल्यू फिटनेस रिबेट्स ह्युडी फक्त $ 12.99 10-31-13 पर्यंत वैध\nहिवाळी येत आहे आणि फिटनेस रीबेट्स आता हूडीज आहे आपण ईबेवर एक्स-लार्ज रॉयल ब्लू फिटनेस रीबेट्स हूडी मिळ���ू शकता फक्त $ 12.99 प्लस शिपिंगसाठी ही रॉयल ब्लू फिटनेस रीबेट्स हूडी हा एक कापूस / पॉलिएस्टर ब्लेंड आहे जो फळाच्या फळाद्वारे बनविला जातो. यादी हेलोवीन 10 / 31 / 13 शिपिंगवर समाप्त होते ...\nऑक्टोबर 1, 2013 फिटनेस रिबेट्स कपडे, हा कोड eBay, फिटनेस रिबेट्स, हुडी टिप्पणी नाही\nमोठा ब्लॅक फॅसिलिटी रिबेट्स ह्युडी केवळ $ 14.99 प्लस शिपिंग. 10 / 7 / 13 पर्यंत वैध\nहिवाळी येत आहे आणि फिटनेस रीबेट्स आता हूडीज आहे आपण eBay वर फक्त मोठ्या X फिटनेस रीबेट्स हूडी मिळवू शकता किंवा सर्वोत्कृष्ट ऑफर हूडी हा एक कापूस / पॉलिस्टर ब्लेंड आहे आणि लूम फ्रूटद्वारे बनविला जातो. लिस्ट बेरीज 14.99 / 10 / 7 शिपिंगवर $ 13 आहे. .\nसप्टेंबर 9, 2013 फिटनेस रिबेट्स कपडे, हा कोड eBay, फिटनेस रिबेट्स, हुडी टिप्पणी नाही\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\nएक्सएनयूएमएक्स पीएम रीफ्रेशर विनामूल्य ईबुक डाउनलोड\nमार्च 2019 नवीन बॅलन्स कूपन: 10% बंद कपडे + विनामूल्य शिपिंग\nआपल्या विनामूल्य Cravings फसवणूक पत्र पुस्तिका डाउनलोड करा\nकेलिन पॉलिनचे वजन कमी किकस्टार्ट मार्गदर्शिका विनामूल्य डाउनलोड करा\nफेब्रुवारी 2019 अमेझॅन सप्लीमेंट कूपन: मिस्टर हायडपासून 15% मिळवा\n14 डे केटो आव्हान पुनरावलोकन\nसेव्हिंग.कॉमसह आपले आरोग्य आणि स्वास्थ्य नवीन वर्षाचे रिझोल्यूशन जतन करा\nआपल्या विनामूल्य केटो मिठाई रेसिपी बुकसाठी दावा करा\n20% 1 आठवड्याचे डाइट कूपन कोड बंद\nरीबॉक 2018 सायबर सोमवार कूपनः साइटमैड बंद 50% मिळवा\nआपल्या विनामूल्य कमर ट्रिमरवर फक्त शिपिंगसाठी पैसे द्या\nआपल्या विनामूल्य निसर्गरचना चाचणी बोतलचा दावा करा\nश्रेणी श्रेणी निवडा 1 आठवडा आहार (1) 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (5) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस��तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (15) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (5) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (2) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) डकन आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (17) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (32) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) केटो (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (4) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (8) पुनरावलोकन (1) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (33) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\nसंग्रहण महिना निवडा ऑगस्ट 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जून 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते एप्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते.\nअधिक जाणून घेण्यासाठी, तसेच कसे काढायचे किंवा ब्लॉक करावे याबद्दल येथे पहा: आमचे कुकी धोरण\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2019 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/monsoon-will-be-come-by-tuesday-climate-department/", "date_download": "2019-10-22T08:49:47Z", "digest": "sha1:HE3TBAABMXHKX5HDD4FDOCG5T4P5YMUK", "length": 10036, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर मंगळवारपर्यंत मान्सून दाखल होईल : हवामान विभाग | Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर मंगळवारपर्यंत मान्सून दाखल होईल : हवामान विभाग\nपुणे – मान्सूनची वाटचाल सुरू असून रविवारी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबादपर्यंत त्याने मजल मारली आहे. अशाच प्रकारे मान्सूनची वाटचाल सुरू राहिली, तर मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.\nकोकण आणि गोव्यात दाखल झाल्यानंतर मान्सूनने प्रगती करत मराठवाडा आणि विदर्भाचा काही व्यापला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या कामांना ही वेग आला आहे.\nदरम्यान, रविवारी कोकणातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला, तर घाट माथ्यावरही पावसाचा जोर आहे. सलग पाऊस नसला, तरी दिवसभरात अधूनमधून एक ते दोन सरी होत आहेत. पश्‍चिम भागापेक्षा पूर्व भारतातून मान्सूनचा प्रगतीचा वेग अधिक असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nमतदान करणे ही खूप अभिमानाची गोष्ट; नवमतदारांच्या भावना\nपावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण…\nविदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता\nभोसरीत मतदानाची टक्केवारी घटली…\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nखडकवासला मतदारसंघात तुरळक बाचाबाची, मतदान शांततेत\nकोथरूडमध्ये फक्‍त 47 टक्‍के मतदान\nकसबा मतदारसंघात मतदारांमध्ये निरुत्साह\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/virat-kohli-statement-about-team-india/", "date_download": "2019-10-22T09:25:09Z", "digest": "sha1:XD6QUAHI3RPCNO7AULTYVY2MWQXKSA33", "length": 9741, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CWC19 : मला कोणतीही चिंता नाही – कोहली | Dainik Prabhat", "raw_content": "\n#CWC19 : मला कोणतीही चिंता नाही – कोहली\nमॅंचेस्टर – भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर हा दुखापतीमुळे आगामी दोन-तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या पायास दुखापत झाली होती, असं असल तरी भारतीय संघास आणि मला याबदल चिंता नाही असे विराट कोहलीने म्हटले आहे.\nपुढे बोलताना विराट कोहली म्हणाला की, भुवनेश्‍वरची उणीव भरून काढण्याची क्षमता शमी याच्याकडे आहे. शमी याने यापूर्वी आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. येथे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक झाला आहे. कुलदीप याला सूर सापडला आहे. ही माझ्यासाठी आणि संघासाठी आनंददायी गोष्ट आहे. त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळ करण्याचा पाकिस्तानच्या फलंदाजांनी प्रयत्न केला. मात्र त्याने अचूक टप्प्यावर मारा करीत त्यांचे डावपेच हाणून पाडले. त्याने बाबर आझम याची विकेट घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.\nमगर महाविद्यालयाला हॅंण्डबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट\nमहाराष्ट्राच्या आर्यमानचे गोल्फ स्पर्धेत यश\nमहिला क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश\nबांगलादेश संघाचा भारत दौरा संकटात\nराज्य संघटनांना मंडळाची दिवाळी भेट\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढ��िवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T09:45:22Z", "digest": "sha1:PKSKGGWCA3PWPVBNSJDMHCGHKOQRS4PY", "length": 4201, "nlines": 70, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृत्रिम रेतन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजिल्ह्यातील दुग्ध विकासासाठी शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन जोडधंदा करावा\nदुधाळ गाईचे संगोपन व व्यवस्थापन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा केला प्रारंभ\nजनावरांतील माज ओळख व कृत्रिम रेतन\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-chinchwad-municipal-corporation-7/", "date_download": "2019-10-22T09:07:07Z", "digest": "sha1:TYDLHQMJX6UCMB27BSQM2I4FNDRMCF37", "length": 13836, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरातील कचऱ्याचे पाप भाजप नेत्यांच्या खाबुगिरीमुळे -योगेश बहल | Dainik Prabhat", "raw_content": "\nशहरातील कचऱ्याचे पाप भाजप नेत्यांच्या खाबुगिरीमुळे -योगेश बहल\nखळबळजनक आरोप : ‘स्थायी’त नवे पदाधिकारी येताच ठेकेदाराकडे पुन्हा मागितले पैसे\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभारामुळेच शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सत्ताधाऱ्यांकडून दोनदा ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची मागणी केल्यामुळेच ठेकेदार न्यायालयात गेला आणि शहरातील कचऱ्याची समस्या ऐरणीवर आली, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश बहल यांनी केली.\nमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बहल बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे उपस्थित होते.\nपुढे बोलताना बहल म्हणाले, सत्ताधारी पक्षनेते खोटे आरोप करीत आहेत. सध्या जी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, त्याला केवळ सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी जबाबदार आहेत. स्थायी समितीने मुंबईच्या ठेकेदाराला कचरा उचलण्याचा ठेका दिला. मात्र महिनाभरात स्थायी समितीमध्ये नवीन अध्यक्ष व सदस्य आले. नव्या निवडीनंतर याच ठेकेदाराला पुन्हा पैसे मागण्यात आले मात्र ठेकेदाराने नकार दिल्यामुळे वर्कऑर्डर देण्यात आली नाही, असा खळबळजनक आरोपही यावेळी करण्यात आला.\nयामुळे चिडलेल्या ठेकेदाराने न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने आदेश देताना महापालिकेवर ताशेरे ओढले. दरम्यानच्या काळात शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला. या संपूर्ण प्रकाराला सत्ताधारी, स्थायी समिती तसेच त्यांचे पक्षनेते एकनाथ पवार जबाबदार असताना केवळ प्रसिद्धीसाठी पवार स्टंटबाजी करून राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत. नव्याने रिंग करून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. मात्र या सर्व प्रकारात शहरातील जनतेला मात्र त्रास सहन करावा लागला. सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करून स्वत:चा स्वार्थ साधण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत.\n… तर सभागृहात येणार नाही\nमहापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असल्याने पाहिजे त्या पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. सभाशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. एकांगी आणि मनमानी पद्धतीने कारभार करावयाचा असला तर महापौरांनी त्यांच्या सदस्यांना सोबत घेऊन स्वत:च्या घरी सभागृह चालवावे. अशाच पद्धतीने कामकाज चालू ठेवल्यास राष्ट्रवादीचे सदस्य सर्वसाधारण सभेला यापुढे येणार नसल्याचेही बहल यावेळी म्हणाले.\nमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दसऱ्यापूर्वीच ‘दिवाळी’\nरावेतमध्ये पत्राशेडचा गोरखधंदा जोरात\nभ्रष्टाचारी पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी करा – सचिन साठे\nबांधकाम परवानगीतून पहिल्या सहामाहीतच महापालिकेला 333 कोटींचे उत्पन्न\nमुंबई-बंगळुर महामार्गाच्या दोन्ही बाजूस 12 मीटरचा रस्ता\nभीमसृष्टीमधील म्युरल्स माहितीपटात त्रुटी\nरक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न\nदिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे\nविद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्��क्रिया सुरू\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://ecopro.org.in/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-10-22T08:15:07Z", "digest": "sha1:FNOYILKLMFDXGR3BUVP2T2BMESIMRLHA", "length": 10026, "nlines": 92, "source_domain": "ecopro.org.in", "title": "बांधकाम – Eco-Pro", "raw_content": "\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nभविष्यातिल धोका ओळखून रस्ता बांधकामातील सरेखामध्ये वाढ करण्याची आयुक्तांकडे इको-प्रो ची मागणी\nचंद्रपूरः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट परकोटालगत बाहेरून रस्त्याचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर रस्ता हा पठाणपुरा गेट पर्यत बांधण्यात येणार आहे या रोड बांधकामाचे इको-ने स्वागत केले आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी यामुळे कमी होण्यास मदत होईल. मात्र, या रस्त्याच्या बांधकामामुळे पठाणपुरा गेट च्या अगदी बाहेर ‘अपघात प्रवण स्थळाची’ निर्मिती होण्याचा धोका लक्षात घेत चंद्रपूर शहर महानगरपालीकेचे आयुक्तांना इको-प्रोतर्फे निवेदन सादर करीत रस्ता बांधकाम सरेखा मध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.\nपठाणपुरा गेट बाहेर हनुमान मंदीर असून, हे ठिकाण अगदी पठाणपुरा गेट च्या समोर आहे. सध्या अस्तित्वात असलेला रस्ता पठाणपुरा ते नांदगाव व दुसरा पठाणुरा ते आरवट-मारडा ही दोन्ही रस्ते गेटच्या परस्पर विरूध्द दिशेकडुन गेटकडे येतात. सदर रस्ता सध्या अस्तित्वात असलेले प्र्राचीन हनुमान मंदीर आणी गेटच्या मधातुन जातो. मंदीर आणि गेट मधील अंतर फार तर 10 मिटर पेक्षा कमी असेल. सध्या या गेटच्या दोन्ही बाजुने गेटच्या आत वाहतुक सुरू आहे. वेकोली च्या रेतीची अवजड वाहतुक सुरू असते. सध्या परिस्थीतीत बरेचदा वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. सदर रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर शहराबाहेर जाणा-या वाहनाची ये-जा मोठया प्रमाणात वाढेल आणी या वाहनांची गती सुध्दा अधिक असेल. शहरास बायपास करून जाणारे जड व अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात होईल. गेटच्या बाहेर या ठिकाणी चार दिशेच्या वाहनांना अगदी समोर येईस्तोवर समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. सदर रस्ता बांधकाम झाल्यावर ही समस्या अधिक तिव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी अनियंत्रीत वाहनामुळे आणि समोरच्या वाहनांचा अदांज येणार नसल्याने अपघाताची तिव्र शक्यता निर्माण होईल याबाबत इको-प्रो च्या वाहतुक विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभागाने विस्तृत चर्चा केल्यानंतर इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात आयुक्तांची भेट घेत निवेदन देण्यात आले.\nया निवेदनाची त्वरीत दखल घेत महानगरपालीकेचे आयुक्त संजय काकडे यांनी पठाणपुरा बाहेरील या परिसरास भेट देत पाहणी केली. यासंदर्भात त्वरीत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची निर्देश संबधीत अधिकारी यांना दिले. यावेळी महानगरपालीकेचे शहर अभियंता महेश बारई, अनिल घुमडे, इको-प्रो चे बंडु धोतरे, नितीन रामटेके, अमोल उट्टलवार व स्थानीक नागरीक उपस्थित होते. यावेळी सदर अपघात प्रवण स्थळ निर्माण न होता रस्ताच्या बांधकामाच्या सरेखा मध्ये वाढ करून वळण रस्ता घेतांना प्राचीन हनुमान मंदीर परिसराच्या सौदर्यात भर पडेल या पध्दतीने नियोजन करण्याची विनंती बंडु धोतरे यांनी केलेली आहे. आयुक्तांच्या त्वरीत आणि सकारात्मक प्रतिसादाकरीता इको-प्रो च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\narchaeological Environment National Youth Award social work swachh bharat Abhiyan किल्ला पर्यटन बांधकाम महाराष्ट्र परिक्रमा योग दिन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग हेरिटेज वॉक हेरीटेज वॉक\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\nकिल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/people-oppose-hand-over-of-moshi-land-to-pmc-for-garbage-dump/", "date_download": "2019-10-22T08:26:45Z", "digest": "sha1:TUOSIQRNNSWMXH73LUZGPUMHK6NGH2WJ", "length": 7194, "nlines": 80, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "मोशीतील जागा पुणे महापालिकेस घनव्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध! - Punekar News", "raw_content": "\nमोशीतील जागा पुणे महापालिकेस घनव्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध\nमोशीतील जागा पुणे महापालिकेस घनव्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध\nमोशी येथील जागा नियोजित सकारी पार्क तसेच १२ व १८ मीटर रस्ता करण्यासाठी प्रस्तावित असताना संबंधित जागेची मागणी घनकचरा व्यवस्थानासाठी पुणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. तसा प्रस्ताव महसूल व वन विभागाने तयार केला आहे. मात्र, त्याला मोशी आणि परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात अडथळा निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी येथील गट नं. (जुना ३२५) ३२७ येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र.१/२०८ मनोरंजन केंद्र, आरक्षण क्र. १/२०९ अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्र. १/२०७ सफारी पार्क यासह १२ मीटर व १८ मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.\nदरम्यान, महसूल व वन विभागाच्या वतीने मोशीतील एकूण ७७.०१ हेक्टर क्षेत्रापैकी २. ५४ हेक्टर आर क्षेत्र भाडेकराराने पुणे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, संबंधित जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे ही जागा पुणे महापालिकेस घनकचरा व्यवस��थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nPrevious बारावीचा निकाल चार अधिकृत संकेतस्थळावर\nNext महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीचे कामे पुर्णत्वाकडे\nइंडियन केमिकल कौन्सिलने आरसीईपीअंतर्गतउत्पादन-निहाय‘रुल्स ऑफ ओरिजिन’लागू करून भारतीय केमिकल उद्योगाचे संरक्षण करण्याबाबत व्यक्त केले मत\nपुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान\nराज्यात महायुती २२० नाही तर २५० पार जाणार-चंद्रकांत दादा पाटील\nइंडियन केमिकल कौन्सिलने आरसीईपीअंतर्गतउत्पादन-निहाय‘रुल्स ऑफ ओरिजिन’लागू करून भारतीय केमिकल उद्योगाचे संरक्षण करण्याबाबत व्यक्त केले मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mpsconline.weebly.com/mpsc-marathi-blog/category/upsc", "date_download": "2019-10-22T09:54:06Z", "digest": "sha1:47WFIICCVOLXIKECKETFP3FJVBPAKILL", "length": 14022, "nlines": 168, "source_domain": "mpsconline.weebly.com", "title": "Category: Upsc - MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline", "raw_content": "\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3\nMPSC ऑनलाईन टेस्ट -5\nMPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6\nFranchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर\nलोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.\nस्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्यात नेमकी कोणती स्पर्धा परीक्षा आहे हे डोळ्यासमोर आणणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला हा अभ्यास करता येईल. येथे आपण एमपीएससी , युपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासंदर्भात विवेचन करणार आहोत. त्यानुसार अभ्यासाचे टप्पे पुढीलप्रमाणे -\nमाणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.\nशिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्य��केशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.\nनवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का योग्य शब्द वापरले आहेत का योग्य शब्द वापरले आहेत का आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.\nस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या\nविद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा.\nकोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे.\nएकदा का लेखी परीक्षेत तुम्ही पास झालात की पुढची पायरी असते ती मुलाखतीची.\nआता या मुलाखतींऐवजी उमेदवारांमध्ये ग्रुप डिस्कशनचा पर्याय सगळे जण वापरतात. त्यासाठी निर्धारित अधिकारी एक तर या उमेदवारांबरोबर चर्चेला बसतात विंâवा मग या ग्रुप डिस्कशनचं चित्रीकरण करून ते नंतर पाहिलं जातं. या चित्रीकरणांचा वापर करून मग योग्य तो उमेदवार निवडला जातो.\nदहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू या\nदहावी-बारावीच्या निकाल लागल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बे���ोजगारीचा प्रश्न भेडसावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. पण युवकांनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला सहज प्रशासनात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक, सातत्याने व आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे.\nपूर्वी ज्या अभियांत्रिकी,वैद्यकीय इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होत नसे ते विद्यार्थी संघ लोक सेवा आयोग (यु.पी.एस.सी.) किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेला बसून आपले करिअर ठरवीत असत. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. किंबहुना अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवीधरसुद्घा संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आपला करिअरचा मार्ग बदलतात. लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या\nविविध परीक्षा अ) केंद्रीय संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्विस कमिशन यू.पी.एस.सी. कार्यक्षेत्र ) संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध नागरी सेवा स्पर्धा घेतल्या जातात.\nगेल्या 10 वर्षांत प्रशासकीय सेवा परीक्षांविषयी जाणीव जागृती वाढल्यामुळे आणि अनेक विद्यार्थी आपल्या तयारीच्या जोरावर त्यात यशस्वी होऊ लागल्यामुळे आज स्पर्धापरीक्षा क्षेत्र हे एक आकर्षण केंद्र ठरले आहे. परिणामी, प्रशासकीय सेवा, त्या माध्यमातून प्राप्त होणारी नोकरीची शाश्वती, विविध सुविधा, सामाजिक स्थान याबरोबरच आव्हानात्मक करिअर आणि सामाजिक हस्तक्षेपाची संधी या घटकांमुळे विद्यार्थीवर्ग मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसून येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090521/nmv01.htm", "date_download": "2019-10-22T09:51:04Z", "digest": "sha1:VQTGP6GQWWFVYIQALIPAPN5QLNDXFW7W", "length": 7294, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, २१ मे २००९\nपालिका-रोटरी वादात मरण झाले महाग\nपनवेल नगरपलिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट\nयांच्यातील वादामुळे पनवेलच्या स्मशानातील शवदाहिनी गेले अनेक महिने बंद अवस्थेत आहे. गॅसवर आधारित असणाऱ्या या शवदाहिनीच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्च कोणी करायचा यावरून हा वाद असून, त्यामुळे मरण महाग झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ही शवदाहिनी दुरुस्त करण्यासाठी रोटरीने पालिकेकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली असून, पालिकेने हा प्रस्ताव नाका��ला आहे.\nअमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शेणाच्या गोवऱ्या, लाकूड आदी परंपरागत गोष्टींचा उपयोग होत होता. यासाठी अडीच ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असे, परंतु चार वर्षांंपूर्वी ओएनजीसीच्या सहकार्याने रोटरी क्लबनेही शवदाहिनी बांधून दिल्याने मृतांच्या नातेवाईकांच्या वेळेत आणि पैशांमध्ये मोठी बचत होऊ लागली. रोटरीने एका सार्वजनिक कार्यक्रमात तत्कालीन नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही शवदाहिनी पालिकेकडे सुपूर्द केली. या शवदाहिनीच्या देखभालीसाठी पालिकेत स्वतंत्र विभाग नसल्याने रोटरीनेच तिचे व्यवस्थापन करावे, असे ठरले. त्यानंतर प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी केवळ एक हजार रुपये आकारून या शवदाहिनीचे काम सुरू झाले. अल्पावधीतच या आधुनिक सोयीचा पनवेलकर उपयोग करू लागले आणि त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होऊ लागली. गॅसवर आधारित या शवदाहिनीमुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्याने पर्यावरणवाद्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते, परंतु गेल्या वर्षी या शवदाहिनीत बिघाड झाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती निर्माण झाली. या शवदाहिनीची, तसेच तिच्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी पालिकेने अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, तसेच प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी दीड हजार रुपये आकारण्याची परवानगी द्यावी, असे दोन प्रस्ताव रोटरीने नोव्हेंबर २००८ मध्ये पालिकेला पत्राद्वारे पाठविले. त्यानंतर पालिकेच्या सभेत मंजुरीसाठी हा विषय येताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत सभागृह डोक्यावर घेतले. शवदाहिनीचे व्यवस्थापन रोटरीला झेपत नसेल, तर त्यांनी ते सोडून द्यावे, परंतु सामान्य नागरिकांना त्याचा भुर्दंड नको, अशी भूमिका या सदस्यांनी घेतल्याने हे प्रस्ताव बारगळले. या दोन्ही प्रस्तावांना नकार देणारे पत्र पालिकेने त्यानंतर रोटरी क्लबला दिले. त्यामुळे निधीअभावी या शवदाहिनीची दुरुस्ती अनिश्चित काळासाठी प्रलंबित झाली आहे. शवदाहिनीच्या देखभालीसाठी पालिकेने आर्थिक तरतूद का केली नाही, तसेच या व्यवस्थापनासाठी पालिका आणि रोटरीत काही करार झाला आहे का, अशी विचारणा त्रस्त नागरिक करीत आहेत. या दोन संस्थांच्या वादात नागरिकांना नाहक भुर्दंड बसत आहे. या वादातून तोडगा निघत नसल्याने अंत्यसं��्कार करणारी ही सोयीची यंत्रणा अल्पजिवी ठरल्याचे दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090727/mrv10.htm", "date_download": "2019-10-22T09:08:16Z", "digest": "sha1:2PRYL3OWGGZB7WTTLJZCPHLA5KCYYYVN", "length": 6546, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, २७ जुलै २००९\n‘लशींची काळजी न घेतल्याने मेंदूज्वराची बाधा’\nमेंदूज्वराच्या लशीच्या औषधांचा साठा व्यवस्थित केला नाही. किमान तापमान न राखताच मुलांना\nलशी टोचण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचा प्रश्नथमिक अंदाज केंद्रीय औषध निरीक्षक डॉ. संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. उपजिल्हा रुग्णालय, गेवराई व प्रश्नथमिक आरोग्य केंद्र, तलवाडा व जातेगाव येथे भेटी देऊन तेथील औषधसाठय़ाची पाहणी या पथकाने केली.\nमेंदूज्वराच्या लशी टोचल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘रिअ‍ॅक्शन’ होण्याचे प्रकार गेवराई तालुक्यात मोठय़ा प्रमाणात घडले. मालेगाव येथील राहणारा व गेवराई येथे शिकणारा धनंजय बने (वय ८), अर्धमसला येथील रहिवासी व सिरसदेवी येथे शिकणारी भाग्यश्री भिंगारे (वय १४) ही दोन मुले या लशीनंतर प्रकृतीत बिघाड झाल्याने मृत्युमुखी पडली. यासंबंधी वृत्तपत्रात बातम्या येताच आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. प्रथम सारवासारव करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने करून जबाबदारी झटकण्याचा असंवेदनशीलपणा दाखवला. परंतु उच्चस्तरावरून याची गंभीर नोंद घेऊन चौकशी सुरू झाल्यामुळे स्थानिक प्रशासन उघडे पडले आहे. मागील तीन दिवसांपासून गेवराई येथे जागतिक बँक, केंद्रीय व राज्यस्तरीय पथकांनी भेटी देऊन झाल्या प्रकाराची चौकशी केली आहे. आज, २६ जुलैला केंद्रीय औषध निरीक्षक यांनी अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांसह या घटनेची गेवराई, तलवाडा व जातेगाव येथे जाऊन चौकशी केली. पथकामध्ये केंद्रीय निरीक्षक डॉ. संजय कुमार व डॉ. विलास दुसाने यांचा समावेश होता.\nमेंदूज्वराच्या लशीसाठी वापरण्यात आलेल्या लशीच्या साठय़ाची त्यांनी पाहणी केली. यामध्ये गेवराई उपजिल्हा रुग्णालयात लस ठेवलेल्या फ्रीजला स्टॅबिलायझर नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास फ्रीज बंद राहत असल्याचे आढळले. लस देण्यासाठी औषधाचे तापमान २.८ दशांश डिग्री सेल्सियस असणे आवश्यक आहे. परंतु फ्रीज बंद राहिल्याने तापमान वाढलेली औषधे वापरण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त केली गेली. ल���ीच्या औषधाचे आठ नमुने पथकाने पुढील परीक्षणासाठी घेतले आहेत, अशी माहिती डॉ. संजय कुमार यांनी दिली.\nजातेगाव प्रश्नथमिक आरोग्य केंद्रातील जनरेटरला इंधन नसल्याने ते कायम बंद असते. तलवाडा येथे तर रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केलेला असून सध्या आकडे टाकून वीज घेण्यात आलेली असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. लशीच्या औषधांचा साठा व्यवस्थित नसल्यामुळेच मुलांना बाधा झाल्याचा तसेच नियमित औषधांचा साठाही योग्यप्रकारे होत नसल्याचा अहवाल शासनाला देणार असल्याचेही डॉ. संजय कुमार यांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54620", "date_download": "2019-10-22T09:23:37Z", "digest": "sha1:BWDFKPFTOIQNQPSQ6T22UA3GFK6CMMSC", "length": 7924, "nlines": 156, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रडका - करणी रात्री | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रडका - करणी रात्री\nरडका - करणी रात्री\nगंमत जंमत म्हणत म्हणत\nकरणी रात्री केली जाते\nकश्या आवरू समजत नाही\nरडका - रात्री केलेल्या कवितांच्या करणीने रडणारा\n(गुर्वाज्जींच्या शिकवणीचे पालन करायचे तर विसू देणे भाग आहे)\nविसू - घ्या. हवेतर तिसू घ्या.\nसंपर्कातून फोन नं पाठवत\nसंपर्कातून फोन नं पाठवत आहे.\nरोज एक रडका पाठवा.\nअय्या आत्ता नै शिकवणी लावली\nअय्या आत्ता नै शिकवणी लावली आणि लग्गेच रतिबाची ऑर्डर देखील..\nबाई मी उद्योजक उद्योजक\nमी तर बाई तिरामिसू घेतले..\nमी तर बाई तिरामिसू घेतले.. माझ्या शिष्यगणात होणारी वाढ बघूनच मला रडायला आलंय..\nपैल्याच वर्गात फ्र्येंन्डशिप मागीतली तुला ... नीर्जे नाव काढलंस माझं..\nहीच अनैतिक बनायची पैली पायरीये.. यावेळेला हापूसच खावा लागला पायरी क्मीच पडली औंदा\nपैल्याच कवितेला ट्यार्पी टच केलास बग\nकशी किलो दिली फ्रेन्दशिप\nकशी किलो दिली फ्रेन्दशिप \nमलापण पाहिजे होती. यखादा किलो \nभिर्रभिर्रल्यासार्खं व्हायलंय काय नीतै\nअगदी मनाला भिडणारी कविता आहे.\nअगदी मनाला भिडणारी कविता आहे.\nतडका सोडून बाकीचे सगळे \"डका\"र येऊ द्या..\nAcidity होऊ लागली आहे आता\nअगदी मनाला भिडणारी कविता आहे.\nअगदी मनाला भिडणारी कविता आहे.\nतडका सोडून बाकीचे सगळे \"डका\"र येऊ द्या..\nAcidity होऊ लागली आहे आता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १��, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/mvi-p37134005", "date_download": "2019-10-22T09:00:55Z", "digest": "sha1:5VFY36KRHT4MHDXSHZADMJOB3MARXYPW", "length": 16397, "nlines": 284, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Mvi in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Mvi upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nMvi खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पोषण की कमी\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Mvi घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Mviचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Mviचा वापर सुरक्षित आहे काय\nMviचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMviचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMviचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMvi खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Mvi घेऊ नये -\nअनियमित दिल की धड़कन\nMvi हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Mvi दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Mvi दरम्यान अभिक्रिया\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Mvi घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Mvi याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Mvi च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Mvi चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Mvi चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=51%3A2009-07-15-04-02-56&id=259803%3A2012-11-05-18-43-21&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=62", "date_download": "2019-10-22T09:33:50Z", "digest": "sha1:ZSFGL5RS4F545TZ6TRTG7VMYDPLT5BV5", "length": 7352, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या कारणावरून राष्ट्रवादी-भाजप गटात दंगल", "raw_content": "महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या कारणावरून राष्ट्रवादी-भाजप गटात दंगल\nगेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील एकमेकांविरोधात प्रचार केल्याच्या कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांमध्ये सशस्त्र दंगल होऊन त्यात एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. पत्रा तालीम परिसरात काल रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील २७ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत १५ जणा���ना अटक करण्यात आली आहे.\nमहापालिका निवडणुकीत पत्रा तालीम भागातील राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांच्याविरूध्द काँग्रेसचे माजी नगरसेवक अमोलबापू शिंदे व भाजपचे बिज्जू संगप्पा प्रधाने हे उभे होते. यात काळे हे निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत एकमेकांविरूध्द प्रचार केल्याबद्दल काळे व प्रधाने यांच्यात धुसफूस चालू होती. त्याचा स्फोट रविवारी मध्यरात्री झाला. यात संदीप ऊर्फ भैय्या लक्ष्मण पाटील (वय २५, रा. गायत्रीनगर, वसंतविहारजवळ, जुना पुणे नाका, सोलापूर)याने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप याने महापालिका निवडणुकीत पद्माकर काळे यांचा प्रचार केल्याचा राग मनात धरून मध्यरात्री दीडच्या सुमारास अजय विष्णू जाधव, राजू प्रधाने, राजू लोणारी, दीपक जगताप, अभिजित लोणारी, अमोल लोणारी, पिंटू विनोद ठाकूर, मुकेश विलास घंटे, अभय संजय होळकर, सतीश संगप्पा प्रधाने, बिज्जू प्रधाने, अक्षय होळकर, अमर ढंगेकर, सुधीर ठाकूर, विजय जाधव (रा. लोणारी गल्ली, उत्तर कसबा) या सतराजणांनी संदीप पाटील व त्याचा सहकारी शेखर सुरवसे यांना गाठून तलवार, लोखंडी रॉड, काठय़ांनी हल्ला केला. यावेळी सतीश प्रधाने याने संदीप याच्या कानपटीला रिव्हॉल्व्हर लावले, तर बिज्जू प्रधाने याने तलवारीने त्याच्या डोक्यावर मारून खुनाचा प्रयत्न केला. तसेच शेखर सुरवसे यास अभिजित लोणारी याने तलवारीने मारून गंभीर जखमी केले. तर इतरांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. तसेच पत्रा तालीम परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nया उलट, राजू कृष्णात लोणारी (वय ४०, रा थोरला मंगळवेढा तालीम, उत्तर कसबा)याने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास राजू लोणारी व त्यांचे सहकारी लोणारी गल्लीत शक्तिदेवी मंदिराजवळ सभागृहात बसले असताना शेखर सुरवसे, प्रभाकर काळे, साईनाथ काळे, किरण प्रकाश काळे, दिगंबर बन्न्ो, संदीप पाटील, भय्या पाटील, पद्माकर काळे, खंडू बन्न्ो, संतोष काळे, देवू बन्न्ो (सर्व रा. पत्रा तालीम) या अकरा जणांनी तलवार, लोखंडी पाईप, काठय़ा घेऊन पालिका निवडणुकीतील राग मनात धरून हल्ला केला. यात राजू लोणारी व राजू प्रधाने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी घर��ंवर व वाहनांवर दगडफेक करून दहशत माजवून वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे उत्तर कसब्यातील पत्रा तालीम, लोणारी गल्ली परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=257765%3A2012-10-25-18-42-56&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-10-22T09:30:39Z", "digest": "sha1:OD7T3VOOT6THCDOM2CL2VMT4L27BQB66", "length": 5351, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "श्रीगोंदे तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी", "raw_content": "श्रीगोंदे तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी\nजिल्हा रूग्णालयात महिलेची हेळसांड\nस्वाईन फ्लूच्या साथीने श्रीगोंदे तालुक्यात आणखी एका रूग्णाचा बळी घेतला. विसापूर येथील महिलेचे या आजाराने काल (बुधवार) निधन झाले. या आजाराचा हा महिन्यातील दुसरा बळी असून आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी यामुळे मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली आहे. पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात हा सलग दुसरा बळी गेला आहे.\nसोनाली सुशांत शिंदे (वय ३२, रा. विसापूर ) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनाली हीस काल जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांनी दोन तास रूग्णाकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे रूग्णाला पुणे येथे हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच सोनालीचा मृत्यू झाला.\nविसापूर येथील सोनाली शिंदे यांना ताप व सर्दीमुळे दि. १८ ला खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. तेथे बरे न वाटल्याने दि. २३ रोजी त्यांनी बेलवंडी येथे दोन दिवस खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. नंतर तेथून त्यांना शिरूर येथे नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी सोनालीस तत्काळ पुण्याला नेण्याचा सल्ला दिला. परंतु नातेवाईकांनी तिला नगर येथील आनंद हॉस्पीटल येथे आणले, मात्र तेथेही जिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला मिळाला. जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर दोन तास थांबूनही त्यांची तिथे कोणीही दखल घेतली नाही, तपासणी करण्यास डॉक्टर आले नाहीत व रूग्णाची प्रकृती जास्तच बिघडू लागली. त्यामुळे नातेवाईकांनी सोनालीस पुणे येथे हलविण्याचे ठरवले. परंतु पुण्याला नेताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.\nघटनेनंतर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे व तालुका आरोग्य अधिकारी शैला ��ांगे यांनी पाहणी करून गावात आरोग्यपथक नेमले. मयत सोनालीचा पती, तसेच मुलांना तपासणीसाठी नगरला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी खरातवाडी येथील नामदेव खरात यांचाही स्वाईन प्लूने मृत्यू झाला होता. त्यानंतरही तालुक्यात आरोग्य विभागाने पुन्हा असे घडू नये म्हणून काहीच केले नाही. तालुक्यातील कोळगाव या आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी श्री. दासरे यांच्या कामकाजाविषयी नागरिकांत मोठी नाराजी आहे. वारंवार तक्रारी येऊनही जिल्हा आरोग्य अधिकारी या अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात. श्रीगोंदे येथील आरोग्य अधिकाऱ्याचा शहरातच खाजगी दवाखाना आहे. त्यामुळे सरकारी कामात त्यांचे दुर्लक्ष होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/responding-to-the-doctors-countrywide-sampat-nagar/", "date_download": "2019-10-22T08:43:17Z", "digest": "sha1:FSXYTYFSY57LAEM6EKXU53CNUCSFKHK6", "length": 12504, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉक्‍टरांच्या देशव्यापी संपास नगरमध्ये प्रतिसाद | Dainik Prabhat", "raw_content": "\nडॉक्‍टरांच्या देशव्यापी संपास नगरमध्ये प्रतिसाद\nसर्व खासगी हॉस्पिटलमधील ओपीडी बंद : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nनगर – कोलकाता येथे डॉक्‍टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या डॉक्‍टरांच्या देशव्यापी संपाला सोमवारी मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजता या संपाला सुरुवात झाली आहे. नगरमधील सर्व खासगी डॉक्‍टरांनी यात सहभागी होत, हॉस्पिटल मधील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवले आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती आय.एम.ए.चे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. शंकर शेळके यांनी दिली.\nइंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे सर्व सदस्य तसेच शहरातील खाजगी डॉक्‍टरांनी दिल्लीगेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला होता. या मोर्चात नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. शंकर शेळके, सचिव डॉ. अनिल सिंग, डॉ. अमित खराडे, उपाध्यक्ष डॉ. सागर वाघ, डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. निसार शेख, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. महेश वीर, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. विजय पाटील, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. अर्जुन शिरसाठ, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. रजिया निसार, डॉ. कांचन रच्चा, डॉ. सुवर्णा होशिंग, डॉ. सुप्रिया वीर, डॉ.सागर झावरे यांच्यासह डॉक्‍टर्स सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्य���नंतर तेथे निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले.\nयावेळी बोलताना डॉ. शेळके म्हणाले, “आयएमए’च्या घोषणेनुसार, सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे 24 तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. देशभरासह महाराष्ट्रातील हजारो डॉक्‍टर या संपात सहभागी झाले आहेत. डॉक्‍टरांवर सातत्याने होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्‍टरांना सुरक्षा देण्याची संघटनेची मागणी आहे. यासाठी केंद्रीयस्तरावर कायदा करण्यात यावा. महाराष्ट्रात 2010 मध्ये हा कायदा करण्यात आला. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.\nनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 65 टक्के मतदान\nराम शिंदे यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेची जामखेडमध्ये सभा\nकमी मटण खाल्ले म्हणून दिले पेटवून; जखमीवर उपचार सुरु\nप्रभात संवाद: कोणी काम देता का काम…\nविरोधक 21 नंतर मतदारसंघात दिसणार नाहीत- शिंदे\nअनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nमतदारांच्या भवितव्याला प्राधान्य देणार- रोहित पवार\nश्रीगोंद्यात शरद पवार, स्मृती इराणींच्या होणार सभा\nनेवाशात मनोमिलन नेत्यांचे की कार्यकर्त्यांचे\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध��ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/gad.html", "date_download": "2019-10-22T08:36:07Z", "digest": "sha1:ZFAAW2GDHCGKCSDF5O6XBIL2MMFHBQC7", "length": 8153, "nlines": 65, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "जिल्हा परिषद अकोला", "raw_content": "जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे\nजिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग\nविभाग प्रमुखाचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी\nविभाग प्रमुखाचे नाव श्री सुरज वि. गोहाड\nविभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2436938\nमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या हया दिनांक1/5/1962पासुन अस्तित्वात आल्या आहे. त्या अगोदर जनपद सभा अस्तित्वात होत्या. जिल्हा परिषदेतर्गत हा विभाग अत्यंत महत्वाचा असुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हापरिषदेचे सचिव म्हणुन काम पाहतातप्रशासन विभागाच्या दृष्टीने लिपीकवर्गीय कर्मचा-याच्या सेवे बाबतची कार्यवाही केली जाते. तसेच विविध विभागांतील कर्मचा-याच्या बदल्या, पदोन्नती नेमणुका बाबत हा विभाग नियंत्रण ठेवतो व मार्गदर्शन केले जाते. तद्वतच वाहन, भ.नि.नि. लेखा परीक्षण, निवृत्ती वेतन, खाते चौकशी, गोपनीय अहवाल, बजेट बाबतची सर्व प.स.व सा.प्र.वि. चे संबंधात कामे पार पाडली जातात. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी 'साप्रविं' व सर्व गट विकास अधिकारी यांचे पगार व भत्ते व सेवे संबंधीची कामे पाहण्यात येतात. तसेच व रचना व कार्यपध्दतीची शाखे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वतीने सर्व विभागांचे व प.स.चे निरिक्षणचे काम पार पाडली जातात. तसेच सामान्य प्रशासन विभागातील परिषद शाखा हि जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा बोलवीणे व त्याचा कार्यवृत्तांत तयार करणे आदी बाबी हाताळतात.\nअधिक्षक-2, व.स.सांख्यीकी-1, व.स.-9, कनिष्ठ सहा-10, लघुलेखक-3, वाहनचालक- वाहनांचे संख्येनुसार, हवालदार-1, नाईक-1,परिचर-10\nअक्र संवर्ग मंजुर पदे\n3 वरिष्ठ सहायक 94\n4 कनिष्ठ सहायक 236\n5 विस्तार अधिका��ी 'सांख्यिकी' 09\n6 वरिष्ठ सहायक 'सांख्यिकी' 08\n7 लघु लेखक 'उच्च श्रेणी' 02\n8 लघु लेखक 'निम्न श्रेणी' 03\n9 लघु टंक लेखक 04\n10 वाहन चालक 81\nमा. पदाधिकारी व अधिकारी यांना जि.प. ने बोलविलेल्या दरमहा होणारे स्थायी समिती सभेत तद्वतच तिन महिण्यातुन बोलविलेल्या सर्वसाधारण सभेत हजर राहावे लागते. स्थायी समिती सभे करीता जे त्यांची समितीचे सदस्य आहे त्यांना सुध्दा बोलविण्यात येते. तसेच सर्व साधारण सभेकरिता सर्व जि.प. सदस्यांना बोलविल्या जाते सभे पुढे ठेवण्यात आलेले विषय चर्चील्या जावून ठराव पारीत केल्या जातात. तसेच प्रत्येक विभागाचे विषय समित्या असुन त्यांचे काम संबंधीत विभाग प्रमुखाकडे सोपविले आहे. विषय समितींच्या सभेत संबंधीत पदाधिका-यांना बोलविल्या जाते, व सदर्हु सभामहिण्यातुन एकदा बोलविली जाते.\nपंचायत समितीचे पदाधिकारी पंचायत समिती अंतर्गत विकासाची कामे हाती घेउुन ती पार पाडण्याची कार्यवाही करतात. उपसभापती हे सभापतीचे कामाला हातभार लावतात.\nइतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे संकेत स्थळाशी लिंक\nकार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी\nजिल्हा परिषद, अकोला. ४४४००१\n(७२४) २४३ - ५२१३\n©संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा परिषद अकोला प्रशासनाकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/opportunities-in-the-food-processing-industry/", "date_download": "2019-10-22T08:35:27Z", "digest": "sha1:QUZGE6NTXNLHWG3XZ2SF22IZV37UTKHA", "length": 18076, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअन्न प्रक्रिया उद्योगातील संधी\nनागपूर‍: अन्नप्रक्रिया उद्योगातील उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी व वाव असून राज्यात या उद्योगांच्या विकासासोबत मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मिहान येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या नियोजित जागेवर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे पहिल्या फूड शोचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nयावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, केंद्रीय सहसचिव श्र��मती व्ही. राधा, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, व्हीआयए अन्न प्रक्रिया फोरमचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, डॉ. सुहास बुधे, किरण पातूरकर आणि मराठवाडा इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फूड शोमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 100 कंपन्यांनी सहभाग घेतला असून, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उद्योजकांसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शन दालनाला भेट देऊन उत्पादक कंपन्यांसोबत यावेळी संवाद साधला.\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशामध्ये प्रक्रिया न केल्यामुळे अन्न खूप मोठ्या प्रमाणावर वाया जाते. भारताने अन्नावर प्रक्रिया करुन त्याची निर्यात केल्यास देश जगातील सर्वात मोठ्या फूड मार्केटमध्ये सहभागी होऊन आपला दबदबा निर्माण करु शकतो. स्वीडन आणि आखाती देशांनी महाराष्ट्रासोबत फूड फॉर ऑईल आणि ऑईल फॉर फूड यासंदर्भात पंतप्रधानांसोबत करार केला असून, त्या अनुषंगानेच या क्षेत्रातील नामांकित उद्योजकांनी राज्याला भेट दिली असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला अनुकूलता दर्शविली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषीमाल खरेदीसाठी थेट करार करणार असून, नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा हवी आहे. शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि उद्योजकांमध्ये विदेशी कंपन्यांसोबत थेट पुरवठा साखळी तयार करू. त्याचा येथील शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.\nया क्षेत्रात येणारे उद्योजक मोठ्या अपेक्षेने आणि जिद्दीने स्वत:च्या मेहनतीवर व्यवसाय वृद्धी करत आहेत. विभागीय आयुक्तांनी या कामी लक्ष घालावे, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच अन्न प्रकिया उद्योगनिर्मिती प्रकियेच्या पॉलिसीमध्ये मराठवाडा आणि विदर्भाला झुकते माप देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भविष्यात या भागातील उद्येाग उभारणीसाठी भागात विशेष लक्ष देत असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगाला चाल��ा देण्यासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून दिली आहे. अजून पाच वर्षे तरी या दोन्ही विभागांमध्ये विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा व विदर्भाचा एक अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालातील सूचनावर लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्रात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना बँकाकडून वित्तपुरवठा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संबंधित उद्योजकांना यावेळी धनादेश वितरित करण्यात आले.\nसूक्ष्म व लघु उद्योगांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्जवितरण\nसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संपर्क आणि सहयोग अभियानांतर्गत 59 मिनिटांत कर्ज या योजनेंतर्गंत अन्न प्रक्रिया उद्योगातील नवउद्योजकांना विविध बँकांतर्फे 100 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात एसएमईंसाठी सुरु असलेल्या संपर्क आणि सहयोग योजनेंतर्गत 405 अन्न प्रक्रिया उद्योजकांना 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्र्यांच्या मिशन 100 दिवस या उपक्रमांतर्गंत राबविण्यात येत असलेल्या एसएमई कर्जवाटपाबद्दल समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएमई व बँक यामधील सेतू म्हणून विभागीय आयुक्त यांनी काम करावे. तसेच एसएमईंना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nविदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक विकासासंदर्भांत नियुक्त करण्यात आलेल्या आंतरविभागीय समितीने मागासलेपणाचा जिल्हानिहाय अभ्यास करुन तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. नागपूर अमरावती आणि औरंगाबाद विभागातील तज्ज्ञ उद्योजकांचा समावेश असलेल्या समितीने 16 सेक्टरमध्ये जिल्हानिहाय औद्योगिक असमतोलासंदर्भांत विविध सूचना केल्या आहेत. या अहवालाच्या अंमलबजावणीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग विकासासाठी केलेल्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरणार असून, या अहवालाच्या अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात येईल व त्यानुसार अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्कालिन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समिती���ी स्थापना करण्यात आली होती. मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट हे सहअध्यक्ष होते.\nप्रारंभी व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय फूड ॲन्ड फूड प्रोसेसिंग एक्झिबिशन आणि सेमिनारच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. उद्योग विभागाचे सहसंचालक श्री. धर्माधिकारी, मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी आदिंनी यावेळी मार्गदर्शन केले. तर आभार प्रदर्शन व्हीआयएचे सचिव सुहास बुधे यांनी केले.\nबलदंड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'कांताई' पुरस्कार प्रदान\nकृषी प्रक्रिया उद्योगांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्‍पट करण्याची क्षमता\nसाखर निर्यातीसाठी पोषक वातावरण\n18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज\nपरभणी कृषी विद्यापीठात डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळा संपन्‍न\nशेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Cholesterol", "date_download": "2019-10-22T08:35:38Z", "digest": "sha1:3UPD5BCSHGL64VWQQBVLZ27QHMIR7PUX", "length": 4110, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Cholesterol", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनाचणी : एक पौष्टिक तृणधान्य\nज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व\nड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे\nस्टीव्हिया, कोरफड आणि आवळ��� मिश्रित औषधी पेय\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/category/pet-advice", "date_download": "2019-10-22T08:14:57Z", "digest": "sha1:F5WSWTKDNVGSLTM6HQHTILLVXWVXFECN", "length": 6297, "nlines": 65, "source_domain": "www.datemypet.com", "title": "पाळीव प्राणी अनुकूल | तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\n7 पाळीव प्राणी प्रेमी बद्दल सत्य\nकुत्रा पार्क पासून कोणीतरी तारीख कसे\nआपण एक कुत्रा एक मुलगी तारीख पाहिजे का\n5 पाळीव प्राणी मालक डेटिंग जगात विजेते आहेत का कारणे\nएक पाळीव प्राणी प्रेम\nआपल्या पाळीव प्राणी आपण बद्दल काय सांगू\nआपण एक पाळीव प्राणी करण्यासाठी करण्यासाठी सज्ज आहे\nवि पाळीव प्राणी. भागीदार भेटवस्तू – कोण तुम्ही दया करणार\n6 प्रश्न जोडप्यांना पाळीव प्राणी प्राप्त करण्यापूर्वी विचार करावा\nपाळीव प्राणी आणि डेटिंग अॅलर्जी एकत्र करू शकता\nसहा नियम आपण आपल्या भागीदार आवडते व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी\nकॅन पाळीव प्राणी संवेदना लाल झेंडे, हे श्री येतो तेव्हा. अधिकार\n10 मांजरे boyfriends वरिष्ठ आहे का कारणे\n5 कुत्रा फ्रेंडली कल्पना प्रथम तारीख\nकुत्रे चालवून: आपले गर्विष्ठ तरुण देऊन आपले पती आपण घेऊन\nकुत्रे प्रेम करणे आवश्यक आहे : जीवन नवीन ताब्यात ठेवणे\nLibro मध्ये dreaming: कसे एक चांगला कुत्रा प्रत्यक्षात त्याने तसे वाईट बाई\nकुत्रे वर Katz : कुत्रे सह प्रशिक्षण आणि देश एक Commonsense मार्गदर्शक\nभेट की वेस्ट, आपल्या पाळीव प्राण्याचे सह फ्लोरिडा\nआपल्या पाळीव प्राण्याचे सह कारने प्रवास\nएक पाळीव प्राणी संगोपन करणारा ओळखणे\nहवाई – आपल्या पाळीव प्राण्याचे सह म्हणूनही अध्यापन\nउन्हाळी Doggie शिष्टाचार च्या लेस्ली च्या टॉप टेन करावे आणि हे करू नका\nसंभाव्य कुत्रा मालक खुप गडबड गोंगाट असलेले ठिकाण फार्म चेकलिस्ट\nकुत्रे प्रेम करणे आवश्यक आहे\nYappily कधी नंतर: आपण 'मिश्रित कौटुंबिक' सज्ज आहेत\n12 तेव्हा ऑनलाइन डेटिंगचा टिपा निवड करण्याचे ठरविले राहण्यासाठी\n5 प्रत्येकजण बरोबर मत की डेटिंग व्हायरस\n5 चुका पुरुष की एक संबंध नासाडी करू शकता करा\n5 एक Wingman जात नियम\nकसे तारीख करण्यासाठी – ओल्ड स्कूल शैली\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2019 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Awomen&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-10-22T08:49:03Z", "digest": "sha1:KSP3WEYC23HA6RXDC7YR64ONNBJ7YWRY", "length": 8269, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\n(-) Remove दहशतवाद filter दहशतवाद\n(-) Remove पद्मश्री filter पद्मश्री\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nनक्षलवाद (1) Apply नक्षलवाद filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमोहन भागवत (1) Apply मोहन भागवत filter\nसर्वोच्च न्यायालय (1) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक का���वायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे. सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/recipe-in-paneer-chicken-akp-94-1975361/", "date_download": "2019-10-22T09:08:06Z", "digest": "sha1:W4O7I366IAGZBJM34J2UPEQOTLUDFHKM", "length": 9533, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Recipe in Paneer chicken akp 94 | थ्रेडेड पनीर / चिकन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nथ्रेडेड पनीर / चिकन\nथ्रेडेड पनीर / चिकन\nचिकन धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. पनीर असेल तर वेगळे धुण्याची आवश्यकता नाही.\nटेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम\nसाहित्य;-पनीर अथवा बोनलेस चिकन, नूडल्स किंवा मॅगी, मैदा, तेल, मीठ, आवडीचा कोणताही मसाला.\nकृती-चिकन धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. पनीर असेल तर वेगळे धुण्याची आवश्यकता नाही. या तुकडय़ांना तुमच्या आवडीचा कोणताही मसाला जो घेतला असेल तो लावून घ्यावा. फार ओलसर करू नये. थोडेसे कोरडेच ठेवावे. साध्या नूडल्स किंवा मॅगी नूडल्स उकडवून घ्याव्यात. त्याला थोडासा मैदा लावून ते कोरडे करून घ्यावे. मैद्याऐवजी कॉर्नफ्लोअरही वापरता येईल. आता तेल कडकडीत गरम करून घ्यावे. पनीर किंवा चिकनचे मसाल्यात मुरवलेले तुकडे शिजवलेल्या नूडल्समध्ये लपेटून घ्यावेत. दोन्ही बाजूनी बंद करावे आणि ते तेलात तांबूस रंगावर तळून घ्यावे. तळण नको असल्यास श्ॉलो फ्रायही करता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs SA : 'हिटमॅन'चा नवा विक्रम; गांगुली, सेहवागच्या पंगतीत मिळवलं स्थान\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23891", "date_download": "2019-10-22T08:30:48Z", "digest": "sha1:GKUDYJFCOOAWGBZNILWLC2N7WO6A43HM", "length": 5266, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गगनामधले तारे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गगनामधले तारे\nएकाकीपण संपवण्या सरसावून आली गजल\nसारे सोडून गेले तेव्हा धावून आली गजल\nचालेनाशी झाली जेव्हा मेंदूचीही मात्रा\nरक्तात चिंब हृदयाच्या न्हाऊन आली गजल\nअस्पष्ट भावनांना आकार द्यावयासाठी\nसंकेत सारे बंधनांचे धुडकावून आली गजल\nनिराशेच्या भयाण काळ्या रातीने केले हैराण\nदीप आशेचे सर्वत्र तेव्हा लावून आली गजल\nपराजयाने पुरता जेव्हा खचून गेलो होतो\nध्वज तेव्हा विजयाचा उंचावून आली गजल\nअव्हेरले जगाने साऱ्या, वा-यानेही पाठ फिरवली\nमज कवेत घेण्या बाहू फैलावून आली गजल\nडॉ. रज्जाक शेख ‘राही’\nका करती हेवा, का लोक जळाया लागले\nप्रश्न हे दिनरात, मनाला छळाया लागले\nसंपले बहुतेक त्यांचे खाजगी उद्योग सारे\nलोक माझे का बरे दळण दळाया लागले\nआले बघा हे घर माझे हाकेच्या अंतरावरी\nनेमके आताच का, अवसान गळाय�� लागले\nमाझ्यासोबत राहूनी, गेले तेही वैतागुनी\nदुःख मजला सोडूनी, सारे पळाया लागले\nवेळ झाली 'राही' जगाला सोडून जाण्याची\nअन आताशी कुठे मजला,थोडे कळाया लागले\nडॉ. रज्जाक शेख ‘राही’\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4787590645615179563", "date_download": "2019-10-22T09:59:40Z", "digest": "sha1:HGIOGHOJC73MXAGCUHRJ327MQSKNQGOT", "length": 10890, "nlines": 67, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nरत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण १६ जुलैला सुरू झाले आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण आहे. नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत भारती आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण होत आहे.\nगोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये शिबिराचे उद्घाटन झाले. त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, संस्कृत शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखा इनामदार, महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात प्रणव गोगटे व आशिष आठवले हे प्रशिक्षक आहेत.\nउपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड म्हणाले, ‘सर्वच भाषांवर अन्य भाषांचे आक्रमण झाले. तरीही संस्कृत ही शुद्ध भाषा आहे. सुंदर व गोडवा असलेली भाषा म्हणून ती जगभर प्रसिद्ध आहे. संस्कृत अभ्यासक्रम बदलला असून, बोलण्याच्या कौशल्याने भाषा शिकण्यासारखा तो अभ्यासक्रम आहे. त्याचे महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मीसुद्धा एका सत्रात ‘ओम्’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. संस्कृत विश्व विद्यालयातून एक पदवी घेण्याचा माझा मानस आहे.’\nडॉ. सुखटणकर म्हणाले, ‘महाविद्यालयाचा संस्कृत विभाग दर्जेदार कार्य करत आहे. कालिदास व्याख्यानमाला, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी आदान-प्रदान , संस्कृत संस्थान, विद्यापीठ, संस्कृत प्रचारासाठी काम करत आहे. प्रा. हातवळणे, प्रा. नेने, प्रा. घाटे, तसेच डॉ. आठल्ये यांनी संस्कृतसाठी मोठे योगदान दिले आहे.’\nडॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘संस्कृतचा बदललेला अभ्यासक्रम ही क्रांती आहे. तो प्रत्यक्षात आणणे ही उत्क्रांती आहे. कालिदास विश्वसविद्यालयातर्फे महाराष्ट्रात सर्वत्र प्रशिक्षण शिबिर होणार असून, पहिले प्रशिक्षण येथे होत आहे. याकरिता जिल्हा परिषदेचे फार मोठे सहकार्य लाभले. पाच दिवसांत संस्कृत शिक्षणाची शिदोरी शिक्षकांना मिळणार आहे.’\nआधी संभाषण, नंतर व्याकरण अशा स्वरूपात शिक्षकांनी शिकवावे, असेही त्या म्हणाल्या.\nहेही जरूर वाचा :\nसंस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा व्हावी : शिरीष भेडसगावकर\nइंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय\nआधुनिक वैज्ञानिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची संस्कृतमध्ये क्षमता\nगाण्यांमधून संस्कृत शिकवणाऱ्या ‘प्रज्ञा’वंत\nपुन्हा महासंगणक, पुन्हा संस्कृत....\nफिलिपाइन्स - सु‘संस्कृत’ प्रभावळीतील आणखी एक देश\n‘संस्कृत भाषेला मरण नाही’\nTags: BOIDr. Kalpana AthalyeGogate-Joglekar CollegeRatnagiriSanskritगोगटे-जोगळेकर महाविद्यालयडॉ. कल्पना आठल्येडॉ. किशोर सुखटणकररत्नागिरीसंस्कृतसंस्कृत प्रशिक्षण शिबिर\n‘पाच वर्षांत संस्कृतला आले अच्छे दिन’\nइंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय\nआधुनिक वैज्ञानिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची संस्कृतमध्ये क्षमता\nगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगला संस्कृत दिनाचा कार्यक्रम\nविविध कार्यक्रमांनी रंगले संस्कृत स्नेहसंमेलन\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/presidential-election/", "date_download": "2019-10-22T09:26:02Z", "digest": "sha1:B2DGHWOF7YIB5UGUGMF5PRQQEFKKFJ2M", "length": 9201, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "presidential-election Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about presidential-election", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबत ओबामांना कल्पना-ट्रम्प...\nमीरा कुमारांच्या पाठिंब्यासाठी राहुल गांधी वळवणार नितीशकुमारांचे मन\n‘काँग्रेसमुळे नितीशकुमारांची इमेज खराब झाली’...\nरामनाथ कोविंद यांना मुलायम सिंहांचाही पाठिंबा, आदित्यनाथांची शिष्टाई यशस्वी...\n‘पाहा मीरा कुमार कशी गळचेपी करतात’...\nरामनाथ कोविंद यांच्या नावाला या भाजप नेत्याकडूनच विरोध\nराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचाही पाठिंबा...\nस्मार्ट भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतच रहावे – ट्रम्प...\nफिफाच्या अध्यक्षपदासाठी सात संघटक रिंगणात...\nघुमान संमेलन अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे यांचा अर्ज...\nसाहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी- महानोर...\nपाकिस्तान अध्यक्षपद निवडणूक ६ ऑगस्टला...\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=-%E0%A4%96%E0%A4%A4&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T09:43:15Z", "digest": "sha1:7GMWOGNL4V2RMG66BSANTSK5GVQKU4EB", "length": 17222, "nlines": 210, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (42) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nयशोगाथा (27) Apply यशोगाथा filter\nबातम्या (23) Apply बातम्या filter\nअॅग्रोगाईड (10) Apply अॅग्रोगाईड filter\nकृषी सल्ला (9) Apply कृषी सल्ला filter\nसंपादकीय (8) Apply संपादकीय filter\nअॅग्रोमनी (3) Apply अॅग्रोमनी filter\nग्रामविकास (2) Apply ग्रामविकास filter\nटेक्नोवन (2) Apply टेक्नोवन filter\nइव्हेंट्स (1) Apply इव्हेंट्स filter\nठिबक सिंचन (20) Apply ठिबक सिंचन filter\nरासायनिक खत (20) Apply रासायनिक खत filter\nउत्पन्न (18) Apply उत्पन्न filter\nपाणीटंचाई (18) Apply पाणीटंचाई filter\nसोयाबीन (16) Apply सोयाबीन filter\nमहाराष्ट्र (15) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (14) Apply व्यवसाय filter\nकृषी विभाग (12) Apply कृषी विभाग filter\nदुष्काळ (11) Apply दुष्काळ filter\nजलसंधारण (10) Apply जलसंधारण filter\nकृषी विद्यापीठ (9) Apply कृषी विद्यापीठ filter\nकोरडवाहू (9) Apply कोरडवाहू filter\nनगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील तक्रारींवर होणार कारवाई\nनगर : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा येतात. ग्रामसेवक गावात येत नाहीत. बियाणे मिळत नाही. अशा एक ना अनेक तक्रारी जनतेच्या...\nद्राक्ष बागेमध्ये फळछाटणी हंगामातील अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन\nफळछाटणीच्या काळामध्ये द्राक्षवेलीची उत्पादकता ही प्रामुख्याने अन्नद्रव्ये आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. सततच्या...\nमराठवाड्यात उसाला पर्याय हवाच\nयावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी ५६ तालुक्यांत दुष्काळ, अनेक गावांत सुरू असलेले पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या,...\nकार्यक्षमता वाढवण्यासाठी तणनाशकांसोबत मिसळण्याची द्रव्ये\nबहुतेक शेतकरी बंधू पावसाळ्यात पावसाची शक्‍यता असल्यास तणनाशक किंवा कीडनाशक पावसाने धुऊन जाऊ नये म्हणून त्यात पानाला चिकटविणारे व...\nसाडेसात एकरांतील करवंद बागेतून आर्थिक सुबत्ता\nयवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील अश्विनीपूर येथील आकाश जाधव हा युवा शेतकरी सध्या साडेसात एकरांतील करवंद बागेचे उत्तम व्यवस्थापन...\nपीक फेरपालटाद्वारे जपा जमिनीची सुपीकता\nमहाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून, अनिश्चित आणि अनियमित पावसामुळे पिकाची उत्पादकता कमी राहते. त्यात अस्थिरता आढळून...\nसेंद्रिय पद्धतीने पीक पोषण\nसेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार प्राधान्याने करतानाच पिकाच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडेही...\nसिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले अर्थकारण\nहिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील तरुण प्रयोगशील शेतकरी मारोती व गोविंद या देमे बंधूंनी हळद, केळी, ऊस आदी नगदी...\nनीट समजून घेऊया ‘पाण्याचे गणित’\nआजमितीला अवर्षण, पाणीटंचाई या देशासमोरील अव्वल समस्या आहेत. मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे तसेच जून-जुलै महिन्यात खंड पडल्यामुळे...\nशिराळा तालुक्यात भाताची ९४ टक्के पेरणी\nसांगली : शिराळा तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकांची पेरणी ९४ टक्के झाली आहे. याशिवाय भात रोपांची लागण अंतिम टप्प्यात आहे. नाचणी...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची राज्यात वेगळी ओळख\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे) विविध सोयीसुविधा, उपक्रमांद्वारे राज्यात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. उघड लिलाव...\nदहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी\nनगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज...\nदुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ\nनगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या...\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प सोडलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील पहिल्या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली फायद्यात\nपिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ...\nशेताबाहेर नाही गेला पावसाचा एकही थेंब... सुभाष शर्मांच्या प्रयोगाने ओलाव्यात वाढ (video सुद्धा)\nपुणे: यवतमाळ येथील नैसर्गिक शेती पध्दतीतील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी स��ी वरंबा पध्दती व बांधबंधिस्तीद्वारे मूलस्थानी...\nडोंगर हिरवे अन् नद्या असाव्या वाहत्या\nदेशात प्रतिवर्षी येणारा मॉन्सून महासागरावरून हजारो मैलांचा प्रवास करून येत असतो. अंदमान निकोबार, श्रीलंका, केरळ, कोकण, मुंबई असा...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जा\nबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने दुग्धव्यवसायातून बायोगॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्याकील गॅसचा वापर वापर...\nसातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात छावण्या उभारू :दुष्काळग्रस्तांचा इशारा\nसातारा : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव तालुक्‍यातील कलेढोण व कुकुवाड आदी ३२ गावांना पाणी द्यायला हवे. याबाबत एक महिन्यांच्या आत...\nग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे\nमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील वडगाव (पांडे) गटग्रामपंचायतीमध्ये समावेशीत वडगाव, दिघी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gracebestbuy.com/mr/phone-cards-att-att-prepaid-45-top-up-prepaid-card.html", "date_download": "2019-10-22T09:44:36Z", "digest": "sha1:EPGHS7GMM6IGLUAJVVQ5OTJXUXJ46HFH", "length": 10370, "nlines": 253, "source_domain": "www.gracebestbuy.com", "title": "", "raw_content": "फोन कार्ड AT & T - AT & T प्रीपेड $ 45 टॉप-अप प्रीपेड कार्ड - चीन Gracebestbuy आंतरराष्ट्रीय\nआम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nचार्जर आणि शक्ती बँका\nमुख्यपृष्ठ ऑडिओ आणि व्हिडिओ\nकॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर\nप्रवेश नियंत्रण प्रणाली & उत्पादने\nचावी तयार करणारा पुरवठा\nकामाची जागा सुरक्षितता पुरवठा\nयंत्रसामग्री, औद्योगिक भाग आणि साधने\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचार्जर आणि शक्ती बँका\nमुख्यपृष्ठ ऑडिओ आणि व्हिडिओ\nकॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर\nप्रवेश नियंत्रण प्रणाली & उत्पादने\nचावी तयार करणारा पुरवठा\nकामाची जागा सुरक्षितता पुरवठा\nयंत्रसामग्री, औद्योगिक भाग आणि साधने\nमोबाइल फोन आयफोन एक्स\nलॅपटॉप लेनोवो - 330-15IKB 15.6 \"लॅपटॉप ...\nसीसीटीव्ही उत्पादने स्वानचा चेंडू - घरातील / बाहेरची सीसीटीव्ही कॅम वरून ...\nटेलिफोन्स आणि अॅक्सेसरीज Panasonic - DEC ...\nकिचन उपकरणे हेअर - अंगभूत 18 \"...\nकार इलेक्ट्रॉनिक्स पायोनियर AVH 1300NEX 2-दिन DVD कार ...\nफोन कार्ड AT & T - AT & T प्रीपेड $ 45 टॉप-अप प्रीपेड कार्ड\nया AT & T प्रीपेड भरण्यासाठी पुन्हा कार्ड मदत मोबाइल फोन खर्चाचे अंदाजपत्रक व्यवस्थापित करा. हे वापरा $ 45 स्वत: ला किंवा एक भेट म्हणून देणे, आणि सुसंगत द्वारे सेवा दिशेने मूल्य वापर AT & T फोन पे-जसे-जा. या AT & T प्रीपेड भरण्यासाठी पुन्हा कार्ड आपण अतिरिक्त आवाज मिनिटे, मजकूर संदेश आणि काही खेळ प्रवेश करू देते.\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nया AT & T प्रीपेड भरण्यासाठी पुन्हा कार्ड मदत मोबाइल फोन खर्चाचे अंदाजपत्रक व्यवस्थापित करा. हे वापरा $ 45 स्वत: ला किंवा एक भेट म्हणून देणे, आणि सुसंगत द्वारे सेवा दिशेने मूल्य वापर AT & T फोन पे-जसे-जा. या AT & T प्रीपेड भरण्यासाठी पुन्हा कार्ड आपण अतिरिक्त आवाज मिनिटे, मजकूर संदेश आणि काही खेळ प्रवेश करू देते.\nमागील: वायरलेस नेटवर्किंग साधन NETGEAR - Nighthawk मेष X6S तिरंगी बॅण्ड केलेली मेष विस्तारक, अखंड रोमिंग - ब्लॅक\nपुढील: सीसीटीव्ही उत्पादने स्वानचा चेंडू - घरातील / बाहेरची सीसीटीव्ही कॅमेरा - व्हाइट\nबहुराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी म्हणून, बीजिंग ग्रेस Bestbuy आंतरराष्ट्रीय व्यापार कंपनी लिमिटेड बीजिंग, चीन राजधानी, आमच्या ग्राहकांना अतिशय अनुकूल आमच्या सेवा आणि ट्रान्झिट वेळ करते स्थित आहे.\nऍपल आयफोन एक्स त्याची मूल्य व्हा वस्तू ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19626/members", "date_download": "2019-10-22T09:06:12Z", "digest": "sha1:HYULYNRNXVWUBAVI3MPFYXPPYRQUDCG6", "length": 3700, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१० members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१० /मायबोली गणेशोत्सव २०१० members\nमायबोली गणेशोत्सव २०१० members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=What-is-the-meaning-of-the-first-list-that-Congress-has-announced-for-the-Assembly-ZO8732741", "date_download": "2019-10-22T09:12:57Z", "digest": "sha1:DTRBPKHCP6YMLEPGLVFGJCH6ARXQPSVL", "length": 21078, "nlines": 132, "source_domain": "www.kolaj.in", "title": "काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?| Kolaj", "raw_content": "\nकाँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nकाँग्रेसने लोकसभेसारखंच विधानसभेलाही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलीय. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे. यामधे प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. पक्षात राहणाऱ्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने सध्या कुठलाच निर्णय घेतला नाही.\nविधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता दहा दिवस होताहेत. अजून काही निवडणुकाचा माहौल तयार होताना दिसत नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर सत्ताधारी भाजपनेही आयाराम-गयारामांची मेगाभरती थांबवलीय. पण कालपासून राजकीय घडामोडींना अचानक वेग आलाय. काँग्रेसने रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली.\nसगळे वाट कशाची बघत होते\nकाँग्रेसची पहिली यादी, त्या यादीतली नावं विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वायरल होत होती. ती यादी काही अधिकृत नव्हती. काँग्रेसकडून आपली यादी जाहीर करणं टाळलं जात होतं. निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून पितृ पंधरवडा पंधरवाडा सुरू आहे. हा सगळा काळ चांगल्या कामासाठी चांगला नाही, असं काहीजण मानतात. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केलीय.\nकाँग्रेससोबतच शिवसेनेनेही अधिकृत उमेदवारी जाहीर न करताच इच्छुकांना एबी फॉर्म द्यायला सुरवात केलीय. शिवसेना, भाजप युतीचा निर्णयही पितृपक्षामुळे रखडलाय. त्यावरही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज भाजपनेही आपल्या शेवटच्या मेगाभरतीचा कार्यक्रम आयोजित केलाय. या मेगाभरतीमधे काँग्रेसचे काही आमदार भाजपमधे सामील होणार असल्याच्या बातम्या येताहेत.\nकाँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतून काही अर्थ निघतात.\nहेही वाचाः महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके\n१. पहिल्या यादीत कुणाला संधी\nकाँग्रेसने पहिल्या यादीत ५१ जणांना उमेदवारी दिलीय. यामधे ठळकपणे सांगायचं झालं, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पाच कार्याध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, वि���ोधी पक्षनेते यांच्यासोबतच विद्यमान आमदारांचा समावेश आहे.\nया यादीत निष्ठावंताना पहिली संधी देण्यात आलीय. सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या मेगाभरतीपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या निष्ठावंतांचा यात समावेश आहे. तसंच लोकसभा निवडणूक लढवलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार के. सी. पाडवी यांना काँग्रेसने विधानसभेच्या रिंगणातही उतरवलंय.\n२. पृथ्वीराज चव्हाणांचा निर्णय दोन दिवसांत\nकाँग्रेसने विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचं धोरण अगोदरच जाहीर केलंय. पण कराड दक्षिणमधून आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा मात्र करण्यात आली नाही.\nविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होऊ घातलीय. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमधे गेल्यामुळे ही पोटनिवडणूक होतेय. राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या या जागेवर काँग्रेसने चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होतेय. त्यामुळे ही घोषणा लांबलीय, असं खुद्द चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.\n३. मेगाभरतीच्या लिस्टमधे असणारेही वेटिंगवर\nविद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचं धोरण काँग्रेसने अवलंबलंय. असं असतानाही काँग्रेसने काही जागांचा निर्णय लांबणीवर टाकलाय. ज्या जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत, अशांमधे सत्ताधारी भाजप, शिवसेनेत जाण्यास इच्छुक असलेल्यांचा समावेश आहे.\nकालपासून काँग्रेसचे सहा आमदार भाजपच्या मेगाभरतीमधे सामील होणार असल्याच्या बातम्या येताहेत. या बातम्यांचं सहाही आमदारांनी खंडन केलं नाही. त्यामुळे आज ही मेगाभरती सोहळा पार पडेल, असा दावा या बातम्यांमधे करण्यात आलाय.\nअक्कलकोटचे सिद्धराम म्हेत्रे, पंढरपूरचे भारत भालके, मालाडचे अस्लम शेख, बुलडाण्यातील चिखलीचे राहुल बोंद्रे आणि माजी मंत्री अमरीश पटेल यांचे समर्थक शिरपूरचे काशीराम पावरा, साक्रीचे डी. एस. अहिरे यांच्या जागांचा निर्णय काँग्रेसने लांबणीवर टाकल्याचं पहिल्या यादीवरून दिसतंय.\nहेही वाचाः आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय\n४. विद्यमान आमदारांना बदलण्याची शक्यता\nविद्यमान आमदारांना कायम ठेवतानाच काही ठिकाणी उमेदवारही बदललेत. भोकर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिलीय.\nदुसरीकडे, लातूर ग्रामीण मतदारसंघात त्र्यंबक भिसे हे काँग्रेसचे आमदार आहेत. पण या जागेवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. या जागेवर जिल्हा परिषद सदस्य आणि विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख हे इथून इच्छुक आहेत. शिवसेना, भाजप युती होणार की नाही हे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसने आपल्या उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचं उमेदवार लांबणीवरून दिसतंय.\n५. पक्ष सोडलेल्यांच्या जागांचा निर्णय लांबणीवर\n२०१४ मधे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४२ जागा जिंकल्या होत्या. पण आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या ३६ वर आलीय. गेल्या वर्षभरात सहा आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप, शिवसेनेमधे प्रवेश केलाय. या सहा जागांवरच्या उमेदवारांचा निर्णयही काँग्रेसने लांबणीवर टाकलाय. तर २३ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिलीय.\nगेल्या वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ आमदारांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केला. यामधे काँग्रेसचे सात आमदार असून यात एका विधानपरिषद आमदाराचाही समावेश आहे.\nविधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे यांनी भाजपमधे तर निर्मला गावित, भाऊसाहेब कांबळे, अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना, भाजपचे उमेदवार, युतीचा निर्णय जाहीर झाल्यावरच इथल्या उमेदवाऱ्या जाहीर करण्याचं धोरण काँग्रेसने अवलंबल्याचं दिसतंय.\nशिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय\nईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस\nमाणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं\nलग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी\nकाँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच लोकसभा जागांवर कोण मारणार बाजी\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nनरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच\nनरेंद्र मोदींची शेवटची प्र��ारसभा रंगली नाहीच\nशरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार\nशरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nनरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच\nनरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का\nकाँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल\nकाँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल\nमोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते\nमोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%2520%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B&%3Bpage=12&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B", "date_download": "2019-10-22T09:35:26Z", "digest": "sha1:R7FYPDOKINB3MKAU6WTE56KR4X254PZH", "length": 10705, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply ���र्व बातम्या filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\n(-) Remove पुढाकार filter पुढाकार\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकृषी विभाग (1) Apply कृषी विभाग filter\nगुणवंत (1) Apply गुणवंत filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nग्रामसभा (1) Apply ग्रामसभा filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nपंढरपूर (1) Apply पंढरपूर filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nपाणीटंचाई (1) Apply पाणीटंचाई filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nबाळासाहेब ठाकरे (1) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nसिंगापूर (1) Apply सिंगापूर filter\nसोयाबीन (1) Apply सोयाबीन filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nविकासाच्या वाटेवरील माहुली जहाॅंगीर\n\"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी'' - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...\nशहराला गतवैभव प्राप्त करून देणार - नंदकुमार घोडेले\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा निर्धार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mr.fitnessrebates.com/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-10-swagbucks-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T09:20:45Z", "digest": "sha1:BHP3NMEOAFGXUEV4MEC4V7H5FB4UQKGU", "length": 20762, "nlines": 71, "source_domain": "mr.fitnessrebates.com", "title": "जेव्हा आपण ऑनलाइन प्लस खरेदी करता तेव्हा पैसे वाचवा स्वागबक्स ब्राउझर विस्तारासह विनामूल्य $ 10 मिळवा - फिटनेस रीबेट", "raw_content": "\nकूपन सौदे प्रोमो कोड Workout कपड्यांचे\nघर » फ्रीबुक » आपण ऑनलाईन प्लस खरेदी करताना पैसे जतन करा Swagbucks ब्राउझर विस्ताराने एक विनामूल्य $ 10 मिळवा\nआपण ऑनलाईन प्लस खरेदी करताना पैसे जतन करा Swagbucks ब्राउझर विस्ताराने एक विनामूल्य $ 10 मिळवा\nआपण डेस्कटॉप संगणकासह ऑनलाइन खरेदी केल्यास, आपल्यासाठी आमच्याकडे एक चांगली ऑफर आहे हे स्वागबक्स ब्राउझर विस्तार आहे जे आपण Google Chrome किंवा Internet Explorer साठी डाउनलोड करू शकता.\nस्वागबक्स ब्राउझर विस्तारासह, आपण अॅमेझॉन, ईबे, वॉलमार्ट, लक्ष्य इत्यादीसारख्या आपल्या आवडत्या ऑनलाइन स्टोअरमध्ये फिटनेस उत्पादनांवर आणि इतर सर्व खरेदींवर पैसे वाचवू शकता. आपल्याला निवडक स्टोअरमध्ये, खास कूपनवर रोख परत मिळेल आणि आपण देखील प्राप्त कराल आपण साइन अप करता तेव्हा त्यांच्याकडून विनामूल्य $ 10 बोनस. या स्वागबक्स ब्राउझर विस्ताराबद्दल सर्वोत्तम भाग म्हणजे डाउनलोड करण्यासाठी हे 100% विनामूल्य आहे म्हणून सुनिश्चित करा आज डाउनलोड करा पैसे वाचवण्यासाठी आणि पैसे परत मिळवण्यासाठी\nस्वागबक्स ब्राउझर विस्तार नियम व अटीः\nएकदा आपण स्वागबक्ससाठी साइन अप केल्यानंतर, आपण सदस्यास आपल्या खात्याच्या स्वॅग अप्स विभागात बोनस \"सक्रिय\" करणे आवश्यक आहे. बोनस मूल्य एसबी म्हणून ओळखल्या जाणार्या बिंदूंच्या रूपात कमावले जाते. Swagbucks.com/Shop वर वैशिष्ट्यीकृत स्टोअरमध्ये कमीतकमी $ 1000 खर्च करता तेव्हा 10 एसबी बोनस, जे मूल्यामध्ये $ 25 समतुल्य आहे. या खरेदीसाठी आपल्याला किमान 25 SB प्राप्त करणे आवश्यक आहे, जे आपण नोंदणीच्या 30 दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. MyGiftCardsPlus.com आणि प्रवास खरेदी पात्र नाहीत.\nपैसे परत मिळविण्यासाठी अतिरिक्त मार्ग शोधत आहात\nस्वागबक्स व्यतिरिक्त, आम्ही आणखी स्टोअरमध्ये विनामूल्य रोख परत मिळविण्यासाठी देखील ईबेट्ससाठी साइन अप करण्याची शिफारस करतो. आपण येथे विनामूल्य ईबेट्ससाठी साइन अप करू शकता साइन अप करण्यासाठी ईबेट्स आपल्याला विनामूल्य $ 10 देखील देईल\nसप्टेंबर 14, 2018 प्रशासन फ्रीबुक टिप्पणी नाही\nFitFreeze आईसक्रीम आपल्या मोफत नमुना हक्क सांगा\nग्रीन Smoothies मोफत ईबुक डाउनलोड करण्यासाठी परिचय\nप्रत्युत्तर द्या\tउत्तर रद्द\nफॅट बर्न करा, स्नायू तयार करा आणि दैनिक फिटनेस डीलसह पैसे वाचवा फिटनेस रिबेट्स.\nआम्ही शीर्ष शरीर सौम्य पूरक आणि व्यायाम उपकरणे वर पैसे वाचविण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही इंटरनेट वर सर्वोत्कृष्ट फिटनेस कूपन आणि सौदे शोधतो. आपण पूरक आहार, ट्रेडमिल्स, एल्लिप्टिकल, होम जिम, व्यायाम बाईक, जिम सभासदत्व, वर्कआउट डीव्हीडी, आणि बरेच काही वाचवू शकाल. फिटनेस रिबेटसह सामाजिक रहा फेसबुक & ट्विटर. नवीनतम आरोग्य लेखांसाठी आमचे ब्लॉग विभाग पहा. परवडणारे फिटनेस रिबेट्स आमचे जिम शर्ट कमीत कमी $ 1.99 अधिक शिपिंगसाठी उपलब्ध आहेत\nफिटनेस रिबेट अलीकडील पोस्ट\nएक्सएनयूएमएक्स पीएम रीफ्रेशर विनामूल्य ईबुक डाउनलोड\nमार्च 2019 नवीन बॅलन्स कूपन: 10% बंद कपडे + विनामूल्य शिपिंग\nआपल्या विनामूल्य Cravings फसवणूक पत्र पुस्तिका डाउनलोड करा\nकेलिन पॉलिनचे वजन कमी किकस्टार्ट मार्गदर्शिका विनामूल्य डाउनलोड करा\nफेब्रुवारी 2019 अमेझॅन सप्लीमेंट कूपन: मिस्टर हायडपासून 15% मिळवा\n14 डे केटो आव्हान पुनरावलोकन\nसेव्हिंग.कॉमसह आपले आरोग्य आणि स्वास्थ्य नवीन वर्षाचे रिझोल्यूशन जतन करा\nआपल्या विनामूल्य केटो मिठाई रेसिपी बुकसाठी दावा करा\n20% 1 आठवड्याचे डाइट कूपन कोड बंद\nरीबॉक 2018 सायबर सोमवार कूपनः साइटमैड बंद 50% मिळवा\nआपल्या विनामूल्य कमर ट्रिमरवर फक्त शिपिंगसाठी पैसे द्या\nआपल्या विनामूल्य निसर्गरचना चाचणी बोतलचा दावा करा\nश्रेणी श्रेणी निवडा 1 आठवडा आहार (1) 2 आठवडा आहार (1) 24 तास फिटनेस (3) A1Supplements (5) अॅक्सेसरीज (5) अॅडिडास (2) समायोज्य डंबल (3) आश्चर्यकारक ईपुस्तक स्टोअर (3) अॅमेझॉन (एक्सएक्सएक्स) अमृती (एक्सएक्सएक्स) कधीही फिटनेस (1) बीचसाहित्य (11) ब्लॅक शुक्रवार (एक्सएक्सएक्स) ब्लॉग (15) पुनरावलोकने (1) बॉडीबिल्डिंग.कॉम (2) बॉडीबिल्डिंग.कॉम युके (एक्सएक्सएक्स) पुस्तक (5) बोटॅनिक चॉइस (एक्सएक्सएक्स) Bowflex (46) कॅनडा (5) ट्रेडवेलंबर (17) बीपीआय स्पोर्ट्स (2) BulkSupplements.com (2) CB-1 वजन गेनर (2) शतक एमएमए (1) चतुर प्रशिक्षण (4) कपडे (14) फिटनेस रिबेट (10) हुडी (4) टी-शर्ट (6) गोल्ड'ज जिम (एक्सएक्सएक्स) कॉसमोडी (1) क्रिएटिन (2) सायबर सोमवार (2) दैनिक बर्न (1) आहार थेट (1) आहार-पासून-जा (2) औषधस्टोअर.कॉम (3) ड��न आहार (1) डीव्हीडी (एक्सएक्सएक्स) eBay (4) ईपुस्तक (17) एल्लिप्टिकल्स (8) फ्रीमेशन (1) प्रॉफॉर्म (4) गुळगुळीत (2) Yowza (1) eSports ऑनलाइन (1) व्यायाम बाईक (5) प्रॉफॉर्म (4) श्विन (एक्सएक्सएक्स) फिरणारे (2) सरळ (1) फेसबुक (1) टी-शर्ट सकाळ (1) चरबी बर्नर (6) फादर्स डे (एक्सएक्सएक्स) समाप्त ओळ (3) योग्यता गणराज्य (1) पाऊल क्रिया (3) फुटलॉकर (3) फ्री की (32) गायाम (एक्सएक्सएक्स) गँडर माउंटन (एक्सएक्सएक्स) गार्सिनिया एकूण (1) Giveaways (17) ग्रुपॉन (एक्सएक्सएक्स) जिम गेस्ट पास (2) शुभेच्छा इस्टर (3) एचसीजी आहार (1) हार्ट रेट मॉनिटर्स (6) गार्मिन (एक्सएक्सएक्स) ध्रुवीय (1) टाइमएक्स (2) वायरलेस चेस्ट कातडयाचा (1) घरगुन्हे (2) होरायझन फिटनेस (4) घरगुती पोषण (1) आयव्हीएल (एक्सएक्सएक्स) ऊर्जा ग्रीन्स (3) जो न्यू बॅलन्स आउटलेट (एक्सएक्सएक्स) के-मार्ट (1) केली चे रनिंग वेअरहाउस (2) केटो (2) कामगार दिन (1) लाइफ फिटनेस (1) मासिके (1) मेमोरियल डे (4) मिसफिट (3) एमएमए वेअरहाउस (एक्सएक्सएक्स) मॉडेल (एक्सएक्सएक्स) मातृदिन (1) स्नायू आणि मजबुती (4) NASM (1) नवीन शिल्लक (4) नवीन जिवन (1) नायकी स्टोअर (1) पोषण Supps (1) पालेओ प्लॅन (एक्सएक्सएक्स) Pedometer (1) Fitbit (1) पर्सोलाॅब्स (1) पूर्व-कार्यवाही (12) राष्ट्रपती दिन (1) प्रिंट करण्यायोग्य कुपन (3) Proform.com (7) प्रोहेल्थ (एक्सएक्सएक्स) प्ररोमोन (1) प्रॉसर (5) प्रथिने (9) स्नायू दुध (3) प्युरिटनचा प्राइड (1) गुणवत्ता आरोग्य (4) रीबॉक (8) पुनरावलोकन (1) रोईंग मशीन (2) Sears (2) शेखर कप (1) FitnessRebates.com (1) शूज (एक्सएक्सएक्स) Shoes.com (1) स्लंडर्टोन (1) गुळगुळीत स्वास्थ्य (8) एकमेव स्वास्थ्य (1) दक्षिण बीच आहार वितरण (1) स्पाफिंडर (1) स्पार्टन रेस (5) क्रीडा प्राधिकरण (1) मजबूत लिफ्ट परिधान (1) मजबूत पुरवणी दुकान (1) सुपर सप्लामेंट्स (एक्सएक्सएक्स) पूरक (33) पूरक जा (4) सुझाने सोमरर्स (एक्सएक्सएक्स) स्वीपस्टेक (1) एकूण जिम (2) ट्रेडमिल (16) क्षितिज (1) गुणवत्ता (1) फिनिक्स (1) प्रीकोर (1) प्रॉफॉर्म (6) रीबॉक (1) गुळगुळीत (2) सोल (1) वेस्लो (2) ट्विटर (4) डफल बॅग वेवरी (1) टी-शर्ट सकाळ (3) कंपन प्लॅटफॉर्म मशीन (1) व्हिडिओ गेम (1) व्हॅटिशुस (1) VitalMax (1) व्हिटॅमिन शॉप (3) व्हिटॅमिन वर्ल्ड (3) वीडर (एक्सएक्सएक्स) वर्कआउट्स (1) Workoutz.com (1) योग अॅक्सेसरीज (4) योगादिरे (1) Yowza फिटनेस (1) झुम्बा (5)\nसंग्रहण महिना निवडा ऑगस्ट 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जून 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 2017 शकते ���प्रिल 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 जुलै 2016 जून 2016 2016 शकते एप्रिल 2016 मार्च 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 डिसेंबर 2015 नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर 2015 सप्टेंबर 2015 ऑगस्ट 2015 जुलै 2015 जून 2015 2015 शकते एप्रिल 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 ऑगस्ट 2014 जुलै 2014 जून 2014 2014 शकते एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 2013 शकते एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013\nनोंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nटिप्पण्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते.\nअधिक जाणून घेण्यासाठी, तसेच कसे काढायचे किंवा ब्लॉक करावे याबद्दल येथे पहा: आमचे कुकी धोरण\nफिटनेस रिबेट्स कॉपीराइट © 2019 | विषय: मासिक शैली द्वारा समर्थित वर्डप्रेस ↑\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nगोपनीयता धोरण / संबद्ध प्रकटीकरण: ही वेबसाइट संदर्भ दुवे केले खरेदीसाठी भरपाई प्राप्त करू शकते. फिटनेस रिबेट्स ऍमेझॉन सर्व्हिसेस एलएलसी एसोसिएट्स प्रोग्राममध्ये सहभागी आहे, अॅम्नॅझॅक्स अॅडव्हर्टायझिंग प्रोग्रॅम तयार केला जातो ज्यायोगे साइट्स ऍमेझॉन डॉट कॉम वर जाहिरात करून आणि लिंक करून जाहिरात फी प्राप्त करू शकतात. आमच्या पहा \"गोपनीयता धोरण\"अधिक माहितीसाठी पृष्ठ Google, इंक. आणि संलग्न कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही जाहिराती कुकीज वापरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.या कुकीज Google ला या साइट्स आणि Google जाहिरात सेवांचा वापर करणार्या अन्य साइटवरील आपल्या भेटींवर आधारित जाहिराती प्रदर्शित करण्यास अनुमती देतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_site_section_tags%3A162&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T09:45:04Z", "digest": "sha1:2MT3SXB4IY6YJKLFDBSLZOIDWCBANIWO", "length": 5776, "nlines": 120, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove ग्रामविकास filter ग्रामविकास\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\n(-) Remove नंदुरबार filter नंदुरबार\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण संवर्धनात ‘जनार्थ’चे विविध उपक्रम\nनंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारणे, जीवनमान उंचावणे यासाठी सर्व स्त्री-पुरुष समाजाच्या सक्षमीकरणासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=----%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1", "date_download": "2019-10-22T09:29:31Z", "digest": "sha1:OX2DS75XZIOMNPNPJDUNPMAAZKU7PQMR", "length": 16435, "nlines": 207, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (40) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (86) Apply बातम्या filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nकृषिपूरक (1) Apply कृषिपूरक filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nसोलापूर (59) Apply सोलापूर filter\nमहाराष्ट्र (53) Apply महाराष्ट्र filter\nउस्मानाबाद (47) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (47) Apply औरंगाबाद filter\nकोल्हापूर (43) Apply कोल्हापूर filter\nअमरावती (41) Apply अमरावती filter\nचंद्रपूर (39) Apply चंद्रपूर filter\nमालेगाव (31) Apply मालेगाव filter\nमहाबळेश्वर (17) Apply महाबळेश्वर filter\nकर्नाटक (14) Apply कर्नाटक filter\nसिंधुदुर्ग (14) Apply सिंधुदुर्ग filter\nअरबी समुद्र (13) Apply अरबी समुद्र filter\nउष्णतेची लाट (13) Apply उष्णतेची लाट filter\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता\nपुणे ः परतीचा मॉन्सून द��शातून परतल्यानंतर मालदिवच्या परिसरात चक्रावाताची, अरबी समुद्राच्या परिसर आणि लक्षद्वीप या परिसरात कमी...\nराज्यात दसऱ्यानंतर उडणार प्रचाराचा धुराळा\nमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे...\nविधानसभा निवडणूक ः राज्यभरातून ५५३४ उमेदवारांचे अर्ज दाखल\nमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.४) राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये ३७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३...\nभाजपने दिग्गजांना तिकीट नाकारले\nमुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या जाहीर करत भाजपने १५० उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने आत्तापर्यंत १८ विद्यमान...\nशिवसेनेकडून ७० जणांना उमेदवारी\nमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेनेही मंगळवारी आपले ७० उमेदवार जाहीर...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता\nमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबाबत राज्यात मतदारांमधील उत्सुकता शिगेला पोचली आहे. आज (ता. २१)...\nपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर\nमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले...\n...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन\nमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा शासन आदेश नुकताच जारी झाला...\n‘अरुण’ सहकारी संस्थेला सहकारभूषण पुरस्कार\nपुणे (प्रतिनिधी)ः सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सहकारी संस्थांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१७-१८ या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविणार\nमुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २०)...\nपिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली उन्नती\nबीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य मार्गापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव भाजीप��ला पिकांतील प्रसिद्ध गाव आहे...\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...\nलहरी मॉन्सून; सुस्त शासन\nजून, जुलै महिन्यांतील पावसाच्या दोन मोठ्या खंडानंतर जुलै शेवटी राज्यात सक्रीय झालेल्या पावसाने कोकणसह मध्य महाराष्ट्रात...\n‘सीना’त येणार ‘कुकडी’चे दीड टीएमसी पाणी\nनगर ः कर्जत तालुक्‍यातील सीना धरणात ‘कुकडी’चे हक्काचे पाणी मिळणार आहे. ॲड. कैलास शेवाळे, जलतज्ज्ञ मिलिंद बागल व ॲड. शिवाजी अनभुले...\nपुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणाला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी...\nराज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठा\nपुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. सोमवारी (ता. २१...\nराज्यात पीक कर्जवाटप 30 टक्केच\nमुंबई ः राज्यात खरीप पीक कर्जवाटपाची स्थिती विदारक आहे. आतापर्यंत उद्दिष्टाच्या फक्त ३० टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री...\nपुणे: उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी (ता. १) पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २००...\nऔरंगाबाद व लातूर विभागात पीकविमा योजनेत तफावत : मुख्यमंत्री\nमुंबई : औरंगाबाद व लातूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्र व पीकविमा क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे आढळून आल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Maharashtra-Transport-Minister-Diwakar-Raote-says-new-Motor-Vehicles-Act-have-increased-exorbitantly-Central-govt-is-requested-to-reconsider/", "date_download": "2019-10-22T08:17:12Z", "digest": "sha1:VPHQZ7MEQ6VSRPZGOSZ5ISLFDVAME7QA", "length": 4549, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " वाहतूक गुन्ह्यांची जबर दंडवसुली स्थगित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूक गुन्ह्यांची जबर दंडवसुली स्थगित\nवाहतूक गुन्ह्यांची जबर दंडवसुली स्थगित\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nकेंद्र शासनाने केलेल्या वाहतूक दंडवाढीसंदर्भात राज��य शासनाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत या दंडवाढीची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही, जुन्या नियमाप्रमाणेच दंडवसुली केली जाईल, असा स्पष्ट दिलासा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रालयात खास पत्रकार परिषद घेऊन बुधवारी दिला.\nकेंद्र शासनाने मोटार वाहन कायदा 1988 मध्ये सुधारणा करून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठी वाढ केली. याबाबत देशभरात लोकांमध्ये नाराजी असून ती व्यक्त होत आहे. राज्यातही या दंड आणि शिक्षावाढीबाबत नाराजी आहे. केंद्र शासनाने याचा फेरविचार करावा, तसेच याबाबत मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदल करावेत. तसे विनंती पत्र केंद्राला म्हणजेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिलेे असल्याची माहितीही रावते यांनी दिली.\nकेंद्राच्या मोटार वाहन कायदा 1988 नुसार दंडाची रक्कम ही फारच किरकोळ असल्याने राज्य शासनाने आपल्या अधिकाराचा वापर करुन 2016 मध्ये दंडाच्या रकमेमध्ये थोडी वाढ केली होती याचीही आठवण रावते यांनी करून दिली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमहाड- पंढरपूर महामार्गावर पाण्यात अडकली बस (video)\n‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले बांधणी मोहीम\nनोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nसातारा : आजोबांसोबत शेतात गेलेल्‍या मुलाचा पुराने घेतला बळी\nबँकांच्या संपाला गोव्यातील बँकांचा पाठिंबा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=What-is-hindu-religionHN7608753", "date_download": "2019-10-22T08:42:53Z", "digest": "sha1:SGSYAUGUDQRYPAEF46OOFVHBHK7SUXK4", "length": 31229, "nlines": 146, "source_domain": "www.kolaj.in", "title": "आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?| Kolaj", "raw_content": "\nआपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसध्या हिंदू, हिंदूत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून बघितलं जातंय. अशातच ‘हिंदू धर्म नेमका कसा आहे’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र घेतलं. मुंबई युनिवर्सिटीत झालेल्या या चर्चासत्रात हिंदू धर्माच्या विविधांगी पैलूंवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचा हा लेखाजोखा.\nहिंदू धर्माचं सर्वसमावेशक स्वरूप प���सून त्याऐवजी पाश्चिमात्यांप्रमाणे त्याला एकसाची धर्माचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूय. औद्योगिकरण आणि जागतिकीकरण स्वीकारायच्या प्रयत्नात शहरी आणि निमशहरी भागातील हिंदू लोकांची धर्माच्या मूलतत्त्वाविषयीची समजूत अधिकाधिक अस्पष्ट होतेय. यासोबतच हिंदू धर्माची मूळ संकल्पना आणि आणि त्यातल्या विचारांचा गाभा नजरेआड करून धर्माचा राष्ट्रवादी आणि वर्चस्ववादी आदर्श पुढे ठेवला जातोय.\nहिंदू धर्म काय आहे\nही पार्श्वभूमी लक्षात घेता ‘हिंदू धर्म काय आहे’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठात आयोजित केलं. पुणे विद्यापीठातल्या संस्कृत आणि प्रकृत भाषा विभागाचे माजी प्रमुख गणेश थिटे, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातील प्राध्यापिका विभा त्रिपाठी, मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख माधवी नरसाळे आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या सहाय्यक प्राध्यापिका अमृता नातू यांच्यासोबतच ‘हिंदुइजम : रिच्युअल, रिझन अँड बियाँड’ या पुस्तकाचे लेखक अशोक मिश्रा या चर्चासत्राला उपस्थित होते.\nपुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगताना लेखक अशोक मिश्रा यांनी हिंदू धर्मातल्या प्रथा आणि परंपरांमागे असणारे मतितार्थ सोडून फक्त कर्मकांडालाच महत्व दिलं जातं, ही गोष्ट लक्षात आणून दिली. ग्लोबलायझेशनच्या जमान्यात धर्मातल्या प्रथा पार पाडताना अनेकदा शॉर्टकटचा वापर केला जातो. या शॉर्टकटमुळं प्रथांमागचा मूळ हेतू बाजुला राहतो आणि धर्मात एकप्रकारची उथळता येते. समाजात आणि स्वतःच्या कुटुंबातही या गोष्टी दिसू लागल्यावर पुस्तक लिहिण्याची गरज वाटू लागल्याचं लेखकाने सांगितलं.\nहेही वाचाः वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण\nकरवंटीची पूजा काय कामाची\nलेखक पु. ग. सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या ‘माझे चिंतन’ या पुस्तकातही याविषयी टीका करून त्याला ‘करवंटीची उपासना’ असा शब्दप्रयोग वापरला आहे. त्याची आठवण यासंदर्भात येते. नारळातल्या आतल्या भागापेक्षा करवंटीलाच जास्त महत्व देऊन त्याची पूजा करत बसण्यासारखा हा प्रकार आहे.\nअशा प्रकारच्या प्रवृत्तींवर टीका करताना अशोक मिश्रा म्हणाले, हिंदू धर्मात आ���खीही इतर खटपटी सर्रास केल्या जातायत. या उलाढालींमधे सध्याच्या काळातला महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू धर्मातली विविधता संपवून त्याला एका शाखेत बसवण्याचे प्रयत्न करणं. त्याला आळा घालायला हवा.\nसिंधू नदीच्या खाली राहणारे हिंदू\nहिंदू हा ख्रिश्चन किंवा इस्लामसारखा धर्म नाही. ती एक संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या तोंडी सतत असं वाक्य असतं. याचा अर्थ अनेकदा सामान्य माणसाला लागत नाही. हा अर्थ पुणे विद्यापीठातले माजी संस्कृत विभाग प्रमुख गणेश थिटे यांनी या चर्चासत्रात उलगडला.\nहिंदू ही संस्कृती आहे, धर्म नाही हे सांगताना आपण हिंदू शब्दाचा इतिहास सांगतो. पर्शियन लोकांच्यात ‘स’ हे अक्षर नसतं. त्यामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यात आणि आसपास राहणाऱ्या लोकांना सिंधू ऐवजी हिंदू असं म्हणलं जाऊ लागलं आणि नदीच्या खाली राहणारे सगळे लोक आणि सगळ्या संस्कृती हिंदू झाल्या असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, वर्णव्यवस्था, अस्तेय ही हिंदू धर्माची अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं.\nभारतात आज सगळ्यांनाच आपली अस्मिता धर्मापेक्षा वेगळी आहे, असं सांगवंसं वाटतं असाही मुद्दा या चर्चासत्रात त्यांनी पुढे आणला. आम्ही हिंदू नाही. आम्ही तर जैन, आम्ही बौद्ध, आम्ही अमुक, आम्ही तमुक अशी ओळख सांगणारे खरंतर हिंदूच आहेत. इतकंच काय तर आदिवासीही हिंदूच आहेत असंही त्यांनी मांडलं.\nहेही वाचाः भारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो\nधर्म स्वीकारणारा आणि सोडणारा हवा\nथिटेंचं बोलणं वरवर योग्य वाटत असले तरी त्यातले छुपे अर्थ फारच आक्षेपार्ह आहेत. हिंदू मुळात संस्कृती असली तरी आज समोर येणारा हिंदू हा एक धर्म अर्थात रिलीजन म्हणूनच पुढे येतो. हे टाळण्यासाठी सिंधू नदीच्या खाली राहणारे हिंदूच त्यामुळे आज भारतात राहणारे सगळे धर्मीय आपलेच हिंदूच हा युक्तिवाद करून चालणार नाही.\nधर्म जसा अभिसरणात म्हणजेच सतत बदलता, नव्यानव्या गोष्टींचा स्वीकार करणारा पाहिजे. तसाच तो गोष्टी पटकन सोडून देणाराही पाहिजेच की अस्तेय, अपरिग्रह हे हिंदू धर्माची वैशिष्ट्य असल्याचं थिटे म्हणतात. पण त्याचवेळी हा हिंदू धर्म लोकांना जबरदस्ती अडकवून ठेवणारा होतोय का याकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवं.\nआदिवासी वेगळे नाहीत हे म्हणणंही आक्षेपार्हच होईल. आदिवासी संस्कृती ही पूर्णतः वेगळी असल्याचं अनेक विद्वानांनी वारंवार मांडलं असताना त्याला धर्माच्या या एका कॅटेगरीखाली आणायचा प्रयत्न कशाला करायचा त्यांना हिंदू म्हणुन मान्यता दिल्यानं सध्याचं हिंदुत्ववादी सरकारनं या आदिवासींच्या मूलभूत हक्कांची वाट लावणं चालवलं आहे, ते थांबणार आहे का\nकर्मसिद्धांत, पुनर्जन्म इतकच काय तर वर्णव्यवस्था आणि जातव्यवस्थाही हिंदू धर्माचं अत्यावश्यक वैशिष्ट्य म्हणजेच इसेन्शिअल फिचर आहेत असं थिटे म्हणाले, `आपल्याला पटो अथवा न पटो पण जातव्यवस्थाही हिंदूधर्माचा अत्यावश्यक भाग` असं त्याचं वाक्य होतं. म्हणजे जातव्यवस्थेपासुन वेगळं करून हिंदू धर्म पाहिलाच जाऊ शकत नाही, असा याचा अर्थ होतो. कलम १५ च्या माध्यमातून समतेची वागणूक मिळणाऱ्या भारतीय समाजाला हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य रूचेल का\nहेही वाचाः अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\nज्याचा बाप हिंदू तोच हिंदू\nहिंदू धर्माची फार मजेशीर व्याख्या थिटेंनी मांडली. ज्याचा बाप हिंदू आहे आणि ज्याने कोणताही इतर धर्म स्वीकारलेला नाही तो माणूस हिंदू. हिंदूच काय पण सगळ्याच धर्मात स्त्रियांच्या शोषणाचे मार्ग सांगितलेले गेलेत, हे अगदीच उघड आहे. पण आजच्या काळात पुन्हा हिंदू बाप असणारी व्यक्ती हिंदू अशी व्याख्या पितृसत्तेला दुजोरा देणारी आणि स्त्रियांच्या शोषणाला कारण ठरणारी होऊ शकते. याच्या उलट आत्ताच्या काळात पितृसत्ता न मानणारा हिंदू धर्म मांडणारी व्याख्या समोर आणणं गरजेचं आहे.\nस्त्रियांना आणि शूद्रांना वेदपठणाची परवानगी का नाही याचंही भन्नाट स्पष्टीकरण बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राध्यापिका विभा त्रिपाठी यांनी दिलं. वेदांच्या काळात बहुपत्नीत्वाची संकल्पना होती. एका घरात एका पुरुषाच्या अनेक पत्नी असायच्या. मग एक पत्नी वेद म्हणायला बसली तर दुसरीली राग येईल, म्हणून स्त्रियांनी वेद वाचायचे नाहीत.\nतर शूद्र वेदांचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करायचे म्हणून त्यांनी वेद वाचायचे नाहीत. या दोन्ही युक्तिवादात साधा तर्कही नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. ही व्याख्या आणि हे युक्तिवाद ऐकून हिंदू धर्माविषयी आत्मीयता असणाऱ्या या प्राध्यापकांना हिंदू धर्मातली प���रूषसत्ताक मानसिकता काढून टाकायची नाही काय, असा प्रश्न पडतो.\nवेळ कमी पडल्यानं माधवी नरसाळे आणि अमृता नातू यांना फक्त पुस्तकावर आपलं परीक्षण सांगून समाधान मानावं लागलं. मात्र, त्यातही एक विषेश मुद्दा माधवी नरसाळे यांनी सांगितला. मॅक्डोनल्डप्रमाणे एका साच्यात बसणारा धर्म सध्या समाजात दिसत असल्याचं त्या म्हणाल्या. मॅक्डोनल्डमधले सगळे बर्गर्स एका साच्यातून बनवलेले असतात. बर्गरमधे असणारी बटाट्याची पॅटी, त्याच्या पावांचा आकार, त्यातील कांदा, टोमॅटोच्या कापांची संख्या आणि सॉसचं प्रमाण हे सगळ्या बर्गरमधे सारखं असतं तसं धर्माचं झालं, असल्याचं नरसाळे म्हणाल्या.\nनरसाळेंचं हे विश्लेषण अगदीच योग्य आहे. हिंदू धर्माचं पालन करताना प्रत्येकाला आपला स्वतंत्र मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. पण धर्म म्हणून काहीतरी पक्की संस्था उभी करण्याच्या नादात धर्माशी जोडलेल्या लोकांचं भावविश्व तोडून त्याचं सार्वत्रीकरणं केलं जातंय हा मुद्दा नरसाळेंच्या या म्हणण्यातून स्पष्ट होतो.\nहेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nही तर प्रातिनिधिक मतं\nखरंतर, या चर्चासत्रात चर्चा मांडलेली मतं फक्त त्यांचीच नाहीत. समाजातल्या सर्वसामान्यांच्या विचारांचं ते प्रतिनिधित्व करतात. चर्चासत्रात सहभागी झालेले सर्वच शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. त्यांनी केलेले युक्तिवाद खरंतर समाजात नेहमीच ऐकायला मिळतात. फक्त हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्म पाळणारेही त्यांच्या धर्मातील चुकीच्या पद्धतींवर असे युक्तिवाद करतात.\nयाचं कारण असं की अमुक अमुक धर्म कसा बरोबर, त्यातील प्रथांचा अर्थ किती थोर याचे युक्तिवाद जितक्या मोठ्यांनी, स्पष्टपणे पण लॉजिकची वाट लावून मांडले जातात. तितक्या स्पष्टपणे त्यातील चुकीच्या गोष्टींचं खंडन करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत.\nफक्त धर्माचं पावित्र्य आणि महत्व वाढवण्यासाठी, तरुणांना पुन्हा जुन्याच धर्मात ढकलण्यासाठी धर्माची आहे तशी मांडणी करण्याचे प्रयत्न त्यांना रूचण्यासारखे नाहीत. कोणताही समाज, संस्कृती किंवा धर्म बदलत राहतो, तेव्हाच तो टिकतो हे लक्षात घ्यायला हवं.\nतरुणांसाठी हवा रसरशीत दृष्टिकोन\n५००० वर्षांपूर्वी लिहिलेला धर्माचं तंत्रज्ञानाच्या आणि ग्लोबलायझेशनच्या युगातही तरूणां���ी आणि माणसांनी पालन करावं अशी अपेक्षा का केली जाते ग्लोबलायझेशनमुळे जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली संस्कृती भारतातल्या तरूणांना कळणार, त्याचा प्रभाव त्यांचा जीवनावर पडणार आणि तो प्रभाव जर जुना प्राचीन धर्माच्या कक्षेत बसला नाही तर\nया सगळ्याने तरूण वर्ग गोंधळून जाणार नाही का आणि असं वारंवार होत असेल तर लोकं धर्माकडे परत येतील का धर्मापासून लांब होतील की मधल्यामधे घुसमटत राहतील याचा विचार प्रत्येकाला करता येईल. यासाठीच आजच्या युगात माणसाला आतून शांत करणारा हिंदू धर्म पाहिजे. त्याच धर्माची तीच मांडणी करून नेमकं काय साध्य होणार\nवेगवेगळे धर्म, भाषा, संस्कृती, अस्मिता एकमेकांचा सन्मान करत एकाच देशात टिकून रहावेत यासाठी आपण काय विचार करतो सतत वर्चस्व, द्वेष, दुय्यमता, खेचाखेच अशापद्धतीनं हा विषय समोर आल्यामुळं सहअस्तित्वाविषयीचं एक छानसं मॉडेल लोकांच्या डोळ्यांसमोर येत नाही. त्यामुळे संस्कृती, धर्म आणि माणसांच्या सहजीवनाविषयी, एकत्र असण्याविषयी छान तरतरीत दृष्टिकोन मांडण्याची गरज आहे.\nआदिम हिंदू महासंघाने कुंडल्या कचराकुंडीत का टाकल्या\nआपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी\nहिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला\nगुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला\nसनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nया तीन लेखिका जग गाजवत आहेत\nअध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा\nअध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा\nचला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया\nचला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया\nबसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं\nबसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nफ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन\nफ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nस्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय\nस्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=mukhyamantri%20sour%20krishi%20pump%20yojana", "date_download": "2019-10-22T08:19:41Z", "digest": "sha1:TANVDT2LR6IWEIPIOOQZUJPQXGGDVOCF", "length": 4131, "nlines": 69, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "mukhyamantri sour krishi pump yojana", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतीला दिवसा वीजेसाठी सौर कृषीपंप योजनेला गती\n5 एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषी पंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T09:40:14Z", "digest": "sha1:H4FJNUDNG2EZMNPKTJJ4ANKLFBRIV6E2", "length": 11617, "nlines": 80, "source_domain": "satyashodhak.com", "title": "ठाकरेचं पोर.. महाहरामखोर… | Satyashodhak", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.\nअसा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनांना माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाचं विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असतं. गिरगाव चौपाटीवर झालेल्या कार्यक्रमातही राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली, ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत. राज ठाकरेने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिलच्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे, ती इंदू मिलची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आणि “कोहिनूर”वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.\nजेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनांनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणाऱ्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉम्बेतील दंगली आणि देशातील बॉम्बस्फोट हे परप्रांतीयांमुळेच झाले असा जावई शोध लावला. उदया ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच परप्रांतीयांचा हात आहे एवढी परप्रांतीय द्वेषाची लागण यांना झाली आहे.\nकाही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे. हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामे द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा. असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुतल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबांचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना, हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली त्याचे समर्थन करतो, मग म.फ.हुसेन ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे. आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.\nअसीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाही, ह्यांच्यात सृजनशीलता नाही, ह्यांना आमचीच खास शैली लागते. अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबईच्या रस्त्यावर नागडा करून मारला असता. पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको. तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिमारायांना दुखावण्याचं महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो..\nजय जिजाऊ.. जय शिवराय..\nTags:आंबेडकर स्मारक, इंदू मिल, प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब स्मारक, बाळ ठाकरे, ब्राम्हणी कावा, मनसे, मराठा, मुस्लिम द्वेष, राज ठाकरे, शिवसेना\nराजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-chandrashekhar-dharmadhikari-16227?page=2&tid=120", "date_download": "2019-10-22T09:39:38Z", "digest": "sha1:OOHJBEZXPO3H3ACCYDFGMZ4DGF2FXL5L", "length": 25683, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon special article on chandrashekhar dharmadhikari | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना न्याय देणारे ‘न्यायमूर्ती’\nशेतकऱ्यांना न्याय देणारे ‘न्यायमूर्ती’\nशनिवार, 2 फेब्रुवारी 2019\nन्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे ३ जानेवारी २०१९ ला वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ते ज्‍येष्ठ गांधीवादी विचारवंत होते. त्यांना शेतकऱ्यांबद्दल विशेष तळमळ होती. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनातही न्यायमूर्तींचे फार मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...\nन्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे ३ जानेवारी २०१९ ला वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. महात्मा गांधीजींची परंपरा चालविणाऱ्या सेवादलाच्या शुभ्र माळेमधील हा शेवटचा मणी कायमचा निखळला आणि आचार्य दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, शंकरराव देव, जमनालाल बजाज, आचार्य भागवत आणि ठाकूरदास बंग यांनी गुंफलेली ही माळ कायमची रिती झाली. ही सर्व मंडळी मराठी मातीमधील गांधीवादी पुत्र तसेच ज्‍येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदयी पंथाचे होते. न्यायमूर्ती हे आचार्य दादा धर्माधिकारी यांचे पुत्र असल्यामुळे लहानपणी अनेकवेळा त्यांच्या खांद्यावर बापूजींचा आणि विनोबाजींचा हात विसावलेला असे. भुदान चळवळीचे ते खंदे समर्थक होते ते याचमुळे. विदर्भ रहिवासी असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रश्न, त्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा यांमुळे ते नेहमी अस्वस्थ असत. ‘‘महात्मा गांधीजींना अभिप्रेत असणारे शेतकऱ्यांचे ग्रामोद्योग उद्‌ध्वस्त करून आपण त्यांना सरकार आणि सावकार धार्जिण बनविले आहे,’’ असे ते अनेकवेळा परखडपणे बोलत. विद्यार्थीदशेत त्यांनी गांधी विचार आणि प्रचारासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. हाच वसा त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत जपून ठेवला.\nसध्याच्या तरुणाईपर्यंत गांधीजींचे विचार जाण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत केली, त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी ‘शोध गांधीचा’ आणि ‘गांधी विचार आणि पर्यावरण’ यांचा उल्लेख येथे त्याचसाठी आवश्यक आहे. या पुस्तकांचे वाचन करताना आपणास पदोपदी जाणवते की न्यायमूर्ती खऱ्या अर्थाने गांधी विचारांचे भाष्यकार होते. तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्वास आदर्श विचारांच्या कृतीची जोड देणारे न्यायमूर्ती धर्माधिकारी कायम खादी वस्त्रे परिधान करत. ग्रामविकास, महिला सबलीकरण आणि हुंडाविरोधी चळवळीच्या ते नेहमी अग्रस्थानी होते. १९७२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून रुजू होऊन १७ वर्ष सलग सेवेनंतर १९८९ मध्ये सेवानिवृत्त झालेले न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी त्यानंतरही जवळपास ३० वर्ष समाजसेवेत पूर्णपणे गुंतून राहिले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गांधी मेमोरियल फाउंडेशन वर्धा, गांधी स्मारक निधी, नवी दिल्ली आणि कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन या संस्था जास्त कार्यक्षम झाल्या. मला त्यांचा सहवास शांतीवनामध्येच लाभला.\nडहाणूमधील चिकू बागांचे कमी झालेले उत्पादन, फळांचा घसरलेला दर्जा आणि आकार व त्यांचा संबंध जेव्हा स्थानिक औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणारी राख आणि एसओ २ प्रदूषणाशी आढळल्यामुळे चिकू बागायतदार, ग्रामस्थ आणि शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात उभे राहिले. शेतकऱ्यांची बाजू घेऊन पर्यावरणवादी या प्रदूषणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. डहाणू हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असून येथील समुद्र किनारपट्टीचे संरक्षण व्हावे, त्याचबरोबर चिकू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे एकमुखाने मागणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मंत्रालयाने १९ डिसेंबर १९९६ रोजी तज्‍ज्ञ लोकांचा समावेश असलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना केली. न्या. धर्माधिकारी याचे अध्यक्ष होते. १९९५ ते २००३ या आठ वर्षांच्या कालखंडात प्रकल्प परिसरात चिकू उत्पादन जवळपास ५० टक्के कमी झाले होते. वृक्षांच्या पानावर सतत राखेचे थर साचत असल्याने उत्पादन कमी झाले हे सत्य होते. डहाणू पर्यावरणाची होणारी नासधूस थांबविण्यास��ठी त्याचबरोबर चिकू बागायतदार आणि भात उत्पादकांना न्याय देण्यासाठी समितीने आपल्या कामास सुरवात केली. प्रकल्प अधिकारी, चिकू बागायतदार, स्थानिक शेतकरी आणि पर्यावरण अभ्यासकाबरोबर त्यांनी अनेक बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीमध्ये न्यायमूर्ती त्यांच्या समितीमधील तज्ज्ञ सहकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बाजूने आग्रही भूमिका मांडत. वातावरणामधील एसओ २ मुळे वनस्पतीवरील बुरशीच्या रोगात वाढ झाली. ‘अॅसिड रेन’ चे प्रमाणही वाढले. त्यामुळे चिकू बागांवर या काळात विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. या सर्व मुद्यांचा न्यायमूर्तीनी प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रकल्पाच्या चिमणीमधून उडणाऱ्या सूक्ष्म राखेच्या कणामुळेच परिसरामधील चिकूच्या बागांच्या वर परिणाम होत आहे यावर ताबडतोब सुरक्षा उपाय योजना करा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळेच तेथील ऊर्जा प्रकल्पास एसओ २ वर संपूर्ण नियंत्रण ठेऊन वातावरणामधील राखेचे उत्सर्जन महागड्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून कमी करावे लागले. स्थानिक शेतकऱ्यांचा विजय झाला, चिकूचे उत्पादन हळूहळू वाढू लागले, फळांचा आकार वाढला व सोबत मधुर चवही आली. भात उत्पादक शेतकरीसुद्धा आनंदी झाला.\nन्या. चंद्रशेखर धर्माधिकारी या समितीचे अध्यक्ष असताना डहाणू तालुक्यात ‘वाढवण’ येथे मोठे बंदर उभारण्याच्या योजनेस स्थानिक मच्छीमार व नागरिकांचा विरोध असलेला प्रस्ताव प्राधिकरणासमोर आला. स्थानिक पर्यावरणास प्राधान्य देताना न्यायमूर्तीनी शेतकरी व मच्छीमारांची बाजू घेऊन हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. डहाणू पर्यावरण संरक्षणाबरोबरच त्यांनी वसई पट्टयामधील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘हरित वसई’ संस्थेला पाठिंबा दिला होता. वसई, डहाणू आणि पालघर येथील हरितपट्टे कायम राहिले पाहिजेत यावर ते नेहमीच आग्रही राहिले. सर्वोच्च न्यायालयात वकील असताना ते कामगारांचे खटले निशुल्क चालवत. वकिलीचा उपयोग रंजल्यागांजल्यासाठी करा, हे बाबा आमटे यांचे शब्द त्यांनी तंतोतंत पाळले. ‘‘जीविताचा हक्क हा निसर्गदत्त आहे आणि तो कधीही स्थगित होऊ शकत नाही,’’ या त्यांच्या अभ्यासू न्यायदानामुळेच आणीबाणीमध्ये स्थानबद्ध असलेले अनेकजण कारागृहामधून मुक्त झाले होते. राजनीती आणि सध्याच्या शिक्षणप्रणालीवर परखडपणे ���िचार मांडणाऱ्या या ज्‍येष्ठ गांधीवादी अभ्यासकाने त्यांच्या या विचारसरणीचा परिणाम त्यांच्या न्यायदानावर पडू दिला नाही. आज समाजाला या क्षणी खऱ्या गांधी विचारांची गरज असताना न्यायमूर्तीचे असे आकस्मित जाणे मनाला चुटपूट लावून जाते.\nडॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nपर्यावरण environment महात्मा गांधी विदर्भ vidarbha शेती farming सरकार government वन forest ग्रामविकास rural development मुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court उच्च न्यायालय high court वीज प्रदूषण शेतकरी आंदोलन agitation सर्वोच्च न्यायालय समुद्र किनारपट्टी मंत्रालय विजय victory वसई पालघर palghar वकील आणीबाणी emergency लेखक\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\nविघ्नकर्ता नव्हे, विघ्नहर्ता बना स ध्या देशापुढे गंभीर असे आर्थिक संकट उभे आहे....\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nविविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...\nमज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...\n‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनचदेशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...\nजल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...\nकामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा...सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे...\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुरेमध्ये दाखल...\nमराठवाड्यात उसाला पर्याय हवाचयावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी...\nगटशेती योजना चांगली; पण...रा ज्यातील शेती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली...\n‘स्मार्ट’ निर्णयरा ज्य शासनाचा पाच वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण...\nकृष्णेचे भय संपणार कधीकोल्हापूर, सांगली परिसरात १९८९ मध्ये मोठा पूर आला...\nमहापुराचा वाढता विळखानिसर्गापुढे माणूस हतलब होतो आणि पुराचे रौद्र रूप...\nआधुनिक ‘सापळा’मा गील तीन-चार वर्षांपासून वाढत्या नैसर्गिक...\nभूजल नियंत्रण की पुनर्भरण देशात भूगर्भातील पाण्याचा अतिउपसा होत असल्याने...\nआक्रमक राजकारण; दिशाहीन धोरणजम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या...\nपावसाच्या सरासरीमागचं वास्तवयंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने आता होऊन गेले आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20125", "date_download": "2019-10-22T09:39:09Z", "digest": "sha1:UET4V3RMQFLUUT23CRBO3JI3YHF3TOCX", "length": 4102, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वावडे? : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वावडे\nबापूला शब्दांचे का वावडे\nबापूला शब्दांचे का वावडे\nमाझ्या विश्वाचा आवाका तो केवढा\nत्यालाही कोंडून घालणारे शब्द.\nचलाख, चटपटीत, रंगीत फुगे,\nशब्दांचीच चिलखते, शब्दांचेच मुखवटॅ.\nलखखणार्‍या झुंबरांचे लोलक आरसे,\nम्हणे ही शब्द-लेणी अन शब्द-शिल्पे.\nमला चिंता अर्थाची, त्यांना हवे व्याकरण,\nभिडायचे कसे,विरामचिन्हांची जागा चुकते.\nत्यांच्या-माझ्या मधे उभ्या भिंती शब्दांच्या,\nत्यांच्या-माझ्या शब्दांमधे दर्‍या अर्थांच्या.\nशब्दांनी घ्यावा वेध, अबोध अमूर्ताचा,\nRead more about बापूला शब्दांचे का वावडे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://ecopro.org.in/tag/national-youth-award/", "date_download": "2019-10-22T08:15:23Z", "digest": "sha1:TAJ4SKDIKZWKGAFW545NTMYZEP7EO27R", "length": 7484, "nlines": 89, "source_domain": "ecopro.org.in", "title": "National Youth Award – Eco-Pro", "raw_content": "\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nचंद्रपूर: चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेस आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.\nकेंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त येथील अशोक हॉटेल मधे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सह सचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि 3 संस्थाना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले असून कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्हयातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nचंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला “राष्ट्रीय युवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी संस्थेचे नितिन रामटेके, रविंद्र गुरनुले उपस्थित होते. इको-प्रो संस्थेने पर्यावरण संरक्षण, जनजागृती, वन्यजीव रेस्क्यू, जनजागृती, पुर-परिस्थितित मदतकार्य, चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, रक्तदान, जल संवर्धन जनजागृती, युवा क्षेत्रात आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\narchaeological Environment National Youth Award social work swachh bharat Abhiyan किल्ला पर्यटन बांधकाम महाराष्ट्र परिक्रमा योग दिन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग हेरिटेज वॉक हेरीटेज वॉक\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\nकिल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.gsbkonkanipedia.org/category/gsb-articles-stories/", "date_download": "2019-10-22T08:32:36Z", "digest": "sha1:YOOPXXUKS64CA73QGPTZ5HWSPUBNN72B", "length": 40400, "nlines": 335, "source_domain": "www.gsbkonkanipedia.org", "title": "GSB Articles/Stories – GSB-KONKANI", "raw_content": "\nगुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा\nसामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्याकी अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात.गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो.त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो.\nगुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने,तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’ मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त ‘गुरुर्वाक्यं प्रमाणं’ असे व्हावे\nलागते. म्हणूनच तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवरसंपू��्ण श्रद्धा आणि विश्वास.\nपण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत.ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या.\nगुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे.गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे, संस्कारबीजे,कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो.\nआणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां कुणीही उठावे आणि कधीही मागावा कुणीही उठावे आणि कधीही मागावा गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की\nतुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच ��ुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं\nगमतीने सांगायचं तर कधीही जिवंत गुरुपेक्षा फोटोतले गुरु केव्हाही चांगले. फोटोतल्या गुरुंना तुम्ही गुलाम बनवून ठेऊ शकता. पुजा केली नाही केली तरी ते काही बोलत नाहीत. भूकलागली, तहान लागली असे सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सवडीने त्याची सेवा करा, नकरा. वाटेल तो नैवेद्य दाखवा न दाखवा. त्यांच्या मुर्तीवर फोटोवर १०००/- ₹चा हार घालाकी १/- ₹ चा घाला. त्यांचेसमोर काहीही बोला, करा. भ्रष्टाचार करा. ते काही बोलत नाहीत बोलू शकत नाहीत. मुर्ती आणि फोटो तुमच्या गुलाम असतात. तुमच्या इच्छेनुसार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची दोन फुले वाहून, साखर समोर ठेवून, नमस्कार करुन एक दिनचर्येचा उपचार केला की मग तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. या फोटोतल्या गुरुंना तुम्ही तुमचे वाटेल ते काम करायला सांगत असता. दानपेटीत लाच म्हणून काही नोटा टाकून त्यांना लालूच दाखवू\nशकता. पण जिवंत गुरूंचे तसं नाही. त्यांना चोवीस तास झेलावे लागते. त्यांच्या आज्ञा\n‌जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे. ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात. त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे नसतात. त्यांना जे हवे तेच ते\nकरतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे “आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर\nदेह आया” या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय.\nसारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.\nप्रश्न :– विठ्ठल व पांडुरंग एकच आहेत का \nनसतील तर काय फरक आहे \nउत्तर :– होय विठ्ठल व पांडुरंग दोन्ही वेगळे आहेत मात्र एकमेकांना पूरक आहेत.कसे ते विस्ताराने पाहू.\nया संदर्भात नाथांचा एक अभंग आहे,\nकायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल |\nनांदतो केवळ पांडुरंग ||\nया अभंगात नाथांनि स्पष्ट सांगितले आहे की आपली काया म्हणजे पंढरपूर आहे आणि या कायारूपी पंढरीत आत्मा हाच विठ्ठल आहे व या पंढरीत नांदणारा पांडुरंग आहे.\nआता हा विठ्ठल व पांडुरंग कोणते आहेत व कसे आहेत ते पाहु .\nरुग्वेदातिल पुरूषसूक्ताच्या पहिल्या रुचेत विठ्ठल सांगीतला आहे.\nॐ सहस्रशीर्षापुरूषःसहस्राक्ष सहस्रपाद सभूमिंविश्वतोवृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम् |\nमोरोपंताची एक आर्या आहे ती अशी,\nभू जल तेज समीर ख रवि शशि काष्टादिकी असे भरला |\nस्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला |\nम्हणजे याचा अर्थ काय \nविठ्ठल या शब्दाची फोड अशी आहे\nवि:- सभूमिंविश्वतो मधला वि\nठ्ठ:- अत्यतिष्ठ्ठत मधला ठ्ठ\nल:- दशांगुलम् मधला ल , असा हा विठ्ठल .\nथोडक्यात संपूर्ण विश्वाला व्यापून तिष्ठ्ठत म्हणजे उभा असलेला व दशांगुलम् म्हणजे दहा अंगुल्या उरला आहे तो पांडुरंग व विठ्ठल .\nथोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या देहात असलेला आत्मा म्हणजेच विठ्ठल आहे व या विठ्ठलाला देहात स्थीर व देहाला धरुन ठेवायला साह्य करणारा पांडुरंग म्हणजे आपला प्राण आहे ,\nया प्राणज्योतीचा रंग पाडुररंग आहे म्हणजे पांढरा ही नाही आणि पिवळाही नाही असा म्हणजे शुद्ध गायिच्या तुपाचे निरांजन लावले की त्या ज्योतिचा जो प्रकाश पडतो त्याचा रंग पांडुररंग आहे .\nआपल्या देहातील प्राणज्योतिचा रंग पांडुररंग आहे म्हणून आत्मा म्हणजे विठ्ठल व प्राण म्हणजे पांडुरंग .\n*कायाही पंढरी आत्माहा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग* |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3046", "date_download": "2019-10-22T09:17:39Z", "digest": "sha1:VLFDTP5MK3FP4IWSHTBNHE6SMGG6JOUV", "length": 17437, "nlines": 192, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समाजसेवा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समाजसेवा\nसामाजिक उपक्रम - मायबोलीकरांकडुन सिंहावलोकन\nमायबोलीकरांनी मिळून सामाजिक उपक्रम सुरु करुन ९ वर्षे झाली. यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष. गेली ९ वर्षे मायबोलीकरांनी व मायबोलीकर नसलेल्या दात्यांनी देखील या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. मायबोलीकरांनी सढळ हातांनी दिलेल्या देणग्यांमुळे सामाजिक उपक्रमाद्वारे अनेक गरजू संस्थांना मदत करणे शक्य झाले.\nकायम चांगल्या संस्था निवडणे, त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या गरजा, देणग्यांचा मेळ बसविणे, सर्व देणगीदारांना पावत्या वेळेवर मिळणे ही सर्व स्वयंसेवकांची महत्वाची कामे यात केली जातात.\nRead more about सामाजिक उपक्रम - मायबोलीकरांकडुन सिंहावलोकन\nRead more about हीच खरी समाजसेवा\nउत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन\nआपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.\nRead more about उत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन\nया जगात अनेक गरीब, रोगाने ग्रासलेले, मानसिक अथवा शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणारे, संकटग्रस्त, असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्यासारख्या धडधाकट माणसांच्या मदतीची आणि आधाराची गरज आहे. प्राणीसंवर्धन आणि निसर्गसंवर्धन हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो हे लहानपणापासूनच मनावर बिंबविलेले असल्यामुळे खूप वेळा मनाची तगमग होते की आपण समाजातील वंचितांसाठी काहीही करत नाही (किंवा तगमग होते असे दाखवावे लागते). भारत देश सोडून बाहेर आल्यानंतर पहिले की इथे रस्त्यावर, दुकानात अनेक ठिकाणी चॅरिटी बॉक्स ठेवलेले असतात.\nपी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला\nलायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे\nशाळा सुटल्याची घंटा वाजली. पेंगुळल्या डोळ्यांनी अमरने दप्तर काखोटीला मारलं. भराभर चालत तो निघाला. शाळेच्या आवारातून तो बाहेर पडणार तेवढ्यात मोगरेबाईंनी त्याला गाठलं. कपाळावरची झुलपं उडवत तो नुसताच त्याच्यांकडे बघत राहिला.\n\"मंगलताई येतील आज. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे.\"\n मला टपरीवर जायचं आहे. पक्याला कबूल केलय मी.\" तो वैतागलाच.\n\"अरे, कुणी भलं करायला गेलं तर तुझं आपलं माझंच खरं असं आहे.\"\n\"बरं थांबतो.\" निर्विकार स्वरात तो म्हणाला.\n\"शाळा बंद झाली आहे. बाहेर राहशील का उभा पाहिजे तर मी पण थांबते तुझ्याबरोबर ताई येईपर्यंत.\"\n\"थांबतो मी. तुम्ही गेलात तरी चालेल.\"\nदिनांक २२ जानेवारी २०११ रोजी आम्ही रोटेरियन्सच्या पत्निंनी व रोटरी महीला कुटुंब सदस्यांनी उरण मध्ये इनरव्हिल क्लब ऑफ उरण चालू केला. क्लबची सेक्रेटरी म्हणून मला निवडण्यात आले. इनरव्हिल ही जागतीक पातळीवरील एन्.जी.ओ. संस्था आहे. अर्थातच हा क्लब रोटेरियन्सच्या मदतिने चालू झाला. नाव कमावण्याच्या मागे लागण्या पेक्षा जास्तित जास्त जनतेच्या उपयोगी पडतील असेच प्रोजेक्ट करायचे हा आमच्या क्लबचा मुख्य उद्देश्य आहे.\nRead more about मायबोलीच्या संपर्कातुन समाजसेवा\nमैत्र जिवांचे : मायबोलीकरांची समाजसेवा\nपत्रास कारण की मायबोलीकरानी मिळून सुरू केलेल्या एका स्तुत्य कार्याचा शुभारंभ नजीक आला आहे.\nकाही दिवसांपुर्वी हबा यांनी लिहीलेल्या एचआयव्ही विषयीच्या लेखाच्या अनुशंगाने बरीच चर्चा झाली. त्या लेखाचा हा दुवा...\nतिथे प्रत्येकाने सामाजिक जागृतीचे महत्व, प्रत्यक्ष कार्य करण्याची इच्छा तसेच आप-आपल्या वैयक्तिक पण विविध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल इ. बाबत आपली मते मांडली. या सगळ्या सुसंवादातून एखाद्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेची स्थापना करण्याचा विचार येथे मांडला गेला.\nRead more about मैत्र जिवांचे : मायबोलीकरांची समाजसेवा\nस्थळः एका मोठ्या कंपनीची मोठी कॉन्फरन्स रूम.\nविषयः व्यक्तिमत्व विकास आणि मनःशांती (किंवा तत्सम काहीतरी).\nवक्ता: एक नावाजलेला समुपदेशक. बाकी चर्चा झाल्यावर तो एक प्रश्न विचारतो, \"काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो\nआलेल्या उत्तरांपैकी बहुतेक उत्तरे मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा तत्सम स्पर्धांमध्ये त्या ललना देतात त्यासारखीच उत्तरे. काही खरी, काही खोटी. म्हणजे \"मला गरीबांची सेवा केल्यावर आनंद मिळतो\", \"मला रुग्णसेवा करण्यात आनंद मिळतो\", \"मला कुठल्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर आनंद होतो\", वगैरे.\n\"मला दु:खी-पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही\", एक कर्मचारी उत्तरतो.\nRead more about ज्याची त्याची बांधीलकी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=380%3A2012-01-04-07-48-39&id=228773%3A2012-05-25-10-26-36&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=384", "date_download": "2019-10-22T09:38:11Z", "digest": "sha1:WUNCMTZURDMJNNVBGZ3L4W5FBURJV5MB", "length": 1744, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "डोकॅ लिटी", "raw_content": "\nरविवार , २७ मे २०१२\nखाली तुम्हाला पन्नास शब्दांची मोठी यादी दिलेली आहे. यातून तुम्हाला पंच म्हणजे पाच गोष्टींचे दहा गट बनवायचे आहेत, पण घाबरायचं कारण नाही हे संच बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत केली आहे. म्हणजेच त्याचे वर्गीकरण करण्यासाठी योग्य गट करून दिले आहेत. मग शोधा ते शब्द आणि योग्य त्या गटात टाका.\nकृष्णा, खिसमिस, डोळे, सीता, रक्तमोक्षण, अंटाíक्टक, आकाश, सोने, दही, जस्त, प्राणमय, विरेचन, नाक, तेज, वाचा, गोवित्री, रूपे, अटलांटिक, मूत्र, मनोमय, आनंदमय, वमन, कान, िहदी, खोबरे, वेण्णा, तारा, गाईचे दूध, तूप, खडीसाखर, मंदोदरी, शेण, आप, सावित्री, वायू, अन्नमय, पॅसिफिक, तांबे, आíक्टक, त्वचा, बस्ती, द्रौपदी, कोयना, लोखंड, खारीक, अहल्या, विज्ञानमय, खसखस, पृथ्वी, नस्य.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ncpcpharma.com/mr/contact-us-2/", "date_download": "2019-10-22T09:34:52Z", "digest": "sha1:WOQQGWRLETCHM2B3ZGSD7KGHY3QIDHPY", "length": 4392, "nlines": 172, "source_domain": "www.ncpcpharma.com", "title": "Copy of Contact Us - NCPC Group Co., Ltd", "raw_content": "\nआ म्ही काय करू शकतो\nनवीन तयार करणे सामान्य generics\nहृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली\nस्नायू आणि skeletal प्रणाली\nरक्त आणि Hematopoietic प्रणाली औषधे\nNCPC उत्तर सर्वोत्तम शाखा फॅक्टरी\nजोडा: No.8 उत्तर Huaqing रोड, चँग एक जिल्हा, Shi Jiazhuang शहर, हेबेई, चीन\nNCPC हेबेई Huamin फार्मास्युटिकल कंपनी, लिमिटेड\nजोडा: No.98 हैनन रोड, आर्थिक आणि तांत्रिक विकास झोन, शिजीयाझुआंग, हेबेई, चीन\nNCPC नवीन तयार करणे शाखा फॅक्टरी\nजोडा: No.115 हैनन रोड, आर्थिक आणि तंत्रज्ञान विकास झोन शिजीयाझुआंग, हेबेई, चीन पिन: 052160\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nपत्ता: No.388, Heping पूर्व रोड, शिजीयाझुआंग शहर, हेबेई प्रांत, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-10-22T09:35:03Z", "digest": "sha1:N5AC7JWG257KZYXJYKEYB7SS5SE3BNGP", "length": 6237, "nlines": 128, "source_domain": "raigad.gov.in", "title": "एसटीडी आणि पिन कोड | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nएसटीडी आणि पिन कोड\nएसटीडी आणि पिन कोड\n१ अलिबाग ०२१४१ ४०२२०१\n२ कर्जत ०२१४८ ४१०२०१\n३ खालापूर ०२१९२ ४१०२०२\n४ मुरूड ०२१४४ ४०२४०१\n५ महाड ०२१४५ ४०२३०१\n६ म्हसळा ०२१४९ ४०२१०५\n७ माणगाव ०२१४० ४०२१०४\n८ सुधागड -पाली ०२१४२ ४१०२०५\n९ पेण ०२१४३ ४०२१०७\n१० पोलादपूर ०२१९१ ४०२३०३\n११ रोहा ०२१९४ ४०२१०९\n१२ श्रीवर्धन ०२१४७ ४१०२२१\n१३ तळा ०२१४० ४०२१११\n१४ उरण ०२२ ४००७०२\n१५ पनवेल ०२२ ४१०२०६\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chandan-thieves-in-the-eastern-part-of-ambegaon/", "date_download": "2019-10-22T08:53:57Z", "digest": "sha1:XJRC6VH5SA4NAWL5VFBBQ3SAH2QTH3MA", "length": 9751, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेगावच्या पूर्व भागात चंदन चोरांचा सुळसुळाट | Dainik Prabhat", "raw_content": "\nआंबेगावच्या पूर्व भागात चंदन चोरांचा सुळसुळाट\nधामणी – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील मांदळेवाडी, लोणी, निरगुडसर या परिसरात चंदनचोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.\nअगोदरच दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची आता या चंदनचोरांनी झोप उडविली आहे. मांदळेवाडी येथे ज्योती अरूण गोरडे यांच्या घराजवळ असणारे चंदणाचे झाड चंदनचोरांनी शनिवारी (दि. 15) रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास बुंध्यापासून कापून नेले. तर निरगुडसर येथील प्रगतशील शेतकरी जयसिंग खिलारी व शिवाजी खिलारी यांचीही गेल्या आठवड्यात चार ते पाच चंदनाची झाडे कापून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने या चंदनचोराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील स्थानिक शेतकरी व नागरीकांनी केली आहे.\n252 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांचे लक्ष\nपौड पोलिसांकडून 410 जणांवर कारवाई\nकरंदीत झाडे तोडून वनविभागाच्या जागेत कब्जा\nपाण्याचे नियोजन राष्ट्रवादीच करू शकते\nहर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची खरमरीत टीका\nदिवाळी आली तरी साखर कारखाने बंद\nजिल्ह्यात आज प्रचाराची सांगता\n‘शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठवायचे वचन द्या’\nअक्षय आढळराव पाटलांनी साधला मतदारांशी संवाद\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/kiya-introducing-cheap-electric-car/", "date_download": "2019-10-22T08:25:22Z", "digest": "sha1:KIMR3KGDZNJQF5RH7D7T3MX4ISWSMWUG", "length": 11928, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘किया’ स्वस्त इलेक्‍ट्रिक कार सादर करणार | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘किया’ स्वस्त इलेक्‍ट्रिक कार सादर करणार\nनवी दिल्ली – भारतीय वाहन बाजाराबाबत आम्ही आशावादी आहोत त्याचबरोबर नजीकच्या भविष्यात लोकांना परवडेल, असे स्वस्त इलेक्‍ट्रिक कार ह्युंदाई कंपनीच्या मदतीने सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे किया मोटर्स कार्पोरेशनचे अध्यक्ष हॅन-वू-पार्क यांनी सांगितले.\nते म्हणाले की, नुकतेच जागतिक बाजारासाठी तयार केलेल्या सेल्टॉस एसयूव्हीसह दोन वर्षात आम्ही 4 वाहने सादर करणार आहोत. या इलेक्‍ट्रिक कारसाठी सरकारचे फेम योजनेअंतर्गतचे अनुदान मिळण्याची शक्‍यता आहे.\nकिया सादर करणार असलेल्या 4 वाहनांत इलेक्‍ट्रिक कारचा समावेश आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की इलेक्‍ट्रिक वाहन एकदम पूर्णपणे वेगळे आहे. 2018 च्या ऑटो एक्‍स्पोमध्ये आम्ही याबा���त माहिती दिली होती आमच्याकडे हायब्रीड, हायब्रीड इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञानात कियाने जागतिक पातळीवर अशी वाहने विकसित केली आहेत. आम्ही इलेक्‍ट्रिक कार सादर करण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही हे वाहन भारतात सादर करू. इलेक्‍ट्रिक वाहनातची किंमत जास्त आहे. भारतीय ग्राहकांना सरकारी मदतीशिवाय ही वाहने परवडणार नाहीत. जाहीर केलेल्या अनुदानाचा फायदा फक्त दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना होणार आहे. त्यामध्ये कारचाही यात समावेश केला जाण्याची गरज आहे.\nसेल्टॉस या वाहनाबद्दल त्यांनी सांगितले की, हे वाहन भारतीय गरजा ध्यानात घेऊन तयार करण्यात आले आहे. भारतातील गरजा पूर्ण झाल्यानंतर या वाहनाच्या निर्यातीचा विचार करण्यात येईल. पुढील महिन्यापासून हे वाहन भारतात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वेगळ्या डीलरशिप तयार करण्यात आल्या आहेत.\nदेशात अर्थव्यवस्था नष्ट करणारे मोदीनॉमिक्‍स\n5 वर्षांत अर्थव्यवस्था अडीच पट वाढविण्याचे उद्दिष्ट\nक्रिकेटचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधींनी साधला सरकारवर निशाणा\n५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाचा मोदींकडून पुनरुच्चार\nनोटबंदी, जीएसटीने भारतीय अर्थव्यस्थेला मंदीच्या दरीत ढकलले\nअर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, सरकारच्या उपायांकडे डोळे (भाग-2)\nअर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, सरकारच्या उपायांकडे डोळे (भाग-1)\nअर्थकारण : विदेशी गुंतवणुकीसाठी पावले उचलावी\nविमानापेक्षा रेल्वेप्रवास महाग व वेळखाऊ\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील ���ांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/market-committees-move-towards-fulfillment-of-declaration/", "date_download": "2019-10-22T09:47:04Z", "digest": "sha1:7FOOOUQZ3BOOWB6RP2ODARGJ7DKZWKTM", "length": 12450, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाहीरनाम्याच्या पूर्ततेकडे बाजार समितीची वाटचाल | Dainik Prabhat", "raw_content": "\nजाहीरनाम्याच्या पूर्ततेकडे बाजार समितीची वाटचाल\nप्रभाकर घार्गे यांचे प्रतिपादन\nवडूज – अडीच वर्षापूर्वी झालेल्या वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने राष्ट्रवादीकडे सत्ता सोपविली. यावेळी दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांच्या पूर्तीकडे संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.\nवडूज येथील बाजार समिती आवारातील चाळीस नवीन गाळ्यांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, प्रा. अर्जुनराव खाडे, युवा नेते नंदकुमार मोरे, सभापती रविंद्र सानप, उपसभापती डॉ. प्रकाश पाटोळे, माजी सभापती सी. एम. पाटील, सुनील घोरपडे, राजेंद्र मोरे, महेंद्र नलवडे, ज्ञानेश्‍वर जाधव, शशिकांत देशमुख, विजय काळे, सत्यवान कांबळे, किरण देशमुख, शेखर म्हामणे, गिरीश शहा, तुकाराम यादव, देविदास फडतरे, भिकू कंठे यांची उपस्थिती होती.\nघार्गे म्हणाले, संस्था ताब्यात आली. त्यावेळी संस्थेला 23 लाखांपेक्षा जास्त देणी होती. पहिल्या वर्षी झालेल्या सभापती घोरपडे यांच्या कालावधीत पणन महासंघाची ही देणी भागविण्यात आली. दुसरे सभापती सी. एम. पाटील यांच्या कालावधीत इमारत दुरूस्ती, रंगरंगोटी, वृक्षारोपण, बैठक व्यवस्था आदी कामे करण्यात आली. त्यांच्या कार्यकालात नवीन भूखंड व ग���ळ्यासंदर्भात पणन महासंघाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला.\nविद्यमान सभापती सानप, उपसभापती डॉ. पाटोळे व सहकाऱ्यांच्या काळात नवीन गाळ्यांचा प्रस्ताव मंजूर झाला. नजिकच्या काळात वडूज येथील गाळे व भूखंडाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. नजिकच्या काळात पुसेसावळी, पुसेगाव, कलेढोण येथील उपबाजार आवाराच्या जागाही विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. सभापती सानप यांनी स्वागत केले.\nत्याचबरोबर गाळयांच्या प्रस्ताव मंजुरी व इतर तांत्रिक बाबींसंदर्भात सविस्तर माहिती दिली. उपसभापती डॉ. पाटोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सचिव शरद सावंत, उपसचिव अशोकराव पवार, हणमंतराव मदने, श्री. चव्हाण, श्री. सर्वगोड, नीलेश सुतार, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकराड, पाटणला मुसळधार पावसाचा फटका\nसुरूची राड्यातील 60 जणांसह 152 तडीपार\nवाई मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nलोकशाहीच्या उत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज\nकोयनेचे चार दरवाजे उघडले\nरणजितसिंह देशमुखांचे शिवसेनेतून निलंबन\n वडिलांनीच केला पोटच्या मुलांचा खून\n‘दबंग ३’मधील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक रिलीज\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090803/ngv23.htm", "date_download": "2019-10-22T09:07:39Z", "digest": "sha1:UBN4M3T2GAU5LQ7RIGJJLOXP7F4MHSQB", "length": 4154, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, ३ ऑगस्ट २००९\nडॉ. प्रसाद चिखले यांचाही मृतदेह सापडला\nनागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nवाकी येथे कन्हान नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या डॉ. प्रसाद चिखले यांचा मृतदेह रविवारी\nसकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पारशिवनीपासून दहा किलोमीटर अंतरावरील दहेगाव जोशी येथे सापडला. वर्धमान नगरातील ईस्ट एंड रुग्णालयातील डॉ. प्रसाद चिखले (रा. शताब्दी नगर) व डॉ. जयंत किणे (रा. सक्करदरा) यांच्यासह काही कर्मचारी वाकीला शुक्रवारी सहलीला गेले होते. तेथे दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास नदीच्या पाण्यात पाय घसरून प्रसाद पडले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात जयंतही पडले आणि दोघेही वाहून गेले. अग्निशमन दलाच्या जवानांसह खापा पोलीस, पारशिवनी पोलीस तसेच, पोहण्यात तरबेज गावकऱ्यांनी नदीत त्या दोघांचा शोध सुरू केला. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील महादुला येथे काल सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जयंत यांचा मृतदेह सापडला. प्रसाद यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे पारशिवनी, कन्हान, मौदा तसेच भंडारा जिल्ह्य़ात शोध घेण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली होती. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पारशिवनीपासून दहा किलोमीटर अंतरावरील दहेगाव जोशी येथे नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असलेला गावकऱ्यांना दिसला. हे समजताच पारशिवनी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह काठावर आणला. हे समजताच प्रसाद यांचे कुटुंबीय तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह ओळखला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5090310767662141081", "date_download": "2019-10-22T09:07:00Z", "digest": "sha1:HPH2C67CPYGZFBH6B5XRYDADFLLKWRX5", "length": 8208, "nlines": 55, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘कोथरूड भूषण पुरस्कार २०१९’ची घोषणा लवकरच", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘कोथरूड भूषण पुरस्कार २०१९’ची घोषणा लवकरच\nपुणे : ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा कोथरूड भूषण पुरस्कार लवकरच जाहीर होणार आहे. शहरातील कोथरूड परिसरात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराचा २०१९चा पुमानकरी कोण ही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे,’ अशी माहिती अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.\nगेल्या सात वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ट्रस्टतर्फे ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. या पुरस्कारामुळे कलेच्या माध्यमातून भविष्यात उभारी घेणाऱ्या नवोदितांना मदत होत आहे.\n२४ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या दहीहंडी उत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा कार्यक्रम शिक्षकनगर, खेळाचे मैदान उत्सव मंगल कार्यलयाशेजारी, कोथरूड येथे होणार आहे. ना मदत होते. बढेकर ग्रुप, वेंकीज आणि गोयल गंगा ग्रुप हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक असल्याचे म्हस्के आणि गुरनानी यांनी सांगितले.\nसमाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या कोथरूडमधील गुणवंत, कलावंतांना ट्रस्टतर्फे पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवादरम्यान नामवंत कलाकारांच्या हस्ते प्रदान केला जातो. २०१३मध्ये गायिका सायली पानसे, २०१४मध्ये गिर्यारोहक आनंद माळी, २०१५मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कलाकार प्रवीण तरडे, २०१६मध्ये मोटोक्रॉस बेस्ट रायडर ऋग्वेद बारगुजे, २०१७मध्ये गिरीप्रेमी किशोर धनकुडे यांना २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कबड्डीपटू सागर खळदकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\nTags: BOIGirish GurnaniKotharud BhushanPuneRahul Mhaskeअखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टकोथरूड भूषणगिरीश गुरनानीपुणेराहुल म्हस्के\nयंदाचा ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार मेजर डॉ. विपुल पाटील यांना जाहीर\nमेजर डॉ. विपुल पाटील यांचा ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरव\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीसपदी गिरीश गुरनानी\n‘अखिल वनाज’तर्फे मुलांना खाऊ वाटप\nअंधशाळेत स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन उत्साहात साजरे\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएप��� अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=9mYWnlCXShe2aIdl8p69cLZmlrGnWjnosCZGdTmCTx8ybI5BBu56_hOfGMPMnh9kUKE9oRVhBEpjnubZNEoFJ6JOKSsPR6Zkk7jfCh50t18%3D&sort=GR_Date&sortdir=ASC", "date_download": "2019-10-22T09:41:40Z", "digest": "sha1:7RMDZUE6R7RFUCSKOEUBMW7AUVMVLLXD", "length": 3414, "nlines": 93, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दादरा आणि नगर हवेली-कायदे- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nदादरा आणि नगर हवेली-कायदे\nएकूण दर्शक : 4911267\nआजचे दर्शक : 2579\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/03/12/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-discussion-on-characteristics-propertie/", "date_download": "2019-10-22T09:14:46Z", "digest": "sha1:O5GDYPR27TXFZZLPAIY7WXYVPH2TAP6I", "length": 23721, "nlines": 191, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रकरण ४ भाग १: पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\n(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील पृथ्वी किंवा स्थायूंचे गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या – ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली स्थायूद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो.)\nसर्व स्थायुद्रव्ये ही पृथ्वी या वर्गात मोडतात.\nस्थायुद्रव्यांना रंग, चव, वास, स्पर्श(तापमान), संख्या, मोजमापे, वेगळेपणा असतो. ती लांब किंवा जवळ जाऊ – येऊ शकतात, त्यांच्यावर गुरुत्वबल कार्य करते, ती प्रवाही असतात व दुसऱ्या द्रव्यांवर बाह्यबळ लावू शकतात.\nएते च गुणविनिवेशाधिकारे रूपादयो गुणविशेषा सिद्धा: |\nवैशेषिक सूत्रांच्या गुणविनिवेशाधिकार नावाच्या भागात हे रंग इत्यादि गुण सांगितले आहेत.\n(वैशेषिक सूत्र) गुणविनिवेशाधिकार (२/१/१)\nस्थायूंना रंग, चव, वास व स्पर्श असतो.\nचाक्षुषवचनात् सप्त सङ्ख्यादय: |\nचाक्षुष नावाच्या वैशेषिक सूत्रात सात गुण सांगितले आहेत.\n(वैशेषिक सूत्र) चाक्षुषघटितसूत्र (४/१/१) –\nसंख्यापरिमाणानि पृथक्त्वं संयोगविभागौ परत्वापरत्त्वे कर्म्मच रूपिद्रव्यसमवायाच्चाक्षुषाणि |\nचाक्षुषघटितसूत्रात म्हटलंय की संख्या, परिमाण, वेगळे असणे, जवळ येणे व दूर जाणे, मोठे-लहान असणे, हालचाल करणे, रंग असणे हे गुण केवळ डोळ्यांनीच किंवा चक्षुंनीच जाणवू शकतात. म्हणजेच या गुणांचा व डोळ्यांचा समवाय संबंध असतो.\nस्थायूद्रव्ये पडतात याचाच अर्थ त्यांच्यावर गुरुत्व काम करते.\nअद्भि: सामान्यवचनाद् द्रवत्वम् |\nपृथ्वीद्रव्याचे काही गुण जलद्रव्यासारखेच असून त्यात प्रवाहीपणा हा गुणधर्मही येतो.\nएकामागोमाग दुसऱ्या हालचालींचा उल्लेख असल्याने स्थायु हे बळ लावून गती निर्माण करतात हे लक्षात येते.\nक्षितावेव गन्ध : |\nगन्ध हे केवळ स्थायूंनाच असतात.\nस्थायूंना पांढरा इत्यादि अनेक रंग असतात.\nरस: षड्विधो मधुरादि : |\nस्थायूंना गोड इत्यादि सहा वेगवेगळ्या चवी असतात.\nगन्धो द्विविध: सुरभिरसुरभिश्च |\nहवासा आणि नकोसा असे स्थायूंचे दोन प्रकारचे वास असतात.\nस्पर्शोऽस्या अनुष्णशीतत्वे सति पाकज: |\nत्यांचा स्पर्श ना थंड असतो ना उष्ण. त्यातला बदल हा पाकक्रियेमुळे घडतो.\nसा च द्विविधा – नित्या चानित्या च |\nस्थायूंचे दोन प्रकार आहेत – टिकाऊ आणि तात्कालिक अस्तित्व असणारे.\nपरमाणुलक्षणा नित्या, कार्य्यलक्षणात्वनित्या |\nअणुरूपात स्थायू हे अनंतकाळापर्यंत राहतात, पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील स्थायूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते.\nसा च स्थैर्य्याद्यवयवसन्निवेशविशिष्टाऽपरजातिबहुत्वोपेता शयनासनाद्यनेकोपकारकरी च |\nतात्कालिक अस्तित्व असणाऱ्या स्थायूंमधील घटकांची एक विशिष्ट योजना असल्यानेच त्यांना स्थायूचा आकार येतो. त्यांचे अनेक प्रकार असतात व त्यांच्याद्वारे आपल्याला बिछाना, खुर्ची अशा अनेक गोष्टी मिळतात\nत्रिविधं चास्या: कार्य्यम् | शरीरेन्द्रियविषयसंज्ञकम् |\nस्थायूपदार्थां���े तीन प्रकार आहेत – शरीरे, इन्द्रिये व जाणिवेला कळणाऱ्या विविध वस्तू.\nशरीरं द्विविधं योनिजमयोनिजञ्च |\nशरीरे दोन प्रकारची असतात, मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी.\nतत्रायोनिजमनपेक्ष्य शुक्रशोणितं देवर्षीणां शरीरं धर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायते |\nयातील दुसऱ्या प्रकारची शरीरे ही देवता व ऋषी इत्यादिंची असून ती पित्याचे शुक्राणू व मातेचे शोणित यांच्या संगमातून जन्माला आलेली नसतात, किंबहुना त्यांची शरीरे ही पुण्यकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.\nक्षुद्रजन्तूंनां यातनाशरीराण्यधर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायन्ते |\nतसेच किडामुंग्यांची शरीरे ही त्यांना काही विशिष्ट पापांची शिक्षा म्हणून लाभलेली असतात आणि तीही अतिसूक्ष्म कणांवर झालेल्या पापकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.\nमातेच्या गर्भाद्वारे जन्माला येणारी शरीरे ही शुक्राणू व शोणित यांच्या पासून निर्माण झालेली असतात.\nतद् द्विविधम् जरायुजमण्डजञ्च |\nगर्भातून जन्माला येणारी शरीरेही दोन प्रकारची असतात – जरायुज किंवा सस्तन आणि अण्डज किंवा अंडी घालणारे.\nमाणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा सस्तन वर्गात मोडणारे आहेत.\nपक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.\nइन्द्रियं गन्धव्यञ्जकं सर्वप्राणिनां जलाद्यनभिभूतै: पार्थिवावयवैरारब्धं घ्राणम् |\nवासाची जाणीव करून देणारे इंद्रिय गंधेंद्रिय आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही.\nविषयस्तु द्व्यणुकादिक्रमेणारब्धस्त्रिविधो मृत्पाषाणस्थावरलक्षण: |\nनेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – चिकणमाती, दगड व पाने-फुले.\nतत्र भूप्रदेशा: प्राकारेष्टकादयो मृत्प्रकारा: |\nत्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते. शिवाय विटा व भिंती इत्यादींमध्येही ती असते.\nदुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणांमध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात.\nतिसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झा��े – त्यांची फुले व फळे, वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.\nमूळ धडा: प्रकरण ४ : द्रव्यपदार्थनिरुपण – आरंभ\nपदार्थ धर्म संग्रह: अनुक्रमणिका\nमूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nपदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची\nप्रकरण ४ : द्रव्यपदार्थनिरुपण – आरंभ (Chapter 4: Discussion of Individual Substances) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या �\n[…] इहेदानीमेकैकशो वैधर्म्यमुच्यते | We now proceed to describe the dissimilarities or distinctive features of each one of (of the substances). आता आपण प्रत्येक प्रकारच्या द्रव्याची विशिष्ट लक्षणे कोणती हे पाहणार आहोत. भाग १: पृथ्वी (Solids) […]\n[…] सांगायचा मुद्दा असा की यातील पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire/Energy), वायू ( Air) या विशेष […]\nपरिणामांच्या आधारे कारणे शोधणे (Cause and effect relationship in Physics) – विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n[…] निर्जीव पदार्थांबद्दल बोलता तुम्ही.. स्थायू(solid), द्रव(liquid ), वायू(gas) आणि अग्नी(fire) हे ते […]\n[…] सृष्टीने दणकट असे स्थायुरूप वा पृथ्वीरूप दिले. पाण्यापासून, वाचावं म्हणून […]\nपदार्थांच्या आकाराची आणि आवाक्याची खात्री हीच जॉमेट्री (Geometry: A technique of approximation of space) – विक्रम आणि वेताळ #\n[…] तंत्र आहे. आपण मागे बोललो होतो तसे आपण पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश यांपासून […]\n[…] नवैवेति | अर्थ: ती द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), तेज/ऊर्जा/उष्णता (energy), […]\n[…] तसे पदार्थाचे पिंड नऊ प्रकारचे असतात. पृथ्वी(solids), आप(liquids), तेज(heat), वायू(gas) आणि आकाश (plasma) हे […]\n[…] होता ना आधीपासून… तुमच्या त्या पृथ्वी (solid), आप (liquid), तेज (heat), वायू (gas) किंवा आकाश (plasma) […]\nNext story नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9439", "date_download": "2019-10-22T09:05:26Z", "digest": "sha1:3IY2T66ECHLHFCOPGKKTVL7A5MKGT6LJ", "length": 6175, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रिसॉर्ट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रिसॉर्ट\nकर्जत किंवा लोणावळा मधील रिसॉर्ट ची माहीती\nपुढच्या महिन्यात मुलीचा वाढदिवस कर्जत /लोणावळ्यामधी एका रिसॉर्ट मध्ये करायचा विचार आहे जेणेकरुन मुंबई आणी पुण्यावरुन एकुण ५० लोक येउ शकतिल. तर त्याबद्दाल एखादे चांगले ठिकाण आणि बजेट बद्द्ल माहिती हवी आहे \nRead more about कर्जत किंवा लोणावळा मधील रिसॉर्ट ची माहीती\n'हिरण्य रिसॉर्ट' च्या संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांची मुलाखत\nवेरूळ आणि दौलताबादच्या मध्यावर, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या 'हिरण्य रिसॉर्ट'च्या सहचालिका आणि संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांच्याशी गप्पा मारताना मुख्यत्वे जाणवतं ते त्यांचं आपल्या कामाविषयी असलेलं प्रेम आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद कलाक्षेत्रातल्या व्यावसायिक सुरुवातीनंतर अगदी अनपेक्षितपणे आठल्ये दांपत्याने रिसॉर्ट व्यवसायात उडी घेतली.\nRead more about 'हिरण्य रिसॉर्ट' च्या संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांची मुलाखत\nमागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो. बेत करता करताच १ वाजला. रोज रोज आसपासची स्विमिंग पुल आणि गार्डन पाहून मुले कंटाळली होती मग म्हटल चला आज पनवेलला जाऊया आयुष रिसॉर्टला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&search_api_views_fulltext=--%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T09:43:07Z", "digest": "sha1:O2JQ6JVDEODJTSP37UKGGCX7CDFTM3B4", "length": 16187, "nlines": 204, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बद��� ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (35) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (71) Apply बातम्या filter\nकृषिपूरक (2) Apply कृषिपूरक filter\nकृषी सल्ला (1) Apply कृषी सल्ला filter\n(-) Remove अरबी समुद्र filter अरबी समुद्र\n(-) Remove कोल्हापूर filter कोल्हापूर\nसोलापूर (70) Apply सोलापूर filter\nचंद्रपूर (69) Apply चंद्रपूर filter\nमहाराष्ट्र (69) Apply महाराष्ट्र filter\nअमरावती (66) Apply अमरावती filter\nमालेगाव (65) Apply मालेगाव filter\nऔरंगाबाद (42) Apply औरंगाबाद filter\nउस्मानाबाद (37) Apply उस्मानाबाद filter\nमहाबळेश्वर (34) Apply महाबळेश्वर filter\nसिंधुदुर्ग (26) Apply सिंधुदुर्ग filter\nकर्नाटक (18) Apply कर्नाटक filter\nकिमान तापमान (18) Apply किमान तापमान filter\nमॉन्सून (16) Apply मॉन्सून filter\nसांताक्रुझ (15) Apply सांताक्रुझ filter\nकमाल तापमान (14) Apply कमाल तापमान filter\nवादळी पावसाचा इशारा कायम\nपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने जोर धरला आहे. संततधार पाऊस आणि...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा\nपुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पोषक हवामान झाल्याने...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता\nपुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर मालदिवच्या परिसरात चक्रावाताची, अरबी समुद्राच्या परिसर आणि लक्षद्वीप या परिसरात कमी...\nवादळी पावसाचा आजपासून इशारा\nपुणे: तापमानाचा पारा तिशीपार गेला असल्याने ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. ५)...\nराज्यात पावसाला पोषक हवामान\nपुणे : ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. ४) मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना,...\nपुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील...\nपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामान\nपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाने आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून उघडीप दिली आहे. मॉन्सून सक्रिय...\nकोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार\nपुणे : कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे तुडुंब...\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज\nपुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा तयार होत असल्याने राज्यात रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. गुजरात...\nमॉन्सूनचे आगमन लांबल्याने पावसाची ओढ\nपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाने वाट रोखून धरल्याने राज्यात यंदा मॉन्सून आगमन यंदा खूपच उशिराने झाले. यातच पूर्वमोसमी पावसानेही...\nविदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा\nपुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\nपुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्याच्या परिसरात असलेले बाष्प कमी झाले आहे....\nकोकणात पावसाचा जोर; मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी\nपुणे: ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाने जोर धरला आहे, तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी...\nकोकणात आज अतिवृष्टीचा इशारा\nपुणे : ‘वायू’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. वादळामुळे पश्चिम किनाऱ्यावर वादळी वारे, उंच लाट उसळून मुसळधार...\nकोकणात मुसळधार पावसाचा अंदाज\nपुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाने आजपासून (ता. ११) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य...\nमहाराष्ट्रात मॉन्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती\nमहाराष्ट्रातील हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी होत असून, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. केरळमध्ये ८ जून दरम्यान...\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\nपुणे ः मॉन्सूनची चाहूल लागली असतानाच अरबी समुद्र, केरळ ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे...\nराज्यावर पूर्वमोसमी पावसाची छाया कायम\nपुणे : उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाचा राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे ढग जमा होत आहेत. आज (त��. ३) राज्यात वादळी पावसाची शक्यता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T09:23:57Z", "digest": "sha1:HGBXDMHOCJAS3HEIOK2AI6DPPST3AHA6", "length": 8527, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\nउमेश झिरपे (1) Apply उमेश झिरपे filter\nएव्हरेस्ट (1) Apply एव्हरेस्ट filter\nऑक्‍सिजन (1) Apply ऑक्‍सिजन filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nमाधव गोखले (1) Apply माधव गोखले filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nद ग्रेट रेस्क्‍यू (माधव गोखले)\nबॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या \"थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. \"थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/pv20.htm", "date_download": "2019-10-22T09:54:25Z", "digest": "sha1:JBFDOFPCVNFARXYT3WV5RSDLJRXHMG66", "length": 3801, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १��� मार्च २००९\nकॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या गर्ल्स हायस्कूलमधील पन्नास विद्यार्थिनींचा ‘गाथा ज्ञानाची’ मध्ये सहभाग\nलोकसत्ता आणि महाराष्ट्र नियंत्रण महामंडळ आयोजित गाथा ज्ञानाची या कात्रण संकलन\nउपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये संपन्न झाला.\nसमारंभाच्या अध्यक्षस्थानी कॅम्प हायस्कूलचे उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर नारायण दिघे तसेच पर्यवेक्षिका ए. बी. शिंदे, उपशिक्षिका पाटील या वेळी उपस्थित होत्या.\nविद्यालयातील ५० विद्यार्थिनींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सर्व विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किरण गायकवाड या विद्यार्थिनीस स्कूल बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जैनम पानसरे हिस तृतीय क्रमांकासाठी मोबाईल संच देऊन गौरविण्यात आले.\nअध्यक्षस्थानावरून दिघे म्हणाले की, भूक असेल तर पोट भरून जेवण करावे. म्हणजे एखादी गोष्ट करताना ती गोष्ट पूर्ण जोमाने व ताकदीने पार पाडण्यास प्रयत्न करावे. गाथेसारख्या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेऊन ज्ञान संपादन केले पाहिजे.\nकार्यक्रमामध्ये विशेष सहकार्याबद्दल उपमुख्याध्यापक दिघे तसेच पर्यवेक्षिका ए. बी. शिंदे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5134831145771026102", "date_download": "2019-10-22T09:36:39Z", "digest": "sha1:2HRQKD4KDP3YMBFWRVKJHJU5VRDFNEQ5", "length": 6705, "nlines": 54, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विश्वेश्वर बँकेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nविश्वेश्वर बँकेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश\nपुणे : ‘दि विश्वेश्वर सहकारी बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश दिला असून, तो सर्व सभासदांच्या खात्यात जमादेखील करण्यात आला आहे’, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी दिली. बँकेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या वेळी बँकेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी, सभासद व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष मनोज साखरे आदी या वेळी उपस्थित होते.\n‘मार्च २०१९ अखेर बँकेच्या ठेवी १५२३ कोटी रुपयांच्य��� असून, बँकेने ८५७ कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. या संपूर्ण वर्षांत बँकेचा एकूण व्यवसाय २३८० कोटी रुपयांचा झाला असून, बँकेला २९.०७ कोटी रुपये नफा झाला आहे,’ अशी माहितीही गाडवे यांनी दिली.\nया वेळी बोलताना श्रीराम आपटे म्हणाले, ‘चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बँकेने सिंहगड रस्ता शाखेत कॅश स्वीकारून एटीएमसारखे पेमेंट करणारे रिसायकलर मशीन ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे’.\nTags: Annual General MeetingBOIDividendMembersPuneThe Vishweshwar Sahkari Bankकर्जेदी विश्वेश्वर सहकारी बँकपुणेबँकिंगलाभांशवार्षिक सभासदस्य\nदी विश्वेश्वर सहकारी बँकेचा सभासदांना दहा टक्के लाभांश\nसाधा मुहूर्ताच्या ट्रेडिंगची सुवर्णसंधी\nआत्ता कोणते शेअर घ्याल\n‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2017/06/24/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AD/", "date_download": "2019-10-22T09:03:33Z", "digest": "sha1:M3YBD4Y2IYRHO4P6PITFOBKUEXWWKS5I", "length": 17861, "nlines": 110, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "प्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement ) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nप्रदक्षिणा घालणे – स्वत:भोवती आणि दुसऱ्या भोवती (Rotational and Circular Displacement )\nविक्रम राजाचं नशीब आणि वेताळाचं भेटणं यात अतूट नातंच निर्माण झालं होतं म्हणाना. विक्रम राजा एक प्रजाहित दक्ष राजा, कनवाळू राजा, धर्म-अर्थ नित्यनेमाने डोळ्यात तेल घालून जपणारा. आजही मनातल्या मनात राज्यातल्या रस्त्यांची बांधणी, डागडुजी, नवीन घाटांचे बांधकाम याविषयी मंत्र्यांशी चर्चा करून तो पुन्हा रानातल्या गूढ नशीबाच्या दिशेने चालत चालला होता. नागरिकांच्या समस्या जाणणे आणि त्यांवर उपाय शोधणे हा उद्योग विहिरीतून रहाटाने पाणी काढण्या इतकाच नित्याचा झाला होता.\n मागील वेळी चक्राकार गती (circular motion) बद्दल बोलून बोलून तू भोवळ आणली होतीस. आज मी तुला एक प्रश्न विचारतो. एका विहिरीला नुकतेच पाणी लागले आहे. विहिरीच्या सर्व बाजू आतून दगडाने बांधून काढल्या आहेत. विहीरीची खोली १० मीटर भरली. मला त्यावर एक रहाट बसवायचा आहे आणि दोरीने पाणी शेंदायचे आहे. विहरीच्या तळाशी दोन मीटर पाणी आहे असे समजू. या विहिरीवर बसवायच्या रहाटाचा व्यास ०.५ मीटर असेल आणि तो रहाट विहिरीच्या वर १ मी वर फिरतो, तर प्रत्येक वेळी पाणी शेंदताना या रहाटाची किती चक्रे पूर्ण होतील असे होताना पोहरा किती अंतर कापेल असे होताना पोहरा किती अंतर कापेल\n“वेताळा तुझ्या प्रश्नातूनच तू मला चक्रीचाली (angular motion) विषयी आणि चक्राकार विस्थापनाविषयी(angular displacement)बोलण्याची पुन्हा संधी दिलीस. राजा या प्रश्नात चक्राकार गतीशी संबंधित दोन विस्थापनांचा समावेश आहे. रहाटाचे चाक यामध्ये स्वत:च्या अक्षा भोवती फिरते हे झाले चक्रीय विस्थापन (angular displacement). या विस्थापनामध्ये हे रहाटचक्र स्वत:च्या अक्षाभोवती किती फिरले याचा हिशेब अंशांमध्ये आणि रेडीयन मध्ये केला जातो. ह्या चाकाने स्वत:च्या अक्षाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घातली तर ते पूर्ण परिवलन ३६० अंश इतके भरते. याच्या अर्धीच प्रदक्षिणा घातली तर ती भरते १८० अंश. चतकोरच प्रदक्षिणा घातली तर ती होते ९० अंश. अशारितीने या परिवलनाचे मुख्य टप्पे म्हणजे चतकोर (९० अंश), अर्धकोर (१८० अंश), पाऊण कोर (२७० अंश) आणि पूर्ण परिवलन (३६० अंश). स्वत:च्या अक्षाभोवती पूर्ण परिवलन झाल्यावर पुन: आरंभबिंदूच येतो.”\n“अरेच्चा विक्रमा, म्हणजे शून्य परिवलन काय का पूर्ण परिवलन काय गोष्ट एकच\n“नाही नाही वेताळा. प्रकारच्या विस्थापनाचे मापन करण्यासाठी आणि अशा अडचणी टाळण्या साठीच अंशांबरोबरच रेडीयन हे एककही वापरले जाते. आपल्या अक्षा भोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या चक्राला आपल्या परिघा एवढे अंतर कापावे लागते.\nP = चक्राचा परीघ\nR = चक्राची त्रिज्या\nचक्रीय विस्थापनाच्या शब्दात बोलायचे झाल्यास\nचक्रीय विस्थापन (d) = कापलेले अंशात्मक अंतर (θ) x चक्राची त्रिज्या (R)\nसमीकरण १ आणि २ यांची सांगड घातल्यास\nपूर्ण परिवलनानंतर(३६० अंश) 2Π रेडीयन इतके अंतर कापले जाते\nपाऊण प्रदक्षिणेनंतर (२७० अंश) 2Πx3/4 इतके म्हणजे 3Π/2 रेडि��न\nअर्धप्रदक्षिणेनंतर (१८० अंश) 2Πx1/2 इतके म्हणजे Π रेडियन\nचतकोर प्रदक्षिणेनंतर (९० अंश) 2Πx1/4 म्हणजे Π/2 रेडीयन.\nआणि शून्य प्रदक्षिणेनंतर (० अंश) 2Πx0 म्हणजे ० रेडीयन\nयाच हिशेबाने दोन पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर (३६०x २ = ७२० अंश) 2Π x 2 म्हणजे 4Π रेडियन\nहे झालं चक्राकार विस्थापनाविषयी. आता रहाटचक्राला जोडलेला पोहरा तर चक्राकार फिरणार नाही, कारण तो दोरखंडाबरोबर वर ओढला जाणार, म्हणजेच तो एका रेषेत प्रवास करणार (linear motion). पण दोरखंड जोपर्यंत चाकावरून जातोय तोपर्यंत तो वर्तुळाकारालाच धरून जाणार. (आकृती १)\nयाशिवाय दोरखंड वर ओढला तर तो रहाटाला गुंडाळला जाईल आणि पोहरा वर ओढला जाईल. म्हणून रहाटाचे चाक कायम चक्रगतीमध्ये राहील आणि दोरखंड जोपर्यंत चाकावर आहे तोपर्यंत चक्री फिरेल आणि इतर वेळी रेषेत प्रवास करेल. पोहरा वर ओढताना चक्रापर्यंत येइपर्यंत दोर चक्री फिरेल. पोहरा खाली सोडताना चक्रावरून सुटून सरळ रेषेत खाली जाईल.\n“अरे विक्रमा मुद्द्याला ये. विस्थापन किती झाले चक्राचे दोरखंडाचे किती वेटोळे पडले\n“चक्राचा अक्ष (Axis of rotation) विहीरी पासून १ मी. अंतरावर आहे. – १\nचक्राचा व्यास (diameter).५ मीटर आहे. म्हणजे चक्राचा परीघ (perimeter)ΠD = Πx.५ = ३.१४x .५ = १.५७ मीटर – २\nपोहऱ्याने कापायचे अंतर = विहिरीच्या तळापासून काठापर्यंत + काठापासून चाकापर्यंत = १० मीटर + १ मीटर – चाकाची त्रिज्या (Radius) = ११ – (.५/२) = ११ – .२५ = १०.७५ मीटर\nम्हणजे पोहऱ्याचे एकरेषीय विस्थापन (linear displacement) १०.७५ मीटर इतके होईल.”\n“अरे पण विक्रमा पोहोऱ्याला एवढे अंतर कापायचे असेल तर दोरखंडाची किती वेटोळे चाकाला पडतील किंवा चाक किती वेळा पूर्ण फिरेल किंवा चाक किती वेळा पूर्ण फिरेल\n“सांगतो वेताळा. दोर गुंडाळला जाणे म्हणजेच पूर्ण परिघाइतके अंतर कापणे. आपण पाहिले की चाकाचा परीघ १.५७ मीटर आहे. म्हणजे हे होण्यासाठी (एकरेषीय विस्थापन)/(चाकाचा परीघ) = १०.७५ / १.५७ = अंदाजे ६.७५ वळणे. म्हणजेच ६ पूर्ण वेटोळे (३६० अंश) आणि १ पाऊण (.७५) वेटोळा (२७० अंश) पडला. हे झाले चक्री विस्थापन (Angular displacement).”\n“अरे वेटोळे काय सांगतोस तुमच्या त्या रेडीयन च्या भाषेत सांग तुमच्या त्या रेडीयन च्या भाषेत सांग\n· ६ वेळा पूर्ण चक्र म्हणजे = ६ x परीघ = ६ x २Π = १२ Πरेडियन.\n· शेवटले एक पाऊण चक्र म्हणजे =३/४ x २ Π = ३Π/२ = १.५ Π रेडियन\nएकूण चक्री विस्थापन = १२ Π + १.५ Π = १३.५ Π रेडीयन”\n“पण विक्रमा तू मला चक्री चाली बद्दल आणि एकरेषीय चालीबद्दल आणि त्यांच्यातल्या संबंधाबद्दल काहीच सांगितले नाहीस. कसा रे तू राजा किती पाल्हाळ लावतोस पण आता मला ते ऐकायला वेळ नाही. मी चाललो पुन्हा आपल्या स्थानी..पुन्हा भेटू पुढच्या अमावस्येला..तो पर्यंत विचार करून ठेव..हाऽ हाऽऽ हाऽऽऽ”\nविक्रमाच्या जाण्यानंतर तिथेच एका झाडाला लपेटलेल्या अजगराने हळूच डोके वर काढले व शेजारच्या पिलाला विचारले\n“माझी लांबी १० मीटर..मी १ मी व्यासाच्या वृक्षाला किती वेटोळे घालू शकतो\nपिलू म्हणाले “तुम्हाला रेडियन मध्ये सांगू का त्यापेक्षा\nमुख्य पान: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nबाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे (Restoring and Opposing forces)\nतारिख आणि तिथी: किती Time ‘पास’ झाला\n[…] नेणारा मार्ग.. anti clockwise direction.. मंदिराच्या प्रदक्षिणेचा मार्ग clock wise.. सैतानापासून सुटण्याचा मात्र anti […]\nPrevious story वळणे घेणे, वर्तुळ मार्गावर फिरणे = खेचणाऱ्या बलाचा योग्य उपयोग करणे (circular motion and centripetal force)\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-5-trillion-economy-20837?page=1&tid=120", "date_download": "2019-10-22T09:56:11Z", "digest": "sha1:WSYRV66PVLYKWSJJTII52GRN7EAAYMHX", "length": 27351, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon special article on 5 trillion economy | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 1 जुलै 2019\nदेशाची अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत विकसित करण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा आहे. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ आणि विकासदरातील घट या आव्हानात्मक पार्श्‍वभूमीवर हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार कोणती पावले टाकणार आहे, याविषयी उत्सुकता आहे.\nपुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. तिचे स्वागतच करावे लागेल. तूर्तास भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे२.८ ट्रिलियन डॉलर इतका आहे. म्हणजेच या उद्दिष्टपूर्तीसाठी पुढील पाच वर्षे अर्थव्यवस्थेच्या विकासवाढीचा दर किमान बारा ते साडेबारा टक्‍क्‍यांच्या आसपास राखावा लागेल. हे स्वप्न लक्षात घेऊनच या आठवड्यात सादर होणाऱ्या २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा केली जात आहे. ‘मोदी २.०’मधील या पहिल्या अर्थसंकल्पात आगामी पाच वर्षांच्या म्हणजेच २०२४ पर्यंतच्या आर्थिक विकास व प्रगतीचा नकाशा व मार्ग काय राहील याचे दिशादिग्दर्शन अपेक्षित आहे.\nसर्वप्रथम ‘ट्रिलियन’ म्हणजे किती हे समजून घेणे आवश्‍यक आहे. अमेरिकी अंकगणन पद्धतीनुसार एक ट्रिलियन म्हणजे एक हजार अब्ज. अमेरिकी परिमाणानुसार एक या आकड्यावर बारा शून्ये दिल्यावर एक ट्रिलियन ही संख्या होते. परंतु, ब्रिटिश परिमाणानुसार एक या आकड्यावर १८ शून्ये दिली जातात. आता पंतप्रधानांच्या मनात अमेरिकी पद्धत आहे की ब्रिटिश याचा अंदाज प्रथम घ्यावा लागेल. परंतु, पंतप्रधानांनी ‘पाच ट्रिलियन डॉलर’चा उल्लेख केला असल्याने त्यांच्या मनात अमेरिकी ट्रिलियन असावेत, असे म्हणता येईल. याचा अर्थ २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत विकसित व विस्तारित करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी आखलेले आहे. त्यांनी हे उद्दिष्ट ठरविलेले आहे, याचा अर्थ उद्दिष्टपूर्तीचा मार्गही त्यांनी आखलेला असणार हे ओघाने आलेच या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थव्यवस्थेच्या विकासवाढीचा जो बारा ते साडेबारा टक्के वार्षिक दर अपेक्षित आहे, तो पाहता त्याचे प्रतिबिंब गुंतवणूक, उत्पादन, रोजगार यात पडणे अपरिहार्य आहे. या उच्च विकासदर प्राप्तीचे रोजगारनिर्मितीमधील प्रतिबिंब हे पाहता पाहता बेरोजगारी दूर करणारे राहील, यात शंका नाही. ज्या वेळी अर्थव्यवस्थेसाठी असे उच्च उद्दिष्ट ठेवण्यात येते, त्याचा अर्थ सरकारतर्फे काही चाकोरीबाह्य उपाय करणेही अपेक्षित असते. त्यामुळेच आगामी अर्थसंकल्पात सरकारकडून कोणते चाकोरीबाह्य उपाय करण्यात येतील याबाब��� कुतूहल आणि उत्कंठा निर्माण होणे स्वाभाविक आहे. नोटाबंदी हा असाच एक क्रांतिकारक व चाकोरीबाह्य उपाय होता आणि त्याचे तरंग व पडसाद अर्थव्यवस्थेत आजही आढळून येतात.\nअर्थव्यवस्थेला मरगळ आलेली आहे, ही वस्तुस्थिती आता सर्वच मान्य करतात. किरकोळ महागाई\nनिर्देशांक तीन टक्के किंवा त्यापेक्षाही कमी असणे, ही एका अर्थाने चांगली बाब मानली गेलेली असली, तरी दुसऱ्या बाजूने पाहिल्यास बाजारात मागणी किंवा मालाला उठाव नसण्याचा तो परिणाम असतो ही बाबही लक्षात ठेवावी लागते. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने देशांतर्गत मागणीवर अवलंबून असलेली मानली जाते. तथापि, अर्थव्यवस्थेच्या विकासवाढीसाठी निर्यात, उत्पादन आणि गुंतवणूक या तीन घटकांचे महत्त्व मूलभूत स्वरूपाचे मानले जाते. चीन किंवा अन्य आर्थिक महासत्तांच्या अर्थव्यवस्थांच्या विकासवाढीसाठीचे हे प्रमुख घटक आहेत. त्यामुळे भारतात मागणी मंदावते, त्या वेळी अर्थव्यवस्थेची गतीही मंदावताना आढळते. परिणामी त्याचा जो साखळी परिणाम असतो, त्यात उत्पादन आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रांत प्रतिकूल स्थिती निर्माण होते. पंतप्रधानांनी जे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, ते पाहता भारतीय अर्थव्यवस्थेचा देशांतर्गत मागणी हा जो आतापर्यंतचा मूलभूत घटक आहे, तो बदलून इतर आर्थिक महासत्तांप्रमाणे औद्योगिक उत्पादन आणि निर्यातीवर आधारित अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याची त्यांची काही योजना आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. असे घडल्यास तो एक क्रांतिकारी बदल मानावा लागेल. अर्थात त्या बदलासाठी उद्योग क्षेत्राला ज्या काही सवलती- कंपनी कराचे दर कमी करण्यापासून ते निर्यातीसाठी अनुकूल अशी धोरणे व निर्णय यांची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यासंबंधी अर्थसंकल्पात तरतुदी असतील काय याची प्रतीक्षा असेल.\nया भावी उद्दिष्टांच्या पार्श्‍वभूमीवर वर्तमान आर्थिक चित्र काय आहे यावरही नजर टाकावी लागेल. त्यावरूनच सरकारला धाडसी आर्थिक पावले टाकण्यास खरोखर वाव आहे काय याचाही अंदाज बांधता येईल. अर्थव्यवस्थेच्या विकासवाढीचा दर ५.८ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यासारख्या अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते हा दर साडेचार टक्के आहे. परंतु, सरकारी आकडेवारीनुसार ५.८ टक्के विकासदर मानला तरीही तो फारसा उत्साहवर्धक नाही. रोजगारनिर्मिती जवळपास थांबली आहे आणि बेरोजगारीची टक्केवारी सरकारी कबुलीनुसार गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरही शेतकरी, दुकानदार व लहान व्यापारी, आरोग्य योजना (आयुष्यमान) यावर जो खर्च केला आहे, त्यामुळे वित्तीय तूट प्रमाणाच्या बाहेर गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार हंगामी अर्थसंकल्पात (१ फेब्रुवारी) दर्शविण्यात आलेल्या तुटीच्या ५२ टक्के वित्तीय किंवा राजकोषीय तूट जूनअखेरपर्यंत नोंदली गेली आहे. दोन महिन्यांतच ही मजल असेल तर आर्थिक वर्ष संपता संपता हे प्रमाण कुठपर्यंत जाईल आणि ते कसे रोखता येईल, हे अर्थसंकल्पात नमूद होणे अपेक्षित आहे. वित्तीय तूट वाढणे हे चिंतेचे लक्षण मानले जाते. सरकारी प्राप्ती आणि सरकारी खर्च यातील तफावतीस वित्तीय तूट म्हणतात. म्हणजेच सध्या महसुलापेक्षा सरकार खर्च किंवा खैरातीवर अधिक भर देत आहे असे म्हणावे लागेल. यावर्षीचे विविध क्षेत्रांतील अंदाज लक्षात घेता सरकारपुढे कृषिक्षेत्राचे गंभीर आव्हान अपेक्षित आहे. जूनअखेरपर्यंत पावसाची तूट ४० टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. त्यातून दुष्काळाचा धोका संभवतो. त्या संकटाला तोंड देण्यासाठीच्या उपाययोजना अपेक्षित आहेत. यासाठी पैशांची वेगळी तरतूद करावी लागेल. हे सर्व करतानाच अर्थव्यवस्थेला परंपरागत अशा मागणीवर आधारित गती देण्याच्या मार्गाने जायचे असेल, तर बाजारात मागणी निर्माण करण्यासाठी उपाय करावे लागतील. त्यासाठी लोकांच्या हातात व खिशात पैसा कसा राहील हे पाहावे लागेल. अल्प बचतीचे व्याजदर कमी करून लोकांना पैसे साठवून ठेवण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, लोकांचा अनुनय करणाऱ्या धोरणांच्या आधारे काम करणाऱ्या सरकारला यात मोठी कपात करणे शक्‍य होणार नाही.\nताज्या माहितीनुसार बॅंकांच्या वसूल होऊ न शकणाऱ्या कर्जांच्या (एनपीए) प्रमाणात अंशतः कपात झाली असली, तरी त्या प्रमाणात उद्योगांकडून कर्जाची उचल होताना आढळत नाही. परिणामी उद्योग क्षेत्रातील पैशाचे संकट कायम आहे आणि त्यामुळे नवे उद्योग किंवा गुंतवणूक किंवा उद्योग विस्तार ही प्रक्रिया अद्याप अपेक्षित गती पकडत नसल्याची स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजार व वाढत्या किमती, अमेरिका-इराण व चीन यांच्यातील तणाव या आंतरराष्ट्रीय ���डामोडींची छायादेखील भारतावर आहे. ही सर्व तारेवरची कसरत करूनच सरकारला आपल्या महत्त्वाकांक्षी योजना व उद्दिष्टे जनतेसमोर सादर करून त्यांच्या पूर्ततेचा मार्ग आखायचा आहे. त्याच्या प्रतीक्षेत देश आहे.\n(लेखक सकाळच्या दिल्ली न्यूज ब्यूरोचे प्रमुख आहेत.)\nअर्थव्यवस्था सरकार government विकास अर्थसंकल्प union budget विषय topics वर्षा varsha भारत स्वप्न आग रोजगार employment बेरोजगार महागाई निर्देशांक गुंतवणूक चीन व्यापार आरोग्य health वित्तीय तूट खत fertiliser व्याजदर कर्ज एनपीए इराण तण weed\nसोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेत\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता.\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nखरेदीतील खोडा काढामूग, उडीद ही कमी कालवधीची कडधान्ये पिके आहेत....\nमागोवा मॉन्सूनचादेशात यावर्षी सरासरीच्या ९६ टक्के पावसाबरोबर...\nमर्जीचा मालक मॉन्सून नैर्ऋत्य मॉन्सूनच्या एकंदर सरासरी पावसाचं दीर्घ...\nउच्छाद वन्यप्राण्यांचाकेंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी काढलेल्या...\nगांधीजींची स्वराज्य संकल्पनाजमीन, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, आकाश हे पंचघटक ईश्‍...\nसत्पात्री पडावे अनुदानआपला देश दूध उत्पादनात आजही जगात आघाडीवर आहे. दूध...\nशेती व्यवसाय विरुद्ध उद्योग क्षेत्रजोपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या...\nकांद्याचा वांदागेल्या महिनाभरापासून कांदा चांगलाच चर्चेत आहे....\nअमेरिकेपेक्षा स्वहित अधिक महत्त्वाचे भारताचा अमेरिकेबरोबर अपेक्षित असा व्यापार करार...\nखाद्यतेलात स्वावलंबी होण्याची दिशाइंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देश पामतेलाचे...\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा)...\nआता भीती ओल्या दुष्काळाचीऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पूर व अतिवृष्टीने...\nबेकायदा मा��ेमारीवर हवी बेधडक कारवाईबेसुमार पर्ससीन नेट मासेमारीचे दुष्परिणाम लक्षात...\nउत्पादन आणि पोषणमूल्य वृद्धीसाठी...डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या...\nअविवेकाची काजळीएखाद्याच्या यशावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा...\nकापूस उत्पादकांना न्याय मिळेलयावर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने कापसाचे...\nरोगनिदान झाले तरी उपचार चुकताहेतकृषी, उद्योग, सेवा क्षेत्रातील वाढते यांत्रिकीकरण...\nआर्थिक मंदीचे मूळ शेतीच्या दुरवस्थेतमनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी...\nमासेमारीत हवी सुसूत्रतामागील पाच वर्षांत (२०११-१२ ते २०१७-१८) सागरी...\n‘लष्करी’ हल्लाचालू खरीप हंगामात अमेरिकी लष्करी अळी (फॉल आर्मी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60440", "date_download": "2019-10-22T08:40:00Z", "digest": "sha1:AOIXYTSJZRINIP3TDT65FC7XG4BI2LF5", "length": 18746, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका\n100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका\nरात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...\nउपग्रह वाहिनी - मराठी\nआदिनाथ कोठारे जरा बच्चा वाटतो\nआदिनाथ कोठारे जरा बच्चा वाटतो तेजस्विनी पंडीत समोर....पण सस्पेन्सचा दर्जा चांगला ठेवला झी वाल्यानी तर सिरियल छान होऊ शकेल. नेहमीच्या सास-बहूपेक्षा वेगळं काहीतरी बघायला नक्की आवडेल.\nजादू है नशा है गाणं चालू होईल\nजादू है नशा है गाणं चालू होईल की काय\n<< नेहमीच्या सास-बहूपेक्षा वेगळं काहीतरी बघायला नक्की आवडेल. >>सहमत .\n[ आपल्या आवडत्या 'इन्स्पेक्टर'च्या रोलचा वारसा व त्यांच्या तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द करायला तर महेश कोठारीनी नाही ना काढली ही सिरीयल , असा एक गंमतीशीर विचार मनात डो़कावून गेला. ]\nआपल्या आवडत्या 'इन्स्पेक्टर'च्या रोलचा वारसा व त्यांच्या तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द करायला तर महेश कोठारीनी नाही ना काढली ही सिरीयल , असा एक गंमतीशीर विचार मनात डो़कावून गेला. >>>\nतरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द >>> अगदी अगदी.\nमालिका हॉरर वगैरे नाहीये आय गेस. सस्पेन्स आहे ना\nकोठारे व्हिजनचीच आहे सिरियल.\nकोठारे व्हिजनचीच आहे सिरियल. मला आदिनाथ आवडतो. त्याचे बाबा नाही आवडत. अर्थात १०० दिवस असेल का ही तर पहीला आणि शंभरावा बघेन. मधे हा धागा वाचेन ;).\nचांगली असेल असं वाटतंय. तशी\nचांगली असेल असं वाटतंय. तशी तेजस्विनी थोराडच आहे दिसायला.:)\n100 Days सिनेमा होता ना\n100 Days सिनेमा होता ना माधुरी दीक्षितचा\nतेजस्विनी थोराडच आहे दिसायला.>> मला तर ती कायम पैलवान वाटते.\nमालिका हॉरर वगैरे नाहीये आय\nमालिका हॉरर वगैरे नाहीये आय गेस. सस्पेन्स आहे ना>>> मला प्रोमोवरुन मालिका आमीर खानच्या 'तलाश' वरुन बेतलेली वाटते.\nहो, मस्त पिक्चर होता. त्यात\nहो, मस्त पिक्चर होता. त्यात माधूरी बरोबर जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी आणी मुनमुन सेन पण होते. गाणी पण मस्त टाईमपास होती\nती तेजस्विनी पडद्यावर जितकी\nती तेजस्विनी पडद्यावर जितकी थोराड दिसते त्यापेक्षा कितीतरी नाजुक प्रत्यक्षात दिसते. लेकीच्या शाळेत कुठल्याश्या प्रोग्राम्साठी आली होती माजी विद्यार्थीनी म्हणुन तेंव्हा जवळुन गेली तरी कळ्ळ नव्हत मला की ही कुणी सेलिब्रिटी आहे. अगदी साधी जीन्स टी मधे होती ती.\nपडद्यावर मला ती उंच वाटते पण प्रत्यक्षात ५'४\" वगैरे असेल अगदी. मला मान उंचवावी लागली नाही म्हणजे नक्कीच नाही\nप्रत्त्यक्षात नाजूक आणि पडद्यावर थोराड \n५-४ उंच म्हणजे तस मुलींकरता उंचच झाल\nमला आदिनाथ आवडतो, त्याचा\nमला आदिनाथ आवडतो, त्याचा बाबा जास्ती आवडतो हॅन्डसम डूड :इश्शः\nपण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच\nपण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच बच्चा वाटतोय.\nआणि काय तरी ते पुढे झुकून पापणीचा केस उचलणं.... कैच्या कैच\nदुसऱ्या प्रोमोत तर आदिनाथ\nदुसऱ्या प्रोमोत तर आदिनाथ फारच कोवळा वाटतो तेजस्विनीसमोर. तो गोड दिसत होता. ती नाही मला एवढी आवडत. काम छान करते. उर्मिला कानेटकरलाच घ्यायचं ना, त्याचंच तर production आहे.\nत्याचा बाबा जास्ती आवडतो डोळा\nत्याचा बाबा जास्ती आवडतो डोळा मारा हॅन्डसम डूड >>>> ओह, डॅम ईट्.\nउर्मिला कानेटकरलाच घ्यायचं ना>> तेजस्विनी बहुधा निगेटिव्ह शेडच्या भूमिकेत असावी. सूनेला व्हॅम्प दाखवायचं नसेल त्यांना उर्मिलालाही अशा भूमिका शोभत नाही���. तेजस्विनी फिट्ट आहे या भूमिकेला.\nउर्मिलालाही अशा भूमिका शोभत\nउर्मिलालाही अशा भूमिका शोभत नाहीत.>>>> ती तर अजुनही माझ्यासाठी शुभ्रा च्या च भुमिकेत फिट्ट आहे.खुप च सही पात्र होत ते असंभव मधल.\nतेजस्विनीला बघितले की का कोण\nतेजस्विनीला बघितले की का कोण जाणे मला फ्रेंडस मधली फिबी आठवते.\n>>>>तेजस्विनीला बघितले की का\n>>>>तेजस्विनीला बघितले की का कोण जाणे मला फ्रेंडस मधली फिबी आठवते.\nपण तस्लं कॅरेक्टर काही जमायचं नाही.\nइथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं अ‍ॅकरिंग बघवायचं नाही..\nइथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं\nइथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं अ‍ॅकरिंग बघवायचं नाही.. खरं आहे.\nमी ती कॉमेडीची बुलेट ट्रेन बघणं आधीच सोडलं होतं, आधीची ती सध्या इथेच टाका तंबुमधे आहे ती हिरवीण करायची तीपण नाही आवडली, मग ही आल्यावर बघुया म्हटलं कसं करते तर हीपण नाही आवडली.\nबाकी फ्रेंडस बघितली नाहीये कधी त्यामुळे त्याबद्दल नाही सांगू शकणार.\n५-४ उंच म्हणजे तस मुलींकरता\nआणि काय तरी ते पुढे झुकून\nआणि काय तरी ते पुढे झुकून पापणीचा केस उचलणं.... कैच्या कैच > आणि त्याच्यानंतरचं संगीत( > आणि त्याच्यानंतरचं संगीत() \nतेजस्विनी मस्त दिसतेय प्रोमोमध्ये आणि भूमिकेसाठी फिट्टही वाटतेय. मला आवडली. पहिल्यांदाच तिच्या लूकला साजेशी भूमिका तिला मिळाली आहे असं वाटतंय. आदिनाथही मस्त दिसतोय.\nमालिका बघण्याची उत्सुकता आहे, नेहमीसारखा दोन-चार भागात पोपट नाही झाला पाहिजे. कितीतरी वर्षात समरसून अशी एकही मालिका पाहिली नाहीये मी.\nमला तर प्रोमो पण पूर्ण पाहता\nमला तर प्रोमो पण पूर्ण पाहता आले नाहीयेत. यातली तेजस्विनी विचित्र हावभाव करत स्क्रिनवर दिसली रे दिसली की साबा शिव्यांचा जप सुरु करतात. त्यापेक्षा चॅनेल चेंज केलेला परवडतो.\nनिधी खरंच आहे पण.....किती\nखरंच आहे पण.....किती भेसूर पार्श्वसंगीत आहे त्या प्रोमोत आणि\nम्हणजे ही सस्पेंस स्टोरी आहे की भुताटकी ची सस्पेंस मधे भुताटकी नसते ना\nसस्पेंस मधे भुताटकी नसते\nसस्पेंस मधे भुताटकी नसते ना\nपण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच\nपण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच बच्चा वाटतोय.>>>> अगदी अगदी\nबळंच ती मिशी लावून बाप्या बनवलाय त्याला\nप्रोमोज वरुन ही मालिका 'Basic\nप्रोमोज वरुन ही मालिका 'Basic Instinct' चं मराठी version वाटतंय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aluminum-profiles-supplier.com/mr/about-us/", "date_download": "2019-10-22T08:57:10Z", "digest": "sha1:4RLFI3PG4PDJ2Y6BQUQXID5RK33R7LBT", "length": 8739, "nlines": 182, "source_domain": "www.aluminum-profiles-supplier.com", "title": "आमच्या विषयी - डाँगुआन JinRong Aliminum उत्पादने कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nअॅल्युमिनियम प्रोफाइल (OEM / यंत्र)\nLED ट्यूब कंस प्रोफाइल\nOEM अॅल्युमिनियम भाग बद्दल\nडोंगगुअन JINRONG अॅल्युमिनियम उत्पादने कं., लि. एक अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण प्रोफाईल आणि China.We सेट साचा संशोधन आणि विकास, डिझाइन मध्ये LED ट्यूब समर्थन प्रोफाइल, अॅल्युमिनियम खोल प्रक्रिया आणि पृष्ठभाग उपचार प्रक्रिया विशेष एक व्यावसायिक निर्माता आहे, आम्ही उच्च उत्पादकता आणि उच्च मागणी उत्पादन एक युनायटेड तांत्रिक संघ आहे ओळ, आमच्या सर्व उत्पादने ISO आंतरराष्ट्रीय दर्जा प्रणाली प्रमाणन उत्तीर्ण.\nसतत आमच्या तांत्रिक सुधारणा आणि नावीन्यपूर्ण ability.We अॅल्युमिनियम उत्पादने उद्योग आणि पर्यावरणास अनुकूल पृष्ठभाग उपचार technology.Our अॅल्युमिनियम उत्पादने प्रमाणात सिंगापूर, मलेशिया देशांतर्गत बाजारात विविध क्षेत्रांत लागू आणि निर्यात केल्या गेल्या आहेत खोल प्रक्रिया अग्रगण्य स्थितीत आहेत माध्यमातून, थायलंड, जर्मनी आणि इतर देश आणि प्रांत.\n\"प्रथम गुणवत्ता, प्रतिष्ठा प्रथम\" आमच्या व्यवसाय philosophy.We आमच्या नवीन आणि जुन्या ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने आणि दर्जेदार सेवा प्रदान आहे.\nOEM / पसंतीचे / यंत्र निवडून सेवा:\n1.Design/Manufacture अॅल्युमिनियम मूस, मूस चाचणी करू\n2.OEM आपण विनंती अॅल्युमिनियम प्रोफाइल\n3.we anodizing आणि पृष्ठभाग उपचार देऊ शकता\nस्वस्त किमती, जसे धारदार, पंच, बिमोड, ड्रिलिंग इ गुणवत्ता यंत्र किंवा प्रक्रिया काम 4.we ऑफर\n5.Any रंग अॅल्युमिनियम साहित्य उपलब्ध आहे\nअॅल्युमिनियम भाग 6.Design/package ग्राहकाच्या विनंती त्यानुसार\nहे आमच्या नवीन बनवणे उत्पादने आहे.\nआपण आमच्या producsts व्याज असाल तर, आपण खालील संपर्क मार्ग मला संपर्क साधू शकता:\nसंपर्क व्यक्ती : केली चेंग\nकार्य शीर्षक: विक्री व्यवस्थापक\nआम्ही OEM प्रदान / अॅल्युमिनियम प्रोफाइल, अशा उष्णता विहिर म्हणून सेवा सानुकूल भाग बिमोड, नेतृत्व अॅल्युमिनियम ट्यूब, नॉन-औद्���ोगिक मानक प्रोफाइल इ पहिल्याने, आपण नमुने करण्यासाठी आम्हाला रेखाचित्रे किंवा स्केचेस प्रदान विचार करेल, विश्लेषण. तसेच आपण आपल्या विनंती जाणून आपण केले नमुना पाठवू शकतात. केवळ आपण पुष्टी नमुना बनवणे, आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन आपण विनंती मध्ये पुढे जाऊ शकता.\nआता आम्हाला कॉल करा: 0086 13713047317\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=periyar-e-v-ramasamy-birth-anniversaryQY3260644", "date_download": "2019-10-22T08:35:45Z", "digest": "sha1:FS2XYTAWEGL35OQMGX5QDOOTL6TCPY7T", "length": 15979, "nlines": 124, "source_domain": "www.kolaj.in", "title": "पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार| Kolaj", "raw_content": "\nपेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nआज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं.\nदक्षिण भारतात ब्राह्मणवादाच्या विरोधात एल्गार निर्माण करणार्‍या पेरियार यांची भाषणं प्रचंड प्रक्षोभक असत. भाषणात त्यांचा एक संवाद ठरलेला असायचा. ते विचारायचे, तुम्हाला एकाच वेळी साप आणि ब्राह्मण दिसले तर कुणाला माराल लोक साहजिकच साप असं उत्तर द्यायचे. त्यावर रामस्वामी म्हणायचे, सापाला सोडून द्या आणि ब्राह्मणाला ठेचून मारा. कारण साप चावला तर एक माणूस मरतो आणि ब्राह्मण डसला तर पिढ्यान्पिढ्या बरबाद होतात.\nउष्ट अन्न खाण्याची वेळ आली\nपेरियार इरोड वेंकट नायकर रामस्वामी असं त्यांचं पूर्ण नाव. पेरियार किंवा थंताई पेरियार हा त्यांना लोकांनी प्रेमाने दिलेला किताब. इरोड हे गावाचं, तर वेंकट हे वडलांचं नाव. नायकर हा त्यांचा समाज. तो चातुर्वर्ण्यात शूद्र गणला जातो. रामस्वामी किंवा रामसामी हे त्यांचं नाव.\nघरातल्या धार्मिक वातावरणामुळे त्यांचं हे नाव ठेवण्यात आलं. पण पेरियार हे मात्र चिकित्सक होते. ते स्वतःच प्रश्‍न विचारून धार्मिक कथा आणि कर्मकांडांचं खरं खोटं ठरवू लागले. लहानपणापासून ते जातिभेदाचे अनुभव घेत होते. काशीला गेल्यावर त्यांना ब्राह्मण नसल्यामुळे जेवण मिळालं नाही. शेवटी त्यांनी उष्ट अन्न खाल्लं. या घटनेमुळे ते ब्राह्मणी शोषण आणि धार्मिक थोतांड याविषयी खोलात जाऊन विचार करू लागले.\nहेही वाचा: सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये\nराम विलन आणि रावण हिरो\nहिंदू वर्णाश्रम धर्मातील वैचारिक फोलपणा त्यांना कळला. त्यांनी हिंदू धर्मातल्या चुकीच्या प्रथा परंपरावर कोरडे ओढायला सुरुवात केली. बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह, दलित अत्याचार, भेदाभेद, पुरोहितशाही, पुराणकथांतील मूर्खपणा, देवळांतलं शोषण याच्याविरुद्ध त्यांनी मिळेल त्या मार्गाने जागृती केली.\nपेरियार यांच्यामते, रामायण हे ब्राह्मणी विचारकल्पना बहुजनांवर थापण्याच्या षडयंत्राचा भाग होतं. त्यामुळे त्यांनी रामाला विलन ठरवून रावणाला हिरो बनवणारं खरं रामायण हे लोकप्रिय पुस्तक लिहिलं. त्यातून त्यांनी पुराणकथांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विकसित केला.\nहेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया\nस्वाभिमान चळवळ सुरू केली\n१९१९ ला ते काँग्रेसमधे गेले. तिथे ते तामिळनाडूचे प्रांताध्यक्षही बनले. असहकार आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला. त्याच दरम्यान त्यांनी केरळमधील वायकॉम शहरातल्या अस्पृश्यते विरोधातल्या सत्याग्रहात भाग घेतला. त्याचा दक्षिण भारतात मोठा प्रभाव पडला.\nकाँग्रेसच्या एका शिबिरात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या पंगतीत होणारा भेदाभेद पाहून ते चिडले. त्यांनी काँग्रेस सोडून सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट अर्थात स्वाभिमान चळवळ सुरू केली. ब्राह्मणेतरांना त्यांच्या द्रविड मुळाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.\nहेही वाचा: ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव\nपेरियार यांचा प्रभाव दक्षिण भारातापुरताच\nपुढे त्यांनी बहुजनांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जस्टिस पार्टीची स्थापना केली. पुढे त्याचं रूपांतर द्रविड कळघममधे झालं. त्यांनी या प्रवासात बहुजनवादाच्या राजकारणाला सत्ता मिळवण्याचं सूत्र आखून दिलं. त्यामुळे तामिळनाडूत दीर्घकाळ पेरियार यांच्या विचारांना मानणार्‍या द्रमुक-अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता होती. मात्र काळाच्या ओघात त्यातले जातीय संदर्भ पातळ होऊन त्यातली तामिळी प्रादेशिकता प्रबळ झालीय.\nस्वतंत्र द्रविडनाडू राष्ट्राची मागणी आणि हिंदी भाषेला विरोध यामुळे ���ेरियार यांचा प्रभाव दक्षिण भारतापुरताच मर्यादित राहिला. ९४ वर्षांच्या दीर्घ संघर्षरत आयुष्यानंतर आजही पेरियार हे बहुजन अस्मितेचे प्रतीक बनले आहेत.\nधर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज\nपाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा दशद्रोहच\nएकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं\nपेरियार ई वी रामस्वामी\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयुधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास\nयुधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास\nडॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री\nडॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री\nआपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला\nआपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला\nएअर स्ट्राईकविषयी आपल्याला हे माहीत असायलाच हवं\nएअर स्ट्राईकविषयी आपल्याला हे माहीत असायलाच हवं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090228/mum01.htm", "date_download": "2019-10-22T09:36:25Z", "digest": "sha1:WTMS5WSLOCQVRSZGCJE2PQK4XG52R65C", "length": 6187, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २८ फेब्रुवारी २००९\nगेली १० वर्षे चर्चेत आणि कारवाईच्या प्रतिक्षेत असलेल्या येऊरच्या अनधिकृत बंगल्यांवर अखेर आज पालिकेने हातोडा मारला. दिवसभरात धनदांडग्यांचे १३ बंगले जमीनदोस्त करण्यात आले असून उद्याही कारवाई सुरू राहणार आहे. कारवाई होणार असलेल्या बंगल्यांमध्ये जयदेव ठाकरे, प्रताप सरनाईक, मनोहर साळवी आदींच्या बंगल्यांचा समावेश आहे.\nमहापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त बी. जी. पवार तसेच नऊ सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने हे बंगले जमीनदोस्त करण्यात आले. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी घेऊन तेथे हे बंगले उभारले आहेत. आज दिवसभरात १३ बंगले तोडण्यात आले. त्यात माजी नगरसेवक रामचंद्र ठाकूर, माजी महापौर मनोहर साळवी, डॉ. बच्छाव, डॉ. खताळ, डॉ. गोडसे, मदन मंत्री आदींच्या बंगल्यांचा समावेश आहे. ज्या १९ बंगल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामध्ये जयदेव ठाकरे व जयश्री सरदेसाई, प्रताप सरनाईक व प्रमोद खानविलकर, भिमसिंग पवार, भी. एस. कथारिया, किशोर हजारे, दादाजी गावंड, परशुराम विचारे, प्रताप तलवार, एम. आर. शेंडे आदींच्या बंगल्यांचा समावेश आहे. या सर्व बंगल्यांबाबत कसलाही न्यायालयीन वाद नसून जिल्हाधिकारी कार्यालयाने या बंगल्यांच्या जमिनीवर शासन कूळ लावले आहे.\nयेऊरमधील आदिवासींच्या जागा लाटून तेथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यांचा विषय गेले तपाहून अधिक काळ चर्चेत आहे. महापालिकेचे माजी आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी साधारणत: १० वर्षांपूर्वी येऊरमधील अनधिकृत बंगल्यांवर कारवाई केली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर गेली काही वर्षे अधूनमधून या बंगल्यांवरील कारवाईचा विषय चर्चेत यायचा आणि राजकीय दबावापोटी कारवाई बासनात गुंडाळली जायची.\nगेल्याच आठवडय़ात मुंबई उच्च न्यायालयात चंद्रकांत जाधव व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे हे बंगले पुन्हा चर्चेचा विषय ठरले होते. तर त्यापूर्वी येऊरमधील आदिवासींनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली होती. त्यावर या जमिनी मूळ आदिवासींना मिळवून द्याव्यात, असे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने या जमिनी शासनाच्या नावावर केल्या असून आता त्या मूळ आदिवासींना परत दिल्या जाणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5531250007946291908", "date_download": "2019-10-22T08:28:26Z", "digest": "sha1:7GXD64RBYZPL5HVMI4T35YWLOEOGGJPI", "length": 12845, "nlines": 58, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nपूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती\nयवतमाळ : ‘कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदलासह बचाव पथके तैनात करण्यात आली असून, सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेच्या सहाव्या दिवसाची सुरुवात यवतमाळ येथून झाली. सात जिल्ह्यांतून, ३५ विधानसभा मतदारसंघातून ९९२ किलोमीटरचा प्रवास करून महाजनादेश यात्रा पाच ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे पोहोचली. सहा तारखेला सकाळी पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला. लष्कर, नौदल, वायुसेना, प्रशासनातील विविध विभागांशी मुख्यमंत्री सतत संपर्कात आहेत. पुराने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीसंदर्भात पत्रकारांना तपशीलवार माहिती दिली.\nमुख्यमंत्री म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने ४३ फूट ही धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी ५२ फुटांपर्यंत चढलेले आहे. परिणामी कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले ही गावे प्रभावित आहेत. ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी मदतकार्याला वेगाने प्रारंभ केलेला आहे. पाण्याने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. ‘एअरलिफ्टिंग’ची आवश्यकता पडली तर वायुसेनेची हेलिकॉप्टर्सदेखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. कालपासून या भागातील पंधराशे जणांना सुरक्षितपणे हलवण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे.’\n‘सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही गंभीर पूरपरिस्थिती आहे. राज्याचे मुख्य सचिव सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः पूरग्रस्त भागाकडे लक्ष देत आहेत. ते या भागाचा दौराही करणार आहेत. ठिकठिकाणी ‘एनडीआरएफ’ची पथके आवश्यकतेनुसार रवाना करण्यात आली आहेत,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n‘केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी बोलणे झाले असून, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याविषयीची विनंती केली आहे. या संदर्भातील आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित खात्यांना देण्यात आल्या असून, कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही असे आदेश दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.\n५० हजार जणांची सुटका\nकोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे येथील पूरसदृश परिस्थितीतून एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत ५० हजार जणांची सुटका केली आहे, अशी माहिती एनडीआरएफतर्फे देण्यात आली.\n‘कलम ३७० हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासंदर्भात अत्यंत धाडसाने निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. देशाच्या इतिहासातील हे एक सोनेरी पान असल्याचे ते म्हणाले.\n‘कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरला दिला गेलेला वेगळा दर्जा काढून घेतला गेला आहे. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, याची पूर्तता खऱ्या अर्थाने कालच्या निर्णयाने झाली आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मिरातील सक्रिय असलेल्या फुटीतरतावाद्यांचा सफाया होणार आहे. वर्षानुवर्षे दहशतवादाचा बळी ठरलेल्या काश्मीरमध्ये यामुळे विकासाचे एक नवे दालन सुरू होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेनंतर यात्रा वाशिम जिल्ह्यातील कारंजाकडे रवाना झाली.\nसव्वाचार लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले; नौदलाचे पथकही कोल्हापूरकडे रवाना\n‘कंपनी कर कमी केल्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला’\nअनोखे रक्षाबंधन; रक्षणकर्त्या एनडीआरएफ जवानांना बांधल्या राख्या\nसांगली, कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजन\nसंक्रमण काळातही माध्यमांनी मूल्याधिष्ठित व्यवस्था विकसित करावी\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15156", "date_download": "2019-10-22T09:22:40Z", "digest": "sha1:BJEE3ARJA2BFIBXUN2NNCUCP4KFT7AJ6", "length": 17909, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सायकल राईड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सायकल राईड\nSTP - सिअ‍ॅटल टू पोर्टलँड सायकल राईड\nशेकडो/हजारो मैल अंतराच्या अनेक सायकलास्वार्‍या करणारे मायबोलीकर असताना आपल्या एकदाच केलेल्या दोनशे मैलांबद्दल काय लिहायचं असं आधी वाटलं. पण शेवटी ममव असल्याने भविष्यातल्या स्मरणरंजनाची सोय करण्यासाठी आत्ता केलेलं हे 'डॉक्युमेंटेशन'.\nRead more about STP - सिअ‍ॅटल टू पोर्टलँड सायकल राईड\nघाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)\nचिपळूणमध्ये सकाळी उठलो तेच देशभक्तीपर गाण्यांच्या आवाजाने. आंम्ही मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या शेजारीच एक शाळा + कॉलेज होते त्यामुळे सकाळी अलार्मची गरज भासलीच नाही.\nगाणी ऐकत ऐकत आवरले.. सहज म्हणून टीव्ही लावला तर बोल्टची १०० मीटरची रेस थोड्या वेळात सुरू होणार होती. मग त्या रेसमुळे आमचे वेळापत्रक कोलमडले..\nRead more about घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)\nघाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कुंभार्ली घाट (भाग १)\nघाटवाटांची पहिली सायकल राईड मी वरंध्यात अर्धी सोडली असली तरी तशी बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली होती. त्यावेळी अनेकांनी सुचवल्या प्रमाणे आणि आमच्या एक एक घाट सर करत जाण्याच्या नियोजना प्रमाणे पुढील घाटवाटांची ट्रीप काढण्याचे ठरले. १५ ऑगस्टची जोडून सुट्टी आणि पावसाळा यांमुळे फारसा वेळ न जाता प्लॅन ठरला.\nRead more about घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कुंभार्ली घाट (भाग १)\nघाटवाटांवरची सायकल राईड - (भाग २- समाप्त)\nसकाळपासून १८० किमी सायकल चालवली होती... कात्रज, खंबाटकी, पसरणी व आंबेनळी हे चार घाट पार केले होते.\nएक झकास दिवस चविष्ट भोजनासमवेत संपत होता...\nदुसर्‍या दिवशी संपूर्ण चढ उतारांचा वरंधा घाट आणि भोर ते पुणे हे फारसा चढ नसलेले तुलनेने अगदीच सवयीचे असणारे अंतर पार करावयाचे असल्याने दोघेही निवांत होतो. सावकाश उठून आवरायचे ठरवले.\nबाहेर पडायला ८ वाजले.\nRead more about घाटवाटांवरची सायकल राईड - (भाग २- समाप्त)\nघाटवाटांवरची सायकल राईड - (भाग १)\nमार्चचा पहिला वीकांत अनेक कारणांनी सर्वांच्या निशाण्यावर होता. सलग ३ दिवस सुट्टी. त्यामुळे गाडीवरून एखादी ट्रीप करायची की एखादी मोठी सायकल राईड हा प्रश्न अनेक दिवस चर्चेमध्ये होता.\nपुन्हा कोकणातच जायचे का..\nपुन्हा ताम्हिणी घाटातूनच जायचे काय..\nपरत येताना तरी ताम्हिणी घाट नको.\nमांढरदेवीला जावूया.. BRM रूट करूया.\nमांढरदेवी BRM अनेक कारणांमुळे पूर्ण करता आली नसल्याने तो BRM चा रूट सुधाकर, केदार व राहुलला करायचा होता. (पुणे - भाटघर धरण - भोर - मांढरदेवी - वाई - मांढरदेवी - भोर - पुणे)\nRead more about घाटवाटांवरची सायकल राईड - (भाग १)\nसायकलींग - BRM - पुणे-पांचगणी-पुणे\nमाबोकरांच्या सोबत सायकलींग सुरू करून चार महिने उलटले होते. या दरम्यान अमित M आणि केदारच्या सल्ल्यावरून माझ्याकडच्या रणगाडा सायकलला \"जय महाराष्ट्र\" करून एक अत्यंत हलकी व अद्ययावत अशी हायब्रीड प्रकारातली \"मेरीडा\" सायकल विकत घेतली.\nएक दोन वीकांत सोडले तर किरण, अमित M, केदार दिक्षीत, वर्धन, पिंगू आणि सुधाकर यांच्यासोबत नियमीतपणे सायकलींग सुरू झाले...\nRead more about सायकलींग - BRM - पुणे-पांचगणी-पुणे\nसायकल राईड - ५\nमहाबळेश्वर व्हाया पसरणी घाट\nअखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे पाचवी राईड.\nयाआधीच्या काही rides मुळे उत्साह द्विगुणित झालेल्या सायकलप्रेमी माबोकारांनी यावेळी पुणे - महाबळेश्वर सायकल ride चा घाट घातला आहे. इच्छुकांनी जरूर यावे.\nसायकल राईड - ४\nखेड शिवापूर ते शिरवळ दरम्यान कुठेतरी, जिथे मस्त नाश्ता मिळेल अश्या ठिकाणी \nसेल्फ प्रॉपेलर्स घेऊन येत आहेत आणखी एक राईड \nमागच्या राईड मध्ये ठरवल्याप्रमाणे शिरवळला जाता येईल. पण शिरवळ ते माझे घर राउंड ट्रीप १३५ किमी आहे. भर उन्हात सायकल चालवतना खूप थकवा जाणवतो हे मागच्या आठवड्यात आपण अनुभवले त्यामुळे त्याकडे ही दुर्लक्ष करता येत नाही. कमीतकमी खेड शिवापूरपर्यंत जाऊ. तिथे मावळ प्रसिद्ध कैलास भेळ आहे.\nसाधारण ११ च्या आत घरी पर��ायचेच असे ठरवून पुढे अंदाज घेऊन कुठून परतायचे ते ठरवू. रूट मध्ये कात्रज चढण आणि बोगदा आहे त्यामुळे सायकलला लाईट आवश्यक\nवेळ ५ वाजता दिली आहे. जर ५ / ५:३० वाजता सर्व निघालो तर नक्कीच पुढेही जाता येईल.\nसायकल राईड - ३\nबोपदेव घाट किंवा लोनावळा\nअखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड.\nतर ठरवा कुठे जायचे ते.\nपर्याय १. बोपदेव घाट\nपर्याय २. लोनावळ्या जवळपास\nसाधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल.\nज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आहे.\n थोडीफार माहिती आम्हालाही आहे. :)\nसायकल राईड - २\nचांदणी चौक ते पिरंगुट ते आनंदगाव (किंवा पिरंगुटच्या पुढे कुठेतरी)\nसायकल राईड - २\nपहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)\nवेळ : सकाळी साडेसहा (परत :) )\nठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.\nचांदणी चौक ( चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)\nराईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)\nराईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.\nएकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090224/pun02.htm", "date_download": "2019-10-22T09:37:17Z", "digest": "sha1:G2NRAITE2QDYF6DSRTVSPU53YMAGB6YO", "length": 7568, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २४ फेब्रुवारी २००९\n‘डीएड-बीएड’ची यंदा ‘खिरापत’ नाही\nराज्यातील ५०० तुकडय़ांचे प्रस्ताव रद्द\nपुणे, २३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी\nशिक्षणशास्त्र पदविका (डीएड) आणि पदवी (बीएड) अभ्यासक्रमाची ‘दुकाने’ थाटणाऱ्या संस्थाचालकांना राष्ट्रीय अध्यापक परिषदेने (एनसीटीई) अखेर लगाम घातला आहे. २००९-१० या शैक्षणिक वर्षांसाठी महाराष्ट्रामध्ये एकही अध्यापक तुकडी सुरू करू नये, असा आदेश बजाविण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात ‘डीएड’च्या सुमारे ४०० आणि ‘बीएड’च्या १०० तुकडय़ांचे प्रस्ताव रद्द ठरणार आहेत. त्याचप्रमाणे गुजरात, केरळ, हरयाणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही नवीन संस्थांची मंजुरी रोखण्यात आली आहे.\n‘डीएड-बीएड’ अभ्यासक्रम चालविणाऱ्या शिक्षणसंस्थांचे फुटलेले पेव हा शिक्षणविश्वातील टीकेचा विषय ठरला आहे. राजकारण्यांशी संबंधित संस्थांकडून राज्यातील शैक्षणिक परिषद, संचालनालयाला बगल देत थेट ‘एनसीटीई’कडे प्रस्ताव सादर करण्याची ‘प्रथा’ सध्या सुरू झाली आहे. राज्य शासनानेही प्रत्येक प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्याचेच धोरण अवलंबिल्याने अर्थार्जनाची कोणतीही संधी उपलब्ध न होता ‘बेरोजगार’ शिक्षकांच्या संख्येत दरवर्षी मोठी भर पडत आहे. शिक्षणसेवक या पदाबरोबर खासगी संस्थांकडून गुणवान नवोदित शिक्षकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे.\n‘राज्याच्या बृहत् आराखडय़ावर नजर टाकल्यास ‘बेरोजगार शिक्षकां’ची ही बाब प्रकर्षांने स्पष्ट होते. ‘डीएड’साठी एक हजार ८०३ संस्थांमधून सुमारे ७२ हजार विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक आराखडय़ानुसार फक्त ४०० ते ५०० तुकडय़ांमधून २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंतच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसे केल्यासच सर्व शिक्षकांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘बीएड’साठीही ४६८ संस्थांमधून सुमारे ५० हजार जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक विद्यापीठ पातळीवर दरवर्षी नव्या संस्थांचे प्रस्ताव सादर करून वाढीव जागा पदरी पाडून घेण्याची ‘स्पर्धा’च सुरू झाली आहे. त्यामधून गेल्या वर्षी सुमारे १०० तुकडय़ा सुरू करण्यात आल्या असून, यंदाही तेवढय़ाच संस्थांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत,’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.\nहजारे यांच्या तक्रारीची दखल\nशिक्षणशास्त्र संस्थांचे पेव फुटल्याने बोगस संस्था अस्तित्वात आल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील शैक्षणिक हित जपण्याचे आवाहन करणारे पत्र त्यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठविले होते. त्याची दखल घेण्यात आल्याचे ‘एनसीटीई’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षणसंस्थांना परवानगी व संलग्नत्व देणाऱ्या निकषांचा आढावा घेण्यासाठी ��ंचालक ए. के. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे.\nअध्यापक महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने योजना जाहीर केली आहे. तिच्या अंमलबजावणीची दिशाही समिती ठरविणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090616/raj09.htm", "date_download": "2019-10-22T09:06:25Z", "digest": "sha1:JTWCBYLZXN4D2KCPXTKR3XZZXHMMQBKL", "length": 5370, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १६ जून २००९\nगुहागर येथे सुविधांची वानवा\nगुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वच सुविधांचा अभाव असल्याने, सामान्य रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळत आहेत. यामुळे या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट बनली आहे.\nचार वर्षांपूर्वी दिवसाला याच रुग्णालयात २५० ते ३०० रुग्ण येऊन उपचार करून घेत होते, आता २०-३० रुग्णही येत नाहीत. योग्य त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि व्यवस्थापन विभाग कार्यान्वित नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.\nप्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किमान स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी व सात स्टाफ परिचारिका असणे आवश्यक आहे. येथे यापैकी कोणीही तज्ज्ञ नसल्याने येथे प्रसूतीचे पेशंट येण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत आहे. सामान्य प्रसूतीसाठी आज माणसाला चार ते पाच हजार रुपये खासगी रुग्णालयाला मोजावे लागतात. एखाद्या वेळी रुग्णालयात तातडीची प्रसूतीनिगडित निर्णयाची वेळ आली असताना येथील वैद्यकीय अधिकारी जबाबदारी न घेता रत्नागिरी शासकीय रुग्णालयात जाण्याचा निर्णय देतात. या कल्पनेनेच त्या रुग्णाची वाईट अवस्था असेल हे दिसून येते.\nरुग्णालयातील या ढिसाळ व्यवस्थापनामुळे रुग्णवाहिका गेले दोन महिने टायर नाही म्हणून बंद अवस्थेत पडून आहे. चालक मात्र बसून पगार घेत आहे. यात भरीस भर म्हणून तातडीच्या विजेच्या सोयीसाठी घेतलेला इन्व्हर्टर काही दिवसांपूर्वी बंद पडला असून, रात्री वीज गेल्यावर रुग्णालय अंध:कारमय बनते.\nसध्या शासन विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून पुन्हा ही नवीन इमारत बांधण्यात येत आहे. सोनोग्राफी, क्ष-किरण अशी लाखो रुपयांची मशिनरी येथे आणण्यात आली आहे, मात्र ती कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने धूळ खात पडली आहे. या सर्वच समस्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याक���े रुग्ण कल्याण समिती व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन लोकांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात, अन्यथा येथील नागरिक आंदोलन करून रुग्णालयाला टाळे ठोकतील, असा इशारा देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-10-22T09:34:57Z", "digest": "sha1:J3LMPSSLLYPDF7BO25JJAPWFFLVWJTGW", "length": 11395, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "शिवराय | Satyashodhak", "raw_content": "\n(जन्म : २० फेब्रुवारी १९३९ मृत्यु : २९ सप्टेंबर २००३) गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल. “ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे, करुन प्रारंभे, डफावर थाप तुणतुण्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी…\nचाभरा चाटू – संजय राऊत..\nशिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्‍या पिलावळीने\nशिवरायांचा मावळा आहे मी\nतसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व म���ाठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो आरक्षणाचा धागा हो १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ\nरायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव\nरायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी चित्रलेखाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचा लेख.. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती हि ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा व इतर बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nलाल महालातले कुत्रे हुसकले आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन\nमहात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते.\nसमस्त वारकर्‍यांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता त्यांच्या पवित्र कार्याला वंदन त्यांच्या पवित्र कार्याला वंदन संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आ���ि धर्माची देवळे...\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nरामदेव बाबा के कारनामे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%A7%E0%A5%8B/", "date_download": "2019-10-22T08:14:35Z", "digest": "sha1:6AHHFSDXG7NR55VPTIG6MEBYYGLADIK4", "length": 14563, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवरीत पाण्यासाठी जीव धोक्‍यात | Dainik Prabhat", "raw_content": "\nशिवरीत पाण्यासाठी जीव धोक्‍यात\nपालखी काळात प्रादेशिक योजना येणार अडचणीत\nखळद – पिलाणवाडी (ता. पुरंदर) जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अडचणीत आली आहे. या योजनेवर अवलंबून असलेले शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज, एखतपूर, मुंजवडी, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे.\nपिलाणवाडी जलाशयांमध्ये सध्या अतिशय कमी पाणीसाठा असून, तो दुर्गंधीयुक्त झाला आहे. हा पाणीसाठाही शिवरी प्रादेशिक योजनेच्या जॅकवेलपासून जवळपास शंभर ते दीडशे फूट लांब असून, त्या ठिकाणाहून उचलून तो जॅकवेलच्या कडेला सोडला जातो. येथून जवळपास 41 हॉर्सपॉवरच्या पंपाने पाणी शिवरी प्रादेशिकच्या फिल्टर प्लाण्टमध्ये सोडले जाते. मात्र, प्रत्यक्षात तीन हॉर्सपॉवरपेक्षाही कमी पाणी शिवरी फिल्टर प्लाण्टमध्ये पोहोचते. यामुळे या योजनेच्या लाभार्थी गावांमध्ये सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, तर याच गावच्या वाड्या-वस्त्यांना जवळपास 14 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.\nसध्या येथील परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी खोलवर गेल्याने नागरिकांना सहज पाणी उपलब्ध होत नसून, महिलांना डोक्‍यावर हंडा घेऊन पाण्यासाठी परिसरात वणवण करावी लागत आहे.\nअवघ्या दहा दिवसांनी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीसह अन्य लहान-मोठ्या पालख्या या मार्गाने पंढरपूरकडे जाणार आहेत. शिवरी येथे दुपारच्या विसाव्यासाठी हा पालखी सोहळा थांबतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. मात्र, सध्या पिलाणवाडी जलाशयामध्ये असणारा पाणीसाठा पालखी काळापर्यंत टिकेल की नाही आणि टिकला तर तो पिण्यायोग्य असेल की नाही, याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे प्रशासनाने येथ��� तातडीने पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.\nपाणी टंचाईला प्रशासनच जबाबदार\nया भागात सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी पिलाणवाडी जलाशयातील शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद करून हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, यावर प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने मोठ्या प्रमाणावरती शेतीसाठी पाणी उपसा झाल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.\nयोजनेचे नूतनीकरण होणे गरजेचे\nही योजना साधारण वीस वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली असून त्यावेळची या भागातील लोकसंख्या व आजची लोकसंख्या पाहता यामध्ये मोठी तफावत झाली आहे. सध्या असणाऱ्या पाइपलाइनमधून नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे मोठे जिकरीचे झाले आहे व यामुळे धरणात पाणी असूनही केवळ क्षमतेअभावी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करुन या योजनेचे नुतनीकरण करावे व यासाठी लोखंडी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करावा, जेणेकरून पाणी चोरीचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nमतदान करणे ही खूप अभिमानाची गोष्ट; नवमतदारांच्या भावना\nपावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण…\nभोसरीत मतदानाची टक्केवारी घटली…\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nखडकवासला मतदारसंघात तुरळक बाचाबाची, मतदान शांततेत\nकोथरूडमध्ये फक्‍त 47 टक्‍के मतदान\nकसबा मतदारसंघात मतदारांमध्ये निरुत्साह\nपावसाच्या पाण्यात अडकली स्कुलबस; विद्यार्थी सुखरूप\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nबारामती तालुक्‍यात उत्स्फूर्त मतदान\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nक���ल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T08:48:24Z", "digest": "sha1:KMZ5XLEXW7N6V6NGEY2AMUZDYXPRSEQH", "length": 14138, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove नरेंद्र मोदी filter नरेंद्र मोदी\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nअरबी समुद्र (3) Apply अरबी समुद्र filter\nशिवाजी महाराज (3) Apply शिवाजी महाराज filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nसमुद्र (2) Apply समुद्र filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nअब्दुल कलाम (1) Apply अब्दुल कलाम filter\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकिनारपट्टी (1) Apply किनारपट्टी filter\nकोरडवाहू (1) Apply कोरडवाहू filter\nखानदेश (1) Apply खानदेश filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश बापट (1) Apply गिरीश बापट filter\nगोदावरी (1) Apply गोदावरी filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nनितीन गडकरी (1) Apply नितीन गडकरी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nसौराष्ट्रातले शेतकरी भाजपवर नाराज\nगुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...\nगंगा येईल का अंगणी...\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...\nमुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण...\nनिविदा तयार करतानाच भ्रष्टाचार - लक्ष्मण जगताप\nपिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा...\nशिवस्मारकाचा 24 डिसेंबरला जलसोहळा - मुख्यमंत्री\nनागपूर - मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दूर झाले असून, येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलसोहळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. शिवस्मारकाच्या उद्‌घाटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंट��नॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T08:46:36Z", "digest": "sha1:CKQK5CMMC3S6ZRFGMPSICFZRIXZ2PNOM", "length": 9872, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove दहशतवाद filter दहशतवाद\nअफगाणिस्तान (1) Apply अफगाणिस्तान filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nइम्रान खान (1) Apply इम्रान खान filter\nइस्लाम (1) Apply इस्लाम filter\nक्षेपणास्त्र (1) Apply क्षेपणास्त्र filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nतालिबान (1) Apply तालिबान filter\nदहशतवादी (1) Apply दहशतवादी filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमनोहर पर्रीकर (1) Apply मनोहर पर्रीकर filter\nव्हिएतनाम (1) Apply व्हिएतनाम filter\nभारत-अमेरिका संबंधांचा नवा टप्पा\nदक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...\nभारत व्हिएतनामला \"आकाश' देणार\nनवी दिल्ली - \"आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे. आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रत���ष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_site_section_tags%3A36&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-10-22T08:50:45Z", "digest": "sha1:MKUP36KIYOHNOHP7CM7G6B5KLTJX22DC", "length": 8718, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove दहशतवाद filter दहशतवाद\n(-) Remove बलात्कार filter बलात्कार\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nचंद्रशेखर बावनकुळे (1) Apply चंद्रशेखर बावनकुळे filter\nनक्षलवाद (1) Apply नक्षलवाद filter\nपद्मश्री (1) Apply पद्मश्री filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमोहन भागवत (1) Apply मोहन भागवत filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराम मंदिर (1) Apply राम मंदिर filter\nराममंदिर (1) Apply राममंदिर filter\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (1) Apply राष्ट्रीय स्वयंसेवक संघ filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nशत्रू राष्ट्रांच्या मदतीने शहरी नक्षलवाद : मोहन भागवत\nनागपूर : \"दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राई�� करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amanchar&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aincidents&f%5B2%5D=changed%3Apast_hour&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Afertiliser&search_api_views_fulltext=manchar", "date_download": "2019-10-22T09:27:29Z", "digest": "sha1:LDF5GEEMM643SHWV6CTQCFL3LIYXYO5K", "length": 7874, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nआंबेगाव (1) Apply आंबेगाव filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nबाजार समिती (1) Apply बाजार समिती filter\nतब्बल दहा मिनिटे बिबट्याशी आमना सामना\nनिरगुडसर (पुणे) - निरगुडसर ऊसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकासमोर अवघ्या तीन फुटावर बिबटयाने डरकाळी फोडली परंतु गणेश निघोट हा युवक प्रसांगवधान राखत बिबटयापासुन आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला तब्बल दहा मिनिटे हे दोघे आमने-सामने होते हा प्रकार नागापुर (ता.आंबेगाव) येथील निकम मळ्यात सोमवार (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4786736277035974449", "date_download": "2019-10-22T09:24:50Z", "digest": "sha1:3462SIDVXBBPUSVZTZO7THRKF2FYC67D", "length": 11759, "nlines": 57, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा\nमुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एफआयएल) आणि कंपनीची सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) पंढरपूरच्या वारकऱ्यांना वारीदरम्यान सुविधा उपलब्ध करून दिल्या. यात वारकऱ्यांना त्यांच्या चीजवस्तू ठेवण्यासाठी टिकाऊ पिशव्या, वैद्यकीय शिबिरे आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी तीन थांब्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे.\nफिनोलेक्�� इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत सोपानकाका यांच्या तीन पालख्यांदरम्यान १३ ठिकाणी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले. या वैद्यकीय शिबिरांमध्ये ससून हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि परिचारिकांनी सहभागी होत वारकऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजा पुरवल्या. या शिबिरामध्ये वारकऱ्यांना ताप, डोकेदुखी, दुखापती, अपचन, अशक्तपणा आदी समस्यांसाठीही उपचार करण्यात आले. वैद्यकीय टीमने वारकऱ्यांना अलर्जी, शरीरातील पाणी कमी होणे, तसेच डोळे व कानाच्या समस्यांबाबतीतही मदत केली. वारकऱ्यांना काही मूलभूत औषधे, ग्लुकोज पॅक्ज आणि प्रथमोपचाराचे साहित्य असलेली झिप लॉक्स पाउचेसही देण्यात आली. कंपनीने इतर वैद्यकीय उपचारांसाठी वैद्यकीय व्हॅन्सही तैनात केल्या होत्या. सुमारे २५ हजार लोकांनी या वैद्यकीय शिबिरांचा लाभ घेतला.\nवारकऱ्यांची मदत करणाऱ्या या उपक्रमांचा एक भाग म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने पंढरपूर देवस्थानापर्यंत पोहोचण्याच्या वारकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रवासात आपल्या चीजवस्तू ठेवण्यासाठी त्यांना दोन लाख दणकट, टिकाऊ आणि जलप्रतिबंधक पिशव्यांचे वाटप केले. वाटप केलेल्या इतर महत्त्वाच्या वस्तूंमध्ये एक लाख हरीपाठ, २५ हजार कुंच्या आणि १० हजार गांधी टोप्यांचाही समावेश होता.\nया प्रसंगी फिनोलेक्सच्या विक्री आणि विपणन विभागाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी म्हणाले, ‘पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व स्तरांतील लोक विठोबा माऊलीच्या भेटीसाठी पायी चालत जातात. वाटेत तीन ठिकाणी बांधलेल्या विश्रांतीगृहांमुळे त्यांना विश्रांती घेण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी ताजेतवाने होण्यासाठी मदत मिळेल. पिशव्या, तसेच वैद्यकीय शिबिरांमुळे आम्हाला २५ हजार लोकांना मदत करणे शक्य झाले. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने फिनोलेक्स इंडस्ट्रीमध्ये आम्ही समाजापर्यंत पोहोचत धार्मिक एकात्मकता आणि एकत्रीकरण जपण्यास प्राधान्य देतो.’\nपंढरपूरच्या प्रवासादरम्यान लागणाऱ्या कुरोली, लोणी काळभोर आणि वाखारी जिल्हा या ठिकाणी तीन विश्रांती गृहे बांधण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळेस वारकऱ्यांना विश्रांती घेता यावी आणि दुसऱ्या दिवशीच्या पालखीसोबतच्या प्रवासासाठी ताजेतवाने होता यावे या हेतूने ही विश्रांतीगृहे बांधण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख आणि त्यांची मदत करणाऱ्या प्रांत अधिकारी सचिन ढोले, बीडीओ श्री. घोडके, तहसीलदार, गाव विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांच्या हस्ते करण्यात आले.\nफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन २०१४पासून आरोग्यसेवा, स्वच्छता, सामाजिक कल्याण, शिक्षण, जलसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करत आहेत.\nTags: Finolex IndustriesMukul Madhav FoundationMumbaiNitin KulkarniPandharpurSolapurनितीन कुलकर्णीपंढरपूरप्रेस रिलीजफिनोलेक्स इंडस्ट्रीजमुकुल माधव फाउंडेशनमुंबईसोलापूर\nवारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी शेड्सची उभारणी\n‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे फणी वादळग्रस्तांना मदत\nआदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी\n‘दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन देणार’\n‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांना कापडी बॅग, हरिपाठाचे वाटप\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-10-22T09:59:19Z", "digest": "sha1:LRFKX36JZG6Y7SYW4MFLVNCM3LHFGUM3", "length": 20454, "nlines": 173, "source_domain": "raigad.gov.in", "title": "राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यून��कोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत असलेला एक प्रमुख विज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान विभाग आहे.\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, जिल्हे आणि इतर शासकीय संस्थांना नेटवर्क आणि ई-शासन मध्ये सहाय्य प्रदान करीत आहे. हे राष्ट्रव्यापी नेटवर्कसह विकेंद्रीकृत नियोजन, सरकारी सेवांमध्ये सुधारणा आणि राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारच्या व्यापक पारदर्शकता यासह आयसीटी सेवांची विस्तृत श्रेणी सादर करते.\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या निकट सहकार्याने माहिती व तंत्रज्ञान प्रकल्पांची अंमलबजावणी करते. राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे सुनिश्चित करते की माहिती व तंत्रज्ञानच्या सर्व नवीनतम तंत्रज्ञान त्याच्या क्षेत्रातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असावे. हे सरकारच्या कामकाजात माहिती व तंत्रज्ञानच्या सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र रायगड (महाराष्ट्र राज्य) १९८९ मध्ये विविध सरकारी मंत्रालयांना / विभाग व जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याकरिता संगणक-आधारित माहिती आणि आय.सी.टी. संस्कृतीचा प्रसार करण्याच्या तसेच नेटवर्किंग, आय.सी.टी. सुविधा, डाटाबेस मॅनेजमेंट प्रोग्रॅम आवश्यक माहिती जलद आणि योग्यरित्या तयार केलेल्या स्वरूपात मिळवण्यासाठी दीर्घकालीन उद्दीष्टाने स्थापना करण्यात आली. एन.आय.सी. जिल्हा केंद्रांचे उद्दीष्ट थोडक्यात खालील प्रमाणे सारांशित केले जाऊ शकते:\nजिल्ह्यातील सर्व केंद्र सरकार, राज्य सरकारचे विभाग आणि संस्था आणि इतर शासकीय संस्थांना ई-गव्हर्नन्ससाठी नेटवर्क आधार प्रदान करणे.\nएन.आय.सी.च्या राष्ट्रव्यापी दळणवळण नेटवर्कद्वारे माहिती, सुविधांची व्यापक श्रेणी इत्यादी विकेंद्रीकृत नियोजन, उत्तम व अधिक कुशल प्रशासन यासाठी पुरविणे, तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारचे विभाग, सर्व जिल्हा प्रशासन आणि संघटनांची उत्पादकता वाढविणे.\nकेंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाकडून प्रायोजित विविध सॉफ्टवेअर व आयटी प्रकल्पांची संबंधित प्रशासकीय विभाग / संघटनांमध्ये उदा. जिल्हाधिकारी कार्य��लय, जिल्हा परिषद, जिल्हा कोषागार कार्यालये, जिल्ह्यामधील इतर सर्व सरकारी संस्था आणि विभागांमध्ये अंमलबजावणी करणे.\nविविध प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग आणि संघटना व विविध माहिती व आय.सी.टी. सेवांच्या वापरकर्त्यांसाठी, वापरकर्त्याच्या अनुकूल वातावरणात आवश्यक असलेले सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रदान करणे.\nजिल्ह्यातील सर्व विभाग, सरकारी संस्था आणि आय.सी.टी. संबंधित प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य, मदत, सहकार व समुपदेशन करणे.\nएन.आय.सी. जिल्हा केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथील नेटवर्क सेटअप आकृती :\nएन.आय.सी. जिल्हा केंद्रामधील इन्फ्रास्ट्रक्चरल सेटअप :\nमाउंटेड रॅक एम.एस-विंडोज २००८ आर २ एंटरप्राइज (६४-बिट) सर्व्हर.\nमाउंटेड रॅक एफ.टी.पी. सर्व्हर.\nरेडहेट लिनक्स ९.० सर्व्हर.\nएम.एस-विंडोज ७ आणि एम.एस-विंडोज १० प्रोफेशनल (६४-बिट) (क्लायंट).\nएच.पी. लेझरजेट एम ४३४५ एम.एफ.पी. (मल्टीफंक्शन प्रिंटर).\nउच्च वीज पुरवठा क्षमता असणारी ऑन-लाइन यू.पी.एस. प्रणाली.\n३४ एम.बी.पी.एस. लीझ्ड लाइनद्वारे (एम.एल.एल.एन.) इंटरनेटची उपलब्धता.\nऑप्टिकल फायबर, कॅट ६ यू.टी.पी. केबल्स आणि लेयर २ नेटवर्क स्विचेसद्वारे संरचित लॅन सेटअप.\nएन.आय.सी. च्या मदत आणि सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सुविधा व सेवा :\nसंरचित लॅनद्वारे ३४ एम.बी.पी.एस. मॅनेज्ड लीज्ड लाइन नेटवर्क (एम.एल.एल.एन.) द्वारे हाय स्पीड इंटरनेट सुविधा.\nमॅनेज्ड लीज्ड लाइन नेटवर्कद्वारे (एम.एल.एल.एन.) आय.पी. द्वारे स्टुडिओ क्वालिटी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग सुविधा.\nजिल्हाधिकारी कार्यालयीन वेबसाईटचे नियमित अद्ययावत.\nसर्व माहिती व आय.सी.टी. संबंधित प्रकल्पांवर जिल्हा प्रशासनाला पूर्ण तांत्रिक मदत आणि सहकार्य.\nएन.आय.सी. ची तांत्रिक मदत आणि सहकार्यासह अनुप्रयोग सॉफ्टवेअर / प्रोजेक्ट यशस्वीरित्या अंमलबजावणी आणि कार्यवाही :\nमहत्वाचे राष्ट्रीय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स / प्रकल्प :\nएम.पी.एल.ए.डी.एस. प्रकल्प जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय.\nपी.एम.जी.एस.वाय. प्रकल्प, जिल्हा परिषद कार्यालय.\nआय.डी.आर.एन. (भारत आपत्ती संसाधन नेटवर्क) प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय.\nजिल्ह्यातील ९ ए.पी.एम.सी. मध्ये एग्मार्कनेट प्रकल्प.\nरायगड जिल्ह्यातील 25 पोलीस ठाणे (दुस-या आणि तिस-या टप्प्यानुसार) अंतर्गत कॉ���न इंटिग्रेटेड पोलिस ऍप्लिकेशन (सी.आय.पी.ए.).\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये चालू असलेला कॉनफोनेट (देशांतर्गत ग्राहक मंचचे संगणक आणि संगणक नेटवर्किंग) प्रकल्प.\nआय.डी.एस.पी. (एकात्मिक रोग नियंत्रण युनिट सर्वेक्षण) प्रकल्प, जिल्हा परिषद कार्यालय.\nलीज्ड लाइन मार्गे पोस्ट नेटवर्किंग प्रकल्प, मुख्य पोस्ट ऑफिस अलिबाग व पनवेल.\nन.रे.गा. (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) प्रकल्प.\nशस्त्र परवाना राष्ट्रीय डाटाबेस प्रकल्प.\nसंसद आदर्श ग्राम योजना.\nराज्यातील महत्वाचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स / प्रकल्प :\nवेब सक्षम महाफुड प्रकल्प, जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय.\nवेब सक्षम स्वातंत्र्य सेनानी माहिती प्रणाली, जिल्हाधिकारी कार्यालय.\nवेब सक्षम ई.जी.एस. माहिती प्रणाली, रोजगार हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय.\nवेब पंचायती राज संस्था लेखा सॉफ्टवेअर, जिल्हा परिषद.\nवेब सक्षम दैनिक पावस अहवाल प्रणाली, जिल्हाधिकारी कार्यालय व कृषि कार्यालय.\nवेब सक्षम बीडीएस (बजेट वितरण प्रणाली), जिल्हा कार्यालय\nवेब सक्षम मालमत्ता ई-व्यवस्थापन प्रणाली, एन.आय.सी. (ई-एम.ए.एन.)\nजिल्ह्यातील महत्वाचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स / प्रकल्प :\nटपाल माहिती प्रणाली, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय.\nजिल्हा न्यायालय माहिती प्रणाली (डी.सी.आय.एस.), जिल्हा न्यायालय.\nरोजगार मित्र सॉफ्टवेअरद्वारे बेरोजगार तरुणांच्या नोंदणी, डी.ई. आणि एस.ई.जी.ओ.\nपेन्शन ऑटोमेशन प्रणाली, जिल्हा कोषागार कार्यालय.\nएक्सएक्ट इंटिग्रेटेड ऑन लाइन सिस्टम व्हर्जन २.८, जिल्हा कोषागार कार्यालय.\nजिल्हा वेबसाईटवरील मालमत्ता पत्रकांचे वेब होस्टिंग आणि महाभूमिलेख वेबसाईटवर वेब होस्टिंग.\nमालमत्ता कार्ड माहिती प्रणाली (पी.सी.आय.एस.), टी.आय.एल.आर. कार्यालय.\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, अलिबाग-रायगड (महाराष्ट्र)\nमु.पो. – अलिबाग, जिल्हा-रायगड,\nजिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी (डी.आय.ओ.)\nश्री. चिन्ता मणि मिश्रा, वैज्ञानिक- एफ / वरिष्ठ तांत्रिक संचालक (एस.टी.डी.)\nअपर जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी (ए.डी.आय.ओ.)\nश्री.निलेश निवृत्ती लांडगे, (वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक -ए)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माह��ती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/afghanistan-against-india/", "date_download": "2019-10-22T08:22:22Z", "digest": "sha1:GEQB53VWSNUZUSILREV3U3TWYFFTKT64", "length": 13897, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CWC19 : विश्वचषकात आज ‘भारत-अफगाणिस्तान’ आमनेसामने | Dainik Prabhat", "raw_content": "\n#CWC19 : विश्वचषकात आज ‘भारत-अफगाणिस्तान’ आमनेसामने\nस्थळ – रोझ बाऊल, साउदॅम्पटन\nवेळ – दुपारी 3.00 वाजता\nसाउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. अफगाणिस्तानवर विजय मिळवित उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी भारताला मिळणार आहे. मैदानावर व मैदानाबाहेरही खराब प्रदर्शन होत असलेल्या अफगाणिस्तानने शान राखण्यासाठी चांगली कामगिरी करावी अशीच त्यांच्या चाहत्याम्ची अपेक्षा आहे.\nशिखर धवनच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. या सामन्यात दुखापत झाल्यामुळे धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्यासाठी बदली खेळाडू म्हणून ऋषभ पंत याला भारतामधून पाचारण करण्यात आले आहे. तथापि धवनच्या जागी के.एल. राहुल याला पाकिस्तानविरूद्ध सलामीस संधी मिळाली होती. त्याचा फायदा घेत राहुल याने रोहित शर्माच्या साथीत शैलीदार सलामी केली होती. त्यामुळेच सलामीची समस्या सुटली आहे.\n-अपरजित्व राखण्यासाठी भारताला आज सोपा पेपर\n-अफगाणिस्तानकडून चांगल्या खेळाची अपेक्षा\nअष्टपैलू विजय शंकर हा तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघात बदल होण्याची शक्‍यता कमीच आहे. जर शंकर खेळू शकला नाही तर अनुभवी दिनेश कार्तिक व ऋषभ पंत यापैकी एका खेळाडूची वर्णी या संघात लागण्याची शक्‍यता आहे. जखमी वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर याच्याजागी मोहम्मद शमी याचा समावेश केला जाईल.\nअफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या लढतीत 50 षट्‌के खेळून चिवट झुंज दिली होती. मात्र या सामन्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये धूडगूस घातला होता. त्यांच्या या बेशिस्त वर्तनाची आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. हा कलंक मैदानावरील चांगल्या कामगिरीद्वारे पुसून काढण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आफ्रि���ेच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्या फलंदाजांनी चिवट लढत दिली आहे. भारताच्या कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांना ते कसे सामोरे जातात हीच उत्सुकता आहे.\nभारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.\nअफगाणिस्तान – गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.\nमगर महाविद्यालयाला हॅंण्डबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट\nमहाराष्ट्राच्या आर्यमानचे गोल्फ स्पर्धेत यश\nमहिला क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश\nबांगलादेश संघाचा भारत दौरा संकटात\nराज्य संघटनांना मंडळाची दिवाळी भेट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/heavy-rain-for-two-days-in-pathardi-taluka/", "date_download": "2019-10-22T09:24:35Z", "digest": "sha1:LNXBZ4T2Q3CKQ4S43CO4PTOPF6JUHENZ", "length": 12692, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाथर्डी तालुक्‍यात दोन दिवस दमदार पाऊस | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाथर्डी तालुक्‍यात दोन दिवस दमदार पाऊस\nपाथर्डी – गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जनावरांच्या सोळा छावण्या बंद झाल्या असून तालुक्‍यातील अनेक नद्या, नाले, ओढे व तलावातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस हा पाथर्डी शहर व कोरडगाव येथे झाला. सुदैवाने कोणतीही वित्त हानी पावसामुळे झाली नाही. शनिवारी रात्री तालुक्‍यात पावसाला सुरुवात झाली. चार तास पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबला. मात्र काल मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली.\nया दमदार पावसामुळे तालुक्‍यातील अनेक नद्या नाल्याना चांगले पाणी आले. गेल्या वर्षी तालुक्‍यातील अनेक गावांनी वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेत आपल्या गावात जलसंधारणेची कामे केली होती. याशिवाय जलसंधारण योजनेंतर्गत सुद्धा अनेक गावात जलसंधारणेची कामे झाली होती. मात्र पाऊस पडत नसल्याने या कामांचे दृश्‍य परिणाम दिसून येत नव्हते. मात्र गेली दोन दिवस झालेल्या पावसात मात्र अनेक गावातील बंधारे, नद्या नाले व ओढ्यांना चांगलेच पाणी आले.\nशहरासह तालुक्‍यातील कोरडगाव, माणिकदौंडी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे चिंचपूर पांगुळ ते जोगेवाडी या रस्त्यावरील पूल एका बाजूने खचला तर कोरडगाव येथील ओढ्याला अनेक दिवसांच्या खंडानंतर चांगले पाणी आले होते. याशिवाय पाथर्डी शहराजवळ असलेल्या नदीला काल रात्रभर पाणी वाहत होते. तर तानपुरवाडी शिवारातील तीन बंधारे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तालुक्‍यात सर्वदूर हा पाऊस असला तरीही करंजी व मिरी परिसरात पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी आहे.\nतालुक्‍यात जनावरांच्या 129 छावण्या असून दोन दिवस झालेल्या पावसामुळे यातील 16 छावण्या बंद झाल्याने महसूल प्रशासनाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. याशिवाय शेजारील शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव, शिंगोरी व बोधेगाव परिसरातही दमदार पाऊस झाला असून या परिसरातील नद्या, नाल्यांना चांगले पाणी आले आहे. गेल्या दोन दिवसात तालुक्‍यात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे- पाथर्डी 107 मीमी. माणिकदौंडी 89, मिरी 23, करंजी 33, कोरडगाव 102 तर टाकळी मानूर येथे 69 मीमी. पावसाची नोंद झाली.\nवीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळणार\nभूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे\nतरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके\nशेवटच्या तीन दिवसात प्रचाराचा उडणार बार\nमनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी\nनिवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीत नाहीत : धस\nपाटपाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपत : पिचड\nजिल्ह्यात 16 मतदान केंद्रांवर महिला राज\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%2520%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Awomen&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T08:50:31Z", "digest": "sha1:55PGX35FRUTZTZM4ADSTHOPLOAB6RUPP", "length": 10024, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nआधार कार्ड (1) Apply आधार कार्ड filter\nइन्शुरन्स (1) Apply इन्शुरन्स filter\nगौरव मुठे (1) Apply गौरव मुठे filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nट्रेंड (1) Apply ट्रेंड filter\nनायजेरिया (1) Apply नायजेरिया filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nपॅन कार्ड (1) Apply पॅन कार्ड filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nबंगळूर (1) Apply बंगळूर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nलॅपटॉप (1) Apply लॅपटॉप filter\nविमा कंपनी (1) Apply विमा कंपनी filter\nसेफ्टी झोन (1) Apply सेफ्टी झोन filter\nडिजिटल युगातल्या ‘स्मार्ट उद्योजिका’ (व्हिडिओ)\nबिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने...\nदररोज २८ जण 'सायबर क्राइम'च्या\nपुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका गृहिणीच्या मोबाईलवर एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-10-22T08:50:52Z", "digest": "sha1:LJK6PAPB25RPG73N4G5UWO7ZGCYSO42S", "length": 11064, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\n(-) Remove राजकारण filter राजकारण\n(-) Remove राजकारणी filter राजकारणी\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nविमानतळ (3) Apply विमानतळ filter\nअटलबिहारी वाजपेयी (2) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nजयललिता (2) Apply जयललिता filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nप्रमोद महाजन (2) Apply प्रमोद महाजन filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nकारगिल (1) Apply कारगिल filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nसी. विद्यासागर राव (1) Apply सी. विद्यासागर राव filter\nपत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...\nहिंदुत्व किंवा भारतीयता म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग - न्यायालयाने केलेले हे वर्णन मूर्तिमंत जगणारे कालजयी नेतृत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. संकुचितता, सांप्रदायिकता हे शब्द त्यांच्या मनाजवळ कधीही घुटमळले नाहीत. \"वसुधैव कुटुंबकम', जगातले सर्व विचार, सर्व वारे माझ्या घरात खेळू देत म्हणणारी भारतीय...\nपत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल ��र्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaratha%2520kranti%2520morcha&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aincidents&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8&search_api_views_fulltext=maratha%20kranti%20morcha", "date_download": "2019-10-22T09:42:33Z", "digest": "sha1:G6E3Q3RFJQQWFOU4RNITZZEHDRNNU3UQ", "length": 15748, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nआरक्षण (6) Apply आरक्षण filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nप्रशासन (4) Apply प्रशासन filter\nमराठा क्रांती मोर्चा (4) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमराठा समाज (4) Apply मराठा समाज filter\nदगडफेक (3) Apply दगडफेक filter\nमराठा आरक्षण (2) Apply मराठा आरक्षण filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nकीटकनाशक (1) Apply कीटकनाशक filter\nखानदेश (1) Apply खानदेश filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nगोदावरी (1) Apply गोदावरी filter\nगोविंद पानसरे (1) Apply गोविंद पानसरे filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (1) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nतहसीलदार (1) Apply तहसीलदार filter\nतोडफोड (1) Apply तोडफोड filter\nनरेंद्र दाभोलकर (1) Apply नरेंद्र दाभोलकर filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nmaratha kranti morcha : बंदमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत \nपुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....\nकऱ्हाड - कृष्णा नदीत उतरून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन\nकऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी कराडच्या कृष्णा नदीपात्रात उतरून मराठा समाजाची मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले. अचानक सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा...\nमुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत...\nमराठा आंदोलकांचे टॉवरवर चढून आंदोलन\nयेडशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येडशी (जि. उस्मानाबाद) येथील बस स्थानकाच्या शेजारील मोबाईल टॉवरवर काही तरूणांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरू केले. सकाळपासून हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान प्रशासनाला ही माहिती कळताच पोलिस बंदोबस्तासह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली...\n#marathakrantimorcha फुलंब्रीत टाकीवर आंदोलकांचा ठिय्या\nफुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. ...\n#marathakrantimorcha मुंबई, नवी मुंबई, रायगड आज बंद\nमुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...\n#marathakrantimorcha ‘महाराष्ट्र बंद’ आजच; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी\nमराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. २४) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जुने कायगावच्या घटनेनंतर औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर ३०२ कलमान्वये कारवाई करावी, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://ecopro.org.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T08:43:10Z", "digest": "sha1:IDKAN5S5L24RIJKT5MN4NWL6ESU2J6I3", "length": 5470, "nlines": 86, "source_domain": "ecopro.org.in", "title": "Adventure Activities – Eco-Pro", "raw_content": "\nयुवंकाच्या सुप्तगुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर पडावी म्हणून साहस शिबीराचे आयोजन केले जाते. या माध्यमांतून युवकांमध्ये शौर्य निर्माण होउन राष्ट्रीय कार्यात हातभार देण्याचा प्रयत्न होत आहे . यात पर्वतारोहण, गिर्यारोहण, जंगलभ्रमण, पॅराग्लायडींग, वॉटरफॉल रॅपलीग आदी प्रकारची साहसीक शिबीरे आयोजीत केली जातात.\nचंद्रपूर जिल्हयात निसर्गाने सौदर्याची मुक्तकंठाने उधळण केली आहे. ताडोबा, जुनोना, माणीकगड, सोमनाथ, घोडाझरी, रामदेगी आदी स्थळ म्हणजे सौदर्याची खाणच. येथे वन्यप्राणी, पक्षी, ऐतीहासीक व प्राची गुफांनी नटल्या आहेत. या निसर्गाबदद्ल नव्या पिढयांमध्ये आत्मियता वाढून प्रेम निर्माण व्हावे यासाठी इको-प्रो संस्थेच्या वतीने निसर्ग शिबारांचे आयोजन केले जाते. पक्षी-प्राण्यांची ओळख, झाडांची माहीती जंगलातील जैवविवीधतेचे महत्व या शिबीरातुन शालेय विद्याथ्र्याना तसेच नागरीकांना सांगीतले जाते.\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\narchaeological Environment National Youth Award social work swachh bharat Abhiyan किल्ला पर्यटन बांधकाम महाराष्ट्र परिक्रमा योग दिन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग हेरिटेज वॉक हेरीटेज वॉक\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\nकिल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/63/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE,-%E0%A4%B6%E0%A4%BE.-%E0%A4%A8%E0%A4%BF.-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95?format=print", "date_download": "2019-10-22T08:29:59Z", "digest": "sha1:Y372L23ARYZPLXIADODY54JWITEIQ5W7", "length": 4860, "nlines": 93, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "नियम, शा. नि. व परिपत्रक- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nपहा / डाउनलोड करा\nमहाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (व्याज शास्ती, नुकसान भरपाई व देय दंड वसूली, तक्रारी व अपील इत्यादी नमुने) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व इतर सेवाशर्ती) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (लेख्यांच्या वार्षिक विवरण व वार्षिक अहवाल नमुने) नियम, 2017. डाउनलोड\nएकूण दर्शक : 4910880\nआजचे दर्शक : 2192\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/gallery/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T08:29:27Z", "digest": "sha1:EDJCNHOBXLPQ5E2MMCFKI574ONEUDGLB", "length": 6322, "nlines": 130, "source_domain": "raigad.gov.in", "title": "रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अह���ाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nरायगड जिल्ह्यातील महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे\nरायगड जिल्ह्यातील महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nचवदार तळे पुढचा भाग\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nचवदार तळे रात्रीच्या वेळेचे छायाचित्र\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aeconomics&search_api_views_fulltext=--economics", "date_download": "2019-10-22T09:38:28Z", "digest": "sha1:SLKF7FFZ6VWDO6VARLNQ7OAMFSN3NP2R", "length": 9482, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nअॅग्रोमनी (1) Apply अॅग्रोमनी filter\nअर्थशास्त्र (5) Apply अर्थशास्त्र filter\nकृषी विद्यापीठ (3) Apply कृषी विद्यापीठ filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nनिसर्ग (2) Apply निसर्ग filter\nशेतकरी (2) Apply शेतकरी filter\nहमीभाव (2) Apply हमीभाव filter\nहवामान (2) Apply हवामान filter\nअवजारे (1) Apply अवजारे filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउद्यान (1) Apply उद्यान filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nहमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली\nहमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया शेतमालाच्या एकंदरीत २३ पिकांचे न्यूनतम आधार मूल्य (हमीभाव) सरकार जाहीर करते. त्यात १४ खरीप, ६...\nबळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’\nगणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव, निसर्गाची अवकृपा अन्‌ शेतकरीविरोधी धोरणांच्या परिणामांमुळे आर्थिक गर्तेतील...\nविद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा प्रसार करावा : डॉ. मानकर\nवाशीम : कृषी विज्ञान केंद्रांनी आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण, प्रक्षेत्र चाचण्या, पीक प्रात्याक्षिके व विस्तार कार्याचा आढावा...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली नफ्यात\nजळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील तरुण शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणानंतरही...\nशेतकऱ्यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य\nशेतकऱ्यांसाठी चालविलेले शेतकऱ्यांचे एक स्वंयपूर्ण व स्वतंत्र कृषी विद्यापीठ विदर्भात स्थापन व्हावे, हे कृषी क्रांतीचे प्रणेते,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/624?page=1", "date_download": "2019-10-22T09:03:45Z", "digest": "sha1:LMK6P7WNLN4MZRQBZ6XS7WEUCIEQDXZQ", "length": 10053, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाजी : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाजी\nउकडगरे (कच्च्या फणसाची भाजी)\nRead more about उकडगरे (कच्च्या फणसाची भाजी)\nफ्लॉवर - बटाटा सुकी भाजी.\nRead more about फ्लॉवर - बटाटा सुकी भाजी.\nRead more about पनीर धनियावाले\nझुकिनी (Zucchini) / भोपळा + बटाटा भाजी.\nRead more about वांग्याची काप भाजी\nकेल ही एक बहुगुणी भाजी फार उशिरा नजरेस पडली. हिरव्या भाज्यांमधे हिचा पहिला नंबर लागतो. वेब एमडी मधे हिचा न्युट्रीशन पावरहाउस म्हणुन उल्लेख केला आहे. माझ्या दृष्टीने ह्यातच सगळे आले. पण एकदा तिचा आहारात समावेश झाल्यावर जवळ जवळ दिवसा आड एकाच रेसीपीमुळे कंटाळा आला. (करण्याचा. खायचा नाही ). मी काही रेसीपीज गोळा केल्या आहेत तुम्हीही ह्यात भर घाला..\nकेल ची भाजी :१:\n२. १ कांदा बारीक चिरुन\n३. ५/६ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरुन\n४. ३/४ हिरव्या मिरच्या\n५. तेल (ऑ ऑ)\nटू इन वन - आठळा, शेवगाच्या शेंगा भाजी, आमटी\nRead more about टू इन वन - आठळा, शेवगाच्या शेंगा भाजी, आमटी\nRead more about कांदा,गाजर, सुरण भाजी\nडस्ट इन द विंड\nकाही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्��ीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=243792:2012-08-11-21-41-06&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109", "date_download": "2019-10-22T09:49:30Z", "digest": "sha1:RDKE6IO7LTUT4Z5N73H5IG6OZAOH2LMP", "length": 22725, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "शिल्पकलेचा अक्षय्य ठेवा - प्रज्ञा मूर्ती", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विदर्भरंग >> शिल्पकलेचा अक्षय्य ठेवा - प्रज्ञा मूर्ती\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशिल्पकलेचा अक्षय्य ठेवा - प्रज्ञा मूर्ती\nदिलीप शेळके - रविवार, १२ ऑगस्ट २०१२\nशिल्पकलेला आजही खूप वाव आहे. सद्याच्यास्थितीत या कलेला बाजारपेठही चांगली आहे. कलावंताने स्वत:मध्ये सुधारणा घडविण्याची आवश्यकता आहे. शिल्पकला ही केवळ देवदेवता व थोर पुरुषांच्या मूर्ती बनविण्यापुरती मर्यादित नाही. वास्तू निर्मिती, स्मृतिचिन्हे अशा विविध क्षेत्रात या कलेचा उपयोग होत आहे. क���ावंताने कलेला उपजीविकेचे साधन न समजता तिच्याकडे छंद म्हणून बघावे. विविध क्षेत्रात आज संगणकाने प्रवेश केलेला आहे. प्रिंटर, रोबोट, थ्रीडी अ‍ॅनिमेशन आले पण शिल्पकलेला मात्र अजून काबीज केलेले नाही. पुढील काही वर्षांत तसे सॉप्टवेअर येईलही पण ते खूप महाग पडेल. प्रत्येकाच्या घरी एक बाय एकची तरी पेंटिंग असावी. नाही तर उद्या कलेची दृष्टीच हरवून जाईल आणि कला ही संगणकातच दिसेल. छायाचित्रांच्या कितीही प्रती काढल्या तरी त्या एकसारख्या असतात पण हाताने काढलेली प्रत्येक कलाकृती वेगवेगळी दिसते. कलाकृती ही मनोदशा दर्शवित असते, असे ज्येष्ठ शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.\nशिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थाना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती तयार करण्याची कला होय. या कलेतून तयार केलेल्या कलाकृतीलाच शिल्प म्हणतात. पौराणिक प्रसंगांना शिल्परूप देण्याचे तत्कालीन कारागिरांचे काम वाखाणण्यासारखे आहे. प्राचीन मंदिरांमध्ये देवदेवतांची शिल्प साकारलेली दिसतात. शिल्पकलेचा हा अक्षय्य ठेवा सर्वानी जतन करायला हवा. शिल्पकलेला संस्कृतीचा आधार आहे. विविध क्षेत्रात या कलेचा वापर केला जातो. अंतर्गत सजावटची कामे करता येतात. हे एक ‘आर्टिफिशियल प्रॉडक्ट’ आहे. एखाद्या पिलरवर कलाकुसरीचे काम करून आकर्षक करता येते. भारतीय वास्तू रचनाकारांनी शिल्पकारांना मदतीला घ्यायला हवे. पुतळे, स्मृतिचिन्हे आणि सभागृहांच्या भिंतीवर कॅन्व्हॉस पेंटिंग काढले अशाप्रकारे कलेचा उपयोग होतो.\nशिल्पकलेचा वारसा वडील मूर्तीकार रवी मूर्ती यांच्याकडून मिळाला. त्यांच्या आशीर्वादानेच कलेची आवड निर्माण झाली आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. १९९५ साली माती, टेराकोटा, सिऱ्यामिक आणि संगमरवराची मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. निर्जिवांना सजीवाचे रूप देणे हेच जीवनाचे ध्येय आहे. या कामाला २००० साली एका उद्योगाचे रूप दिले. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पं. दीनदयाल उपाध्याय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कश्यप महाराज, अग्रसेन महा��ाज, योगिराज वित्तूबाबा आदींची शिल्पे आणि विविध स्मृतिचिन्हे तयार केली आहेत. शिल्पकलेतील कार्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्र्यांनी गौरव केला आहे. यातून बरेच प्रोत्साहन मिळाल्याचे शिल्पकार प्रज्ञा मूर्ती म्हणाले.\nउपराजधानीत विधान भवनासमोर बसविलेला गोंड राजे बख्त बुलंदशाह यांचा पुतळा शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केलेला आहे. ही अप्रतीम कलाकृती बघून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रज्ञा मूती यांचा गौरव केला होता. नागपूर विमानतळ परिसरात बसविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मी तयार करून ठेवला आहे. शिल्पकार रवी मूर्ती मोठे कलावंत होते. मला कलावंत म्हणून घडविण्यात वडील, गुरू आणि मित्रांची महत्त्वाची भूमिका आहे. चांगला कलावंत होण्यासाठी त्याला भरपूर परिश्रम घ्यावे लागतात.\nकलाकाराने कलेसोबत प्रामाणिक असावे, हीच शिकवण वडिलांनी मला दिली. कलेचा वारसा जोपासण्यासाठी प्रज्ञा भारतीय शिल्पकला दर्शन ही एक फर्म स्थापन केली आहे. सात कला एकाच ठिकाणी शिकायला मिळाव्या, हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘सप्तकला अकादमी’ स्थापन करणार आहे.\nकला शिकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संयमाची गरज आहे. पाच वर्षे कला शिकण्यासाठी गेले तर पुढील पाच वर्षे आमच्या फर्ममध्ये विद्यार्थ्यांनी कामे करावी, अशी अपेक्षा असते. सध्या कामे बरीच वाढली आहेत. कामासाठी आणखी दोन शिल्पकार आणि काही सहकारी सोबत आहेत. शहरात विविध ठिकाणी बसविण्यासाठी शिल्पकारांकडून थोर पुरुषांचे पुतळे तयार करून घेतले जातात. पुतळे तयार करण्याचे कंत्राट शिल्पकाराला दिले जाते. शिल्पकाराला शिल्पकार समजणे हाच त्याचा मोठा गौरव आहे. कलावंताने समताभाव जोपासावा, त्याला कोणतीही जात नसते. काम करताना आणि काम देतानाही भेदभाव करू नये, पैशासाठी कलेकडे बघू नये, एक छंद म्हणून ती जोपासावी, असे प्रज्ञा मूर्ती आवर्जून सांगतात.\nभारतीय शिल्पकला गुप्त राजवंशापासून विकसित झाली. पौराणिक प्रसंगांना शिल्परूप देण्याचे तत्कालीन कारागिरांचे काम वाखाणण्यासारखे आहे. शिल्पकलेची आजची स्थिती काय आहे, याबाबत नागपुरातील ज्येष्ठ शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांच्याशी साधलेला संवाद..\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन��वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/intercultural-opertaion-water-management-in-wheat/", "date_download": "2019-10-22T09:04:20Z", "digest": "sha1:ZJUSHDBTX7FNBNAZSY2IPB3VKAV5VOGY", "length": 16920, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nगव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन\nराज्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने, बहुतांश जिल्ह्य���त दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भागात बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे, अशा भागात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, तर काही शेतकरी कांदा काढणीनंतर, ऊस तोडणीनंतर गव्हाच्या पेरणीच्या तयारीत आहेत.\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठाने जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करण्याची शिफारस केली आहे. पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी येते.त्यामुळे 15 डिसेंबर नंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. तरी देखील खरीपातील कांदा, ऊस काढणीनंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यामुळे कांद्याची रोपे फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. जीत्राबाला जगवावे कसे असा प्रश्न त्यास पडला आहे. त्या अनुषंगाने पाण्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेख गव्हाचे पाणी व्यवस्थापन व आंतरमशागत कसे करावे याबाबत आहे.\nभारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी 15 दिवसाच्या अंतराने 7 पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस 10-12 दिवसाच्या अंतराने 8 ते 10 पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर होणारे परिणाम खाली नमूद केले आहेत.\nमुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर 21-25 दिवसांनी):\nया वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात गहू काढणीस लवकर येतो व उत्पादनात घट येते.\nफुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर 55-60 दिवसांनी):\nओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.\nपीक फुलोऱ्यात येणे (पेरणी नंतर 70-80 दिवसांनी):\nपरागीभवन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते.\nदाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर 90-100 दिवसांनी):\nया अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.\nदाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नं���र 100 दिवसांनी):\nया अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.\nज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी दयावे.\nएकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर 21-25 दिवसांनी दयावे.\nदोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी व दुसरे 55-60 दिवसांनी दयावे.\nतीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 55-60 दिवसांनी तर तिसरे 70-80 दिवसांनी दयावे.\nचार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 55-60 दिवसांनी तर तिसरे 70-80 दिवसांनी दयावे तर चौथे पाणी 90-100 दिवसांनी दयावे.\nपाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 40-45 दिवसांनी तर तिसरे 55-60 दिवसांनी, चौथे पाणी 70-80 दिवसांनी तर पाचवे 90-100 दिवसांनी दयावे.\nअपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे, त्या क्षेत्रात नेत्रावती, एन आय 5439 व एच डी 2189 या वाणांचे पेरणी करण्याचे नियोजन हंगामाच्या सुरुवातीला करणे आवश्यक आहे. अशा रीतीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन करावे.\nपेरणी नंतर 21-30 दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकाची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकाचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो. गव्हात चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागती मुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.\nगहू पिकातील अरुंद पानांचे आणि रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी दर हेक्टरी आयसोप्रोटयुरॉन (50%) दोन ते तीन किलो किंवा मेटासल्फूरॉन मेथाईल (20%) हेक्टरी 20 ग्रॅम किंवा 2-4-डी (सोडियम) अधिक 2% युरिया 600 ते 1,250 ग्रॅम 600 ते 800 लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. ���णनाशक फवारल्या नंतर 10 ते 12 दिवस पाणी देवू नये. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा पॉवर स्प्रे वापरू नये.\nखुरपणी नंतर द्या उर्वरित नत्राची मात्रा\nबागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे 21-30 दिवसांनी) प्रती हेक्टरी 60 किलो नत्र (130 किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रती हेक्टरी 40 किलो नत्र (87 किलो युरिया) द्यावा.\nपीक 55 ते 70 दिवसांचे असताना 19:19:19 या विद्राव्य खताची दोन टक्के या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. (10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम 19:19:19)\nदाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (10 लि.पाण्यात 200 ग्रॅम युरिया)\nडॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी\nहरभरा पिक लागवड तंत्रज्ञान\nकपाशीवरील रस शोषण करण्याऱ्या किडींची ओळख व व्यवस्थापन\nकोरडवाहू आणि बागायत क्षेत्रासाठी ज्वारीचे वाण\nकापूस व सोयाबीनवरील किडींचे व्‍यवस्‍थापन\nमका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/final-approval-for-integrated-state-water-plan-in-cabinet-meeting/", "date_download": "2019-10-22T09:36:12Z", "digest": "sha1:3I4L7XFIFH6DXP5PFCLDG4L2V67YNGIH", "length": 11607, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एकात्मिक राज्य जल आराखड्यास अंतिम मान्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nएकात्मिक राज्य जल आराखड्यास अंतिम मान्यता\nमुंबई: राज्यातील महत्त्वपूर्ण अशा गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, महानदी आणि पश्चिम वाहिनी नद्या, या 6 खोऱ्यांच्या एकात्मिक जल आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली.\nसह्याद्री अतिथीगृह येथे सहाव्या जलपरिषदेची बैठक झाली. या बैठकीस जल परिषदेचे उपाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री तथा राज्य जल परिषदेचे पदसिद्ध सदस्य दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील,उद्योगमंत्री तथा राज्य जल परिषदेचे पदसिद्ध सदस्य सुभाष देसाई, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इ. सिं. चहल, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, जलनियंत्रण प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य विनय कुलकर्णी, राजेंद्र पानसे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इ. सिं. चहल, यांनी एकात्मिक राज्य जल आराखड्याचे सादरीकरण केले.\nयावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य जल परिषदेने व जलसंपदा विभागाने राज्यातील नदी खोऱ्यांचे आराखडे तयार करून ‘एकात्मिक राज्य जल आराखडा’ तयार केला आहे हे ऐतिहासिक काम आहे असे सांगून राज्य जल परिषदेचे आणि जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले. दरम्यान परिवहन मंत्री यांनी राज्यातील उपलब्ध पाणी साठा आणि परतीच्या पावसाचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. या आराखड्यात राज्यातील भूपृष्ठीय आणि भूगर्भीय पाण्याचे एकात्मिक नियोजन करण्यात आले आहे. तसेच भविष्यात सन 2030 पर्यतच्या एकूण जलवापराचे नियोजन सुद्धा करण्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.\nजल आराखड्यास वैधानिक दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या जल आराखड्यातील कृती आराखड्यात सर्व संबंधित विभागांना पुढील 5 वर्षासाठी जबाबदाऱ्या व उद्दिष्टे दिलेली आहेत 75% पेक्षा जास्त खर्च झालेले 150 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच 7.5 लाख हेक्टर सिंचन क्षमता नव्याने निर्माण होईल. बिगर सिंचन पाणी वापर लोकसंख्या आणि निकषांवर आधारित हा आराखडा तयार करण���यात आला आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nएकात्मिक राज्य जल आराखडा हा सर्व मान्यताप्राप्त नदी खोऱ्याच्या आराखड्यावर आधारित आहे.\nसर्व संबंधित विभागाचा एकात्मिक दृष्टिकोन विचारात घेऊन तयार केला आहे.\nसर्व पूर्ण आणि चालू असलेल्या प्रकल्पांचे नियोजित पाणी वापर विचारात घेतले आहे.\nबिगर सिंचन पाणी वापर लोकसंख्या आणि निकषांवर आधारित तयार केला आहे.\nप्रत्येक उप खोऱ्यातील पाणी उपलब्धता, पाणी वापर व शिल्लक पाणी यांची वर्तमान आणि भविष्यातील (2030) पर्यंतची स्थिती दर्शवली आहे.\nजल प्रदूषण नियंत्रणाची गरज आणि पर्यावरण व्यवस्थापन याचा अभ्यास करण्यात आला आहे.\nगोदावरी कृष्णा खोरे तापी नर्मदा महानदी Integrated State Water Plan एकात्मिक राज्य जल आराखडा godavari krishna khore Mahanadi Narmada Tapi Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस\nबलदंड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'कांताई' पुरस्कार प्रदान\nकृषी प्रक्रिया उद्योगांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्‍पट करण्याची क्षमता\nसाखर निर्यातीसाठी पोषक वातावरण\n18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज\nपरभणी कृषी विद्यापीठात डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळा संपन्‍न\nशेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-22T08:16:29Z", "digest": "sha1:Y5ZNBT2CRS2C6IPW34RMBRGNJEMTCZA4", "length": 5902, "nlines": 111, "source_domain": "raigad.gov.in", "title": "सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसन 2019 या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (पीडीएफ, 127 केबी)\nसन २०१९ या वर्षाकरिता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या (पीडीएफ, 476 केबी)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rohit-sharma-news/", "date_download": "2019-10-22T08:33:31Z", "digest": "sha1:DR6P7VHAZHLJQYY7UKZY7JBMIJMG2OAC", "length": 9368, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CWC19 : चौथ्या द्विशतकाच्या प्रतिक्षेत रोहित शर्मा | Dainik Prabhat", "raw_content": "\n#CWC19 : चौथ्या द्विशतकाच्या प्रतिक्षेत रोहित शर्मा\nसाउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. भारताचा सामना आज अफगाणिस्तानविरूध्द होणार आहे. मागील सामन्यात रोहित शर्माने पाकिस्तान विरूध्द 140 धावांची खेळी केली होती. त्यामुळे विश्वचषकात रोहितला 200 धावां करण्याची संधी आहे. एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीत चौथे द्विशतक भारताच्��ा रोहित शर्मा याला खुणावत आहे.\nआजपर्यंत त्याची द्विशतके पुढीलप्रमाणे आहेत-\n8/12/2011 – बंगळुरू येथे वेस्ट इंडिजविरूद्ध 209 धावा\n13/11/2014 – कोलकाता येथे श्रीलंकेविरूद्ध 264 धावा\n13/12/2017 – मोहाली येथे श्रीलंकेविरूद्ध नाबाद 208 धावा\nमगर महाविद्यालयाला हॅंण्डबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट\nमहाराष्ट्राच्या आर्यमानचे गोल्फ स्पर्धेत यश\nमहिला क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश\nबांगलादेश संघाचा भारत दौरा संकटात\nराज्य संघटनांना मंडळाची दिवाळी भेट\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aenvironment&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&search_api_views_fulltext=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2019-10-22T08:51:00Z", "digest": "sha1:AOY43LAYKVBX67F6Y6QGTJB7REQBUQYD", "length": 12001, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nप्रदूषण (2) Apply प्रदूषण filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nबेरोजगार (2) Apply बेरोजगार filter\nसमुद्र (2) Apply समुद्र filter\nअवित बगळे (1) Apply अवित बगळे filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nउजनी धरण (1) Apply उजनी धरण filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nएफएसआय (1) Apply एफएसआय filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nखासगीकरण (1) Apply खासगीकरण filter\nगुंतवणूकदार (1) Apply गुंतवणूकदार filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nझोपडपट्टी (1) Apply झोपडपट्टी filter\nतळकोकण (1) Apply तळकोकण filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनितीन गडकरी (1) Apply नितीन गडकरी filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\n#punekardemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...\nविकास व पर्यावरणासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगण्याची गरज: गडकरी\nपणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...\nनवा प्रकल्प; नवा संघर्ष\nग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प���रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9015", "date_download": "2019-10-22T09:24:28Z", "digest": "sha1:SRIMFKAMEUAQNUDHCIP3GK76ISJ7726L", "length": 3627, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऊन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऊन\nपक्षीही गेले दूर निघूनी\nसारे कसे भग्न भग्न....\nमनही झाले उद्वीग्न उद्वीग्न\nसारे कसे रसिले रसिले....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mirrorkolhapur.com/b-naturally-made-customers/", "date_download": "2019-10-22T08:51:31Z", "digest": "sha1:II5ZAUTU3BH6G27SQJLAWAENR2DULEY4", "length": 12137, "nlines": 54, "source_domain": "mirrorkolhapur.com", "title": "बी नॅचरलने केले ग्राहकांचे सबलीकरण – सादर केली पारदर्शक पेट बेव्हरेजेसची वैशिष्ट्यपूर्ण रेंज - मिरर कोल्हापूर", "raw_content": "\nबी नॅचरलने केले ग्राहकांचे सबलीकरण – सादर केली पारदर्शक पेट बेव्हरेजेसची वैशिष्ट्यपूर्ण रेंज\n४ मे २०१९: आयटीसी च्या फुड डिव्हिजनने आपल्या फ्रुट बेव्हरेजेसच्या बी नॅचरल रेंजतर्फे असेप्टिक पेट बॉटल्समध्ये मिळणाऱ्या देशातील पहिल्या अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेल्या प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेससह अजून एका क्रांतिकारक उत्पादन रेंजची घोषणा केली. गेल्या वर्षी ब्रँडने आपल्या फ्रुट बेव्हरेज पोर्टफोलियोच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल केला. बी नॅचरलची संपूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून ती भारतीय शेतकऱ्यांकडून मागवलेल्या भारतीय फळांपासून तयार केली आहे.या विभागात वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने सादर करण्याच्या आपल्या निर्धाराला धरून या ब्रँडने भारतातील पहिली पॅकेज्ड अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेली प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेस पर्यावरणस्नेही रिसायकल करण्यासारख्या असेप्टिक ��ेट बॉटल्समध्ये सादर केली आहेत. या सादरीकरण प्रसंगी आयटीसी लिमिटेडच्या डेअरी आणि बेव्हरेजेस विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. संजय सिंगल आणि ब्रँड अॅम्बेसेडर शिल्पा शेट्टी कुंद्रा उपस्थित होते.भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेल्या लाँच रेंजमध्ये हिमालयन मिक्स्ड फ्रुट, रत्नागिरी अल्फॉन्सो आणि दक्षिण पिंक गुआवा यांचा समावेश आहे. ही फ्रुट ज्युसेस हिमालय, रत्नागिरी आणि दक्षिण कर्नाटक येथील फळांपासून तयार करण्यात आली आहेत. ही रेंज सर्व मॉडर्न ट्रेड आणि जनरल ट्रेड (किराणा दुकानांमध्ये) उपलब्ध असतील.या सादरीकरणाच्या वेळी आयटीसी लिमिटेडच्या डेअरी अँड बेव्हरेजेस विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. संजय सिंगल म्हणाले, ही प्रोडक्ट रेंज वैशिष्ट्यपूर्ण आणि भारतीय फ्रुट बेव्हरेज उत्पादनांमध्ये उपलब्ध नसलेली अशी ही प्रोडक्ट रेंज आहे. सध्याचे ग्राहक आरोग्याबाबत सजग आहेत आणि पॅकेज्ड उत्पादनांमध्ये काय आहे, ते त्यांना जाणून घ्यायचे असते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा हा बी नॅचरलचा गाभा आहे. या गाभ्याला धरूनच आम्ही प्रीमिअम भारतीय फळांपासून तयार केलेली आणि असेप्टिक पेट बॉटल्स हे सर्वात आधुनिक सुरक्षित तंत्र वापरून पॅकेज केलेली फ्रुट बेव्हरेजेसची रेंज सादर करत आहोत. या रेंजमध्ये कोणतेही अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नाहीत याची खातरजमा केलेली आहे. ही पूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून भारतीय शेतकऱ्यांकडून घेतलेल्या फळांपासून तयार केली आहे, याचा आयटीसी बी नॅचरलमध्ये आम्हाला अभिमान आहे.अभिनेत्री आणि वेलनेस प्रचारक शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणाल्या, “भारतीय ग्राहकांसाठी फ्रुज ज्युस उपभोगण्याच्या अनुभवाला अधिक सकारात्मक आकार देण्यासाठी बी नॅचरलतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल मी आनंदी आहे. आई म्हणून मला माझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम उत्पादने हवी असतात, म्हणून आम्हाला विश्वासार्ह ब्रँड हवे असतात. आपल्या स्वत:बद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असलेल्यांसाठी हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे.”बी नॅचरलची फ्रुज ज्युसेस भारतीय शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या फळांपासून तयार केलेली असतात, त्या माध्यमातून भारतीय कृषी अर्थव्यवस्था बळकट करतात. भारताच्या फ्रुट सर्क्युलर इकोनॉमीला चालना देण��याच्या ब्रँडच्या निर्धाराला बळकटी देत पारदर्शक असेप्टिक पेट बॉटल्स रेंज ही उत्तम दर्जाच्या फुड प्लास्टिकपासून तयार करतात, जे रिसायकलिंग सुविधांसाठी पूर्णपणे कम्पॅटिबल आहे.तीन ज्युस व्हेरिअंट्स सामान्य दुकानांमध्ये आणि मॉडर्न किराणा दुकानांमध्ये, अग्रणी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील.\nकोल्हापूर मधून पहिल्यांदा इन्व्हिटेशन लीग मध्ये सहभागी होणारी रग्गेडियन फुटबॉल टीम स्पर्धेसाठी रवाना\nमजले येथील महाश्रमदानास उदंड प्रतिसाद\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nकोल्हापुरात झुडीओच्या नवीन एक्सक्लुसिव्ह स्टोअरचा शुभारंभ\nजागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nकोल्हापुरात झुडीओच्या नवीन एक्सक्लुसिव्ह स्टोअरचा शुभारंभ\nकरवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nअरुण नरके यांची उर्जा तरुणांना प्रेरणादायी चेअरमन – रविंद्र आपटे.\n710, अ वार्ड, राजाराम चौक,टिम्बर मार्केट, कोल्हापूर\nMirador (40) अर्थ - उद्योग (565) अश्रेणीबद्ध (297) आरोग्य (368) कला (469) कृषी (237) कोल्हापूर (1956) क्रीडा (106) गुन्हे (61) देश - विदेश (895) नोकरी विषयक (136) ब्लॉग (21) महाराष्ट्र (1270) राजकीय (767) लेख (28) वधू - वर सूचक (19) वैशिष्ट्यपूर्ण (57) व्हिडिओ (47) शिक्षण (346) सांगली (127) सामाजिक (1098)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T09:08:17Z", "digest": "sha1:XBKDVK3X3GF7L7TX3LQOFMHCPTFIJPXN", "length": 5451, "nlines": 42, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nतुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nआज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.\nतुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई\nआज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......\nवारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nजात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.\nवारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची\nजात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T08:51:08Z", "digest": "sha1:YC7WCCNPC6I3VLDQUNFDYD2QURLO2TRK", "length": 2362, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nसरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसामान्य माणूस मोठ्या कष्टानं कमवतो. हा कमावलेला पैसा तो आजही विदेशी विमा कंपन्यांऐवजी एलआयसीमधेच गुंतवतो. सरकार हेच पैसे डबघाईला आलेल्या बॅंका आणि कंपन्याच्या उभारणीसाठी वापरतेय. तसंच आयडीबीआय बॅंकेत पैसे गुंतवल्यामुळे एलआयसीला मोठा फटका बसलाय.\nसरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय\nसामान्य माणूस मोठ्या कष्टानं कमवतो. हा कमावलेला पैसा तो आजही विदेशी विमा कंपन्यांऐवजी एलआयसीमधेच गुंतवतो. सरकार हेच पैसे डबघाईला आलेल्या बॅंका आणि कंपन्याच्या उभारणीसाठी वापरतेय. तसंच आयडीबीआय बॅंकेत पैसे गुंतवल्यामुळे एलआयसीला मोठा फटका बसलाय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=JJOR51FGWTx3l9ECa2Nqi4MLaPgdY62gSrI8EwovEm_82MyI_yr8B9YKWz/j21gdRihED0QgKuiIM7K28_bs5zoasxOZJHpdusYbp_NtxMQ=", "date_download": "2019-10-22T09:23:23Z", "digest": "sha1:WEPMOCI4BJZVTW6BR3NEMX5FAGCWMUXC", "length": 4618, "nlines": 96, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "कायदे- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n1 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2016 05/05/2017\n2 कायदा अंमलबजावणीस प्रारंभ झाल्याबाबतची केंद्र शासनाची दिनांक 26 एप्रिल 2016 ची अधिसूचना 05/05/2017\n3 केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यातील अडचणींचे निराकरण करण्याबाबतचे आदेश दिनांक 28 ऑक्टोबर 2016 05/05/2017\n4 कायद्यातील कलम 20 ला अनुसरुन महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकण स्थापना अधिसूचना दिनांक 8 मार्च 2017 05/05/2017\n5 कायदा अंमलबजावणीस प्रारंभ झाल्याबाबतची केंद्र शासनाची दिनांक १९ एप्रिल २०१७ ची अधिसूचना 05/05/2017\nएकूण दर्शक : 4911166\nआजचे दर्शक : 2478\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T10:09:52Z", "digest": "sha1:FQNM6DPU5LJ4YSB6KRXRA7MMYSTTTIP2", "length": 4326, "nlines": 49, "source_domain": "satyashodhak.com", "title": "श्रीमंत कोकाटे | Satyashodhak", "raw_content": "\nराजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे\nआज दि. ६ मे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृतिदिन. त्यांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यास व स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. दै.देशोन्नती मधील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा राजर्षी शाहूंच्या स्मृतिदिना निमित्त आलेला लेख.\nलाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी\nदादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोका���े यांचा दै.देशोन्नती च्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११)\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण लेखक – शिवश्री श्रीमंत कोकाटे PDF Ebook Link: शिवरायांचे खरे शत्रू कोण\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nरामदेव बाबा के कारनामे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhimashankar-is-good-for-tourism/", "date_download": "2019-10-22T09:27:02Z", "digest": "sha1:WNW77OXHWT4LYMIYI227AFZCNYX2LCOK", "length": 12654, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्यटनासाठी “भीमाशंकर’च मस्त! | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – घनदाट जंगल, मोठ्या प्रमाणात असलेले वन्यप्राणी, मुलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता आणि सोबतच भीमाशंकरचे तीर्थस्थान अशा विविध कारणास्तव भीमाशंकर अभयारण्याला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या तीन वर्षात पुण्यातील चार अभयारण्यांपैकी भीमाशंकर अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे सात हजारांहून अधिक आहे.\nवन्यप्राण्यांना हक्‍काचे निवासस्थान मिळावे, यासाठी 4 ठिकाणी अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये भीमाशंकर अभयारण्य, मयुरेश्‍वर अभयारण्य, रेहकुरी अभयारण्य आणि माळढोक अभयारण्याचा समावेश आहे. येथे धोकादायक परिस्थितीत असणाऱ्या विविध प्राण्यांसाठी संरक्षित वनक्षेत्र निर्माण करण्यात आले आहे. येथे शेकडो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. त्यामुळेच ही अभयारण्ये निसर्गप्रेमींसाठी अनोखी अनुभूती ठरते. विशेषत: भीमाशंकर हे अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी निसर्गपर्यटनाची मोठी पर्वणी ठरत आहे.\nराज्यप्राणी असलेला शेकरू, हरीण, सांबार, काळवीट यासारख्या वन्यप्राण्यांची रेलचेल, विविध प्रकारच्या वनस्पती, घनदाट निसर्गाने संपन्न असा प्रदेश तसेच याठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असणारे विविध पर्याय यामुळे भीमाशंकर अभयारण्याला नागरिकांची चांगलीच पसंती मिळत आहे.\nविशेषत: ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पर्यटक या अभयारण्याला भेट देतात. यामध्ये निसर्गप्रेमी, अभ्यासक, वन्यजीव फोटोग्राफर आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे, असे वनविभागागने सांगितले.\nभीमाशंकर पाठोपाठ सुपे येथील मयुरेश्‍वर अभयारण्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या तीन वर्षांत मयुरेश्‍वर अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे 6 हजार 907 इतकी होती. तर रेहकुरी काळवीट अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या 3 हजार 249 इतकी होती. तर, सर्वांत कमी प्रतिसाद हा माळढोक पक्षी अभयारण्याला मिळतो. वन्यप्राण्यांचे कमी प्रमाण असल्याने या अभयारण्याला पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वनविभागाने म्हटले आहे.\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nमतदान करणे ही खूप अभिमानाची गोष्ट; नवमतदारांच्या भावना\nपावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण…\nभोसरीत मतदानाची टक्केवारी घटली…\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nखडकवासला मतदारसंघात तुरळक बाचाबाची, मतदान शांततेत\nकोथरूडमध्ये फक्‍त 47 टक्‍के मतदान\nकसबा मतदारसंघात मतदारांमध्ये निरुत्साह\nपावसाच्या पाण्यात अडकली स्कुलबस; विद्यार्थी सुखरूप\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ ता��ांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Belgaon/Forests-Planting-3-336-trees-in-Belgaum/", "date_download": "2019-10-22T08:33:09Z", "digest": "sha1:GPLEAKMPEMCQ23LHQTZMZH2IDSGPVHKW", "length": 7277, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " वनखाते शहरात लावणार ३,३३६ झाडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वनखाते शहरात लावणार ३,३३६ झाडे\nवनखाते शहरात लावणार ३,३३६ झाडे\nबेळगाव : प. य. पालकर\nवनखात्याने गतवर्षी 27 लाख 44 हजार 989 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. ते 95 टक्के पूर्ण केले. यंदा वनखात्याने 3336 झाडे शहरात विविध ठिकाणी लावण्याची मोहीम जागतिक पर्यावरण दिन 5 जूनपासून सुरु केली आहे. यंदा क्लब रोडवरील ह्यूम पार्कमध्ये रोपे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील विविध संस्थांनीदेखील यंदा झाडे लावून पर्यावरण र्‍हास थांबविण्यासाठी पावले उचलली आहेत.\nपावसाळ्याच्या सुरुवातीला वन खात्याने रोप लागवडीचा उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यात 2,682 एकर क्षेत्रात 26 लाख 76 हजार झाडे वनखात्याच्या जमिनीत लावली आहेत. बेळगाव, खानापूर, हुक्केरी, गोकाक तालुक्यात पावसाळ्यात सर्वाधिक झाडे लावली आहेत. यामध्ये औषधी गुणधर्माच्या जातीची झाडे लावण्यावर भर दिला आहे. कडुनिंब, आवळा, हरडा, पेरु, चंदन या झाडांबरोबरच साग, शिसम, बांबू, काजू या झाडांचादेखील समावेश आहे. खानापूर तालुक्यात भीमगड अभयारण्यात 190 चौ. किमी क्षेत्रात घनदाट जंगल राखीव आहे. बेळगाव विभागासाठी 13 वनक्षेत्रपाल व इतर कर्मचारी आहेत. 28 विभागात 118 बीट आहेत. गोकाकमध्ये 8 वनाधिकारी 29 विभाग असून 55 बीट, बागलकोटमध्ये 7 वनाधिकारी असून 38 विभागात 57 बीट आहेत. विजापुरात 6 वनाधिकारी असून 13 विभागात 24 बीटमध्ये काम चालते. वनखात्याने बॉक्साईट रोडवरील 18 झाडांचे पिरनवाडी तलावाशेजारी प्रत्यारोपण केले आहे. झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्याचा वनखात्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.बेळगाव : प. य. पालकर वनखात्याने गतवर्षी 27 लाख 44 हजार 989 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. ते 95 टक्के पूर्ण केले. यंदा वनखात्याने 3336 झाडे शहरात विविध ठिकाणी लावण्याची मोहीम जागतिक पर्यावरण दिन 5 जूनपासून सुरु केली आहे. यंदा क्लब रोडवरील ह्यूम पार्कमध्ये रोपे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील विविध संस्थांनीदेखील यंदा झाडे लावून पर्यावरण र्‍हास थांबविण्यासाठी पावले उचलली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला वन खात्याने रोप लागवडीचा उपक्रम हाती घेतला.\nजिल्ह्यात 2,682 एकर क्षेत्रात 26 लाख 76 हजार झाडे वनखात्याच्या जमिनीत लावली आहेत. बेळगाव, खानापूर, हुक्केरी, गोकाक तालुक्यात पावसाळ्यात सर्वाधिक झाडे लावली आहेत. यामध्ये औषधी गुणधर्माच्या जातीची झाडे लावण्यावर भर दिला आहे. कडुनिंब, आवळा, हरडा, पेरु, चंदन या झाडांबरोबरच साग, शिसम, बांबू, काजू या झाडांचादेखील समावेश आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमहाड- पंढरपूर महामार्गावर पाण्यात अडकली बस (video)\n‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले बांधणी मोहीम\nनोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nसातारा : आजोबांसोबत शेतात गेलेल्‍या मुलाचा पुराने घेतला बळी\nगोव्यातही बँकांचा संप, आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची निदर्शने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4724276758363824328", "date_download": "2019-10-22T08:26:48Z", "digest": "sha1:I26DXKWN2RRZDQA7D2QCDAQUEPVJY2DC", "length": 8137, "nlines": 52, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आदिवासींच्या कलेला ‘ट्राइब छत्री’चे कोंदण", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nआदिवासींच्या कलेला ‘ट्राइब छत्री’चे कोंदण\nपुणे : भारतातील आदिवासींच्या ६८० जमातींनी निर्मित केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मेळघाटचे कोरकू दाम्पत्य बाजीराव कासदेकर, रिमाय बाजीराव कासदेकर आणि पूर्वांचलच्या विद्यार्थिनी मायसिलीन, चिची, मंजू, अफेन, आचीन यांच्या हस्ते करण्यात आले.\nया प्रसंगी ‘ट्रायफेड’चे डेप्युटी मॅनेजर एक. के. पंड्या, ट्राइब इंडियाचे सीनिअर असिस्टंट ऑफिसर पवन सोरेन, ‘भारतीय आदिवासी जीवनशैली’ आणि ‘बालमुद्रा’ या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे, संतोष महाडिक उपस्थित होते. पर्वती पायथा चौक येथे २७ जुलैला हा कार्यक्रम झाला. यावेळी कोरकू दांपत्य कासदेकर यांनी बांबू कलाकुसरीची माहिती दिली. श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार मान्यताप्राप्त हे प्रदर्शन पुण्यात सुरू झाले आहे. या ठिकाणी वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन व विक्री व्यवस्था करण्यात आली आहे.\nया प्रदर्शनात कपडे, किचनमधील वस्तू, कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू, शिल्पे, चित्रे, भेटवस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश आहे. देशाच्या विविध राज्यांतील आदिवासींकडून या वस्तू मागविल्या आहेत आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान, कोरकू, माडिया, गोंड अशा आदिवासी जमातींचा समावेश आहे.\nदेशातील आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरू होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. भावी काळात आदिवासी ज्ञानविषयक हे ‘नॉलेज सेंटर’ म्हणून विकसित करणार असून ‘ट्रायबल फूड’देखील उपलब्ध करून देणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.\nTags: BOIPunePurva ParanjapePurvanchalShrikrushna ParanjapeTribalTribe Chhatriआदिवासीट्राइब छत्रीपुणेपूर्वा परांजपेपूर्वांचलश्रीकृष्ण परांजपे\nकलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’\nपुण्यात ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’\nमाडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती\nआदिवासी भागात शौचालये व सोलर पंपाची उभारणी\nआदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090204/pun07.htm", "date_download": "2019-10-22T08:57:39Z", "digest": "sha1:UB552OKOGRT3NFHH543I4KEJ42XN3QVL", "length": 8683, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\n‘धनगर समाजाला आरक्षण हे राज्यघटनेनुसार योग्यच’\nशिरूर, ३ फेब्रुवारी /वार्ताहर\n‘मराठा समाज आरक्षण मागतो आहे म्हणून धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केलेली नाही. घटनेने धनगर समाजास दिलेल्या आरक्षणानुसारच धनगर समाजास अनुसूचित जातीत समाविष्ट करावे, अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. शासनाने या मागणीकडे लक्ष न दिल्यास समाजातील युवक कार्यकर्ते जलसमाधी व आत्महत्या करतील असा इशारा महाराष्ट्राचे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी शिरूर येथे\nधनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीकरिता धनगर समाजाचा विराट मोर्चा शिरूर तहसील कार्यालयावर आज काढण्यात आला. शिरूर शहरातील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरवात झाली. हजारो धनगर समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. पुणे-नगर रस्त्याने मोर्चा तहसील कार्यालयावर आला. या ठिकाणी नायब तहसीलदार हृषीकेश शेळके यांना मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री अण्णा डांगे व महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे माजी अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी केले.\nतहसील कार्यालयासमोरील सभेत बोलताना डांगे म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर ६० वषार्ंमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र २ कोटी धनगर समाजाची लोकसंख्या असतानाही या समाजाचा एकही कार्यकर्ता खासदार झाला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला असता महाराष्ट्राच्या विधिमंडळात ३७ ते ४० आमदार धनगर समाजाचे असावयास हवेत मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार विधिमंडळात आहेत.\nमागच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी धनगर समाजातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या पक्षांनी धनगर समाजाचा विश्वासघात केल्याची टीका डांगे यांनी केली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी धनगर समाजाकरिता स्वतंत्र महामंडळे निर्माण करण्याचे जाहीर केले होते. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही, असे डांगे म्हणाले. आपल्याला देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. प्रवेश करून अडीचतीन वर्षे झाली, पण धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करण्याची मागणी पूर्ण झाली नसल्याचे डांगे यांनी सांगितले.\nसरकार मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विचार करणार नसेल तर इतर समाजातील मागास लोकांच्या आरक्षणासंदर्भातही शासनाला विचार करावाच लागेल, अ���े डांगे म्हणाले. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीकरिता सर्व धनगर समाजाने एकत्रित लढा उभारावा, असे आवाहन डांगे यांनी केले.\nआमदार प्रकाश शेंडगे या वेळी बोलताना म्हणाले, की धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे, हे शासनास ठणकावून सांगण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. धनगर व धनगड अशा शब्दजंजाळात अडकवून धनगर समाजास एसटी प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भात वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठविला असे शेंडगे यांनी सांगितले.\nयशवंत सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बिडगर, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा अलका घोडे, पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कोळेकर, शिरूर विभाग आरक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावडे, रामहरी रुपनवर यांची या वेळी भाषणे झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सरके या वेळी उपस्थित होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090224/pun09.htm", "date_download": "2019-10-22T08:56:16Z", "digest": "sha1:JSXXEDOZNF7BJKUISV2LZEYHWKHTGKJR", "length": 5762, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २४ फेब्रुवारी २००९\nआयुकाच्या विज्ञानदिन स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी प्रशाला प्रथम\nराष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्ताने आयुकातर्फे निबंध, चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. तीनही गटात विद्यार्थ्यांनी चांगलीच चमक दाखवली. प्रा.वरुण साहनी यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ.टी.पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची निवड केली. गौरांग महाजन यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे संचालन केले. आयुकाच्या वतीने दरवर्षी विज्ञानदिनानिमित्त अशा स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी चांद्रयान-१ मोहिमेवर इस्रोच्या वैज्ञानिक श्रीमती ए.एस.पद्ममावती यांचे भाषण झाले. त्यांनी चांद्रयानाने चित्रित केलेल्या व्हिडिओही यावेळी दाखवल्या. प्रा.नरेश दधिच यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, अशी माहिती आयुकाचे विज्ञान प्रसार अधिकारी अरविंद परांजपे यांनी दिली.\nविजेत्या विद्यार्थ्यांच�� व शाळांची नावे पुढीलप्रमाणे- प्रश्नमंजुषा स्पर्धा- प्रथम पारितोषिक- ज्ञान प्रबोधिनी प्रशाला (आदित्य सुनील जोशी, हर्षवर्धन प्रसाद जोग, ईशान गुणेश देखणे), द्वितीय पारितोषिक- लोयोला हायस्कूल (आकाश अतुल कलविंत, विनित रवीशंकर), तिसरे पारितोषिक विभागून -सेंट जोसेफ हायस्कूल (संस्कृती अतुल डवळे, लीना हेमंत दामले, श्रीतिजा पिनाकी सेनगुप्ता, विद्याभवन हायस्कूल (मनीष सुरेश अडवाणी, विनित कुंदन गेला, सोहम राजेश फडे). निबंध इंग्रजी-प्रथम पारितोषिक-स्पृहा अदावित कुर्लेकर (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे) व ऋजुता सुर्वे (सेंट जोसेफ हायस्कूल), द्वितीय पारितोषिक- अभिराम पी. भालेराव (अभिनव विद्यालय हायस्कूल) व आसावरी अंबिरे(ज्ञान प्रबोधिनी प्रशाला-निगडी), निबंध मराठी- प्रथम पारितोषिक-आरती अजय भट्टू(ज्ञान प्रबोधिनी प्रशाला-निगडी), द्वितीय पारितोषिक-सोनल मंगेश पवार,( हुजूरपागा स्कूल,कात्रज), चित्रकला स्पर्धा-प्रथम पारितोषिक- मनोरमा लोंढे (विद्या प्रतिष्ठानचे इंग्लीश मीडियम स्कूल), दुसरे पारितोषिक- समीर.पी.खरे (विद्याभवन हायस्कूल), खास उल्लेख-स्नेहल इंगळे (केंद्रीय विद्यालय-२ एएफएस).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090519/nskv03.htm", "date_download": "2019-10-22T09:03:31Z", "digest": "sha1:22WRA3Q3YNF7WOJ25D6OOJBAOUM3KSCW", "length": 11771, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १९ मे २००९\nमनसेची ‘दीवार’ अन् गोडसेंचे ‘राज’\n केवळ नांव उच्चारताच प्रथम आठवतो तो शशीकपूरच्या खर्जातल्या स्वरातला ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग. हा संदर्भ यंदा नाशिक मतदारसंघात मनसेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो. समर्थ व्यक्तिरेखा, तोंडी असलेले भारदस्त संवाद आणि आवेशपूर्ण अभिनय या जोरावर चित्रपटभर पडलेला अमिताभचा प्रभाव ‘अंडर प्ले’ करणाऱ्या शशी कपूरच्या या एका डायलॉगने जसा धुवून निघतो, तशी काहिशी गत या निवडणुकीच्या बाबतीत येथे पहावयास मिळते. प्रचाराचा धडाका, सलमान खानपासून रवीकिशनपर्यंत सेलिब्रिटीज्चा दणका, शरद पवारांपासून आर. आर. आबांपर्यंत अतिरथी-महारथींचे पाठबळ आणि दस्तुरखुद्द भुजबळ साहेबांनी नाशकात ठोकलेला तळ.. या सगळ्याला मनसेच्या हेमंत गोडसे यांच्याकडे जणू शशी कपूरसारखे एकच उत्तर होते, ते म्हणजे ‘मेरे पास राज है’ अर्थात, हा संदर्भ केवळ या प्रसंगापुरताच मर्यादित आहे, चित्रपटातील पात्रांच्या व्यक्तिरेखांचा प्रत्यक्ष उमेदवारांच्या प्रतिमेशी संबंध जोडण्याचा त्यात अजिबात हेतू नाही, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.\nउपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना राष्ट्रवादीने नाशिकमधून रिंगणात उतरवल्यावर या मतदारसंघाला कधी नव्हे ती झळाळी प्राप्त झाली. त्यातच विरोधकांनी सुरू केलेला विखारी जातीय प्रचार, त्यामुळे भावनावश झालेले भुजबळ, पाठोपाठ शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी पडझड रोखण्यासाठी नाशकात लावलेली हजेरी अन् दुसरीकडे राज यांनी मनसेच्या प्रचाराचा नाशकात फोडलेला नारळ, मतदारसंघात घेतलेल्या तब्बल पाच सभा, त्यामुळे तापत गेलेले वातावरण याच्या परिणामी राज्यभरात नाशिकची लढत लक्षवेधी ठरत होती. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना एवढी एकमेव जागा लढवीत असल्याने त्या पक्षाच्या दृष्टीने जरी ही लढत प्रतिष्ठेची असली तरी वास्तवात सुरुवातीपासून सेना लढतीत फार मागे पडली होती आणि राष्ट्रवादी व मनसेमध्येच सामना रंगेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, त्याची जाणीव भल्याभल्यांना झाली नव्हती. (लोकसत्ता ‘वृत्तान्त’ने मात्र अगदी प्रथमपासून या बाबीची दखल घेतली होती, एवढेच नव्हे तर याच अनुषंगाने गेल्या ४ एप्रिलच्या अंकातच ‘उरात धडकी भरविण्याची धमक’ या शीर्षकाखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते.)\nनिवडणूक म्हटल्यावर सगळ्याच शक्यशक्यता विचारात घ्याव्या लागतात. त्या लक्षात घेऊनच कुठे काही कमतरता राहू नये, याची काळजी भुजबळ घेत होते. पक्षातील नाराजांचा गट विरोधी कारवाया करत असल्याचे लक्षात आल्यावर तर भुजबळांनी सारी सूत्रे स्वत:कडे घेत वैयक्तिक ताकदीवरच विजय मिळवायचा चंग बांधला. परिणामी, विजयासाठी जे जे करावे लागते ते ते सारे त्यांनी केले. मग त्यासाठी ठिकठिकाणी घेतलेल्या शेकडो चौकसभा असोत, की शरद पवारांपासून रामदास आठवले अन् विनायक मेटेंपर्यंतच्या नेत्यांचे प्रचार दौरे असोत कशातच काही कमी ठेवली नाही. दुसरीकडे वसंत गीते, अतुल चांडक, नितीन भोसले, सचिन ठाकरे, उत्तरा खेर प्रभृतींनी स्थानिक पातळीवर राबविलेली मनसेची शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा, गीते यांनी आपल्या व्यापक संपर्काचा उपयोग करीत अक्षरश: पिंजून काढलेला मतदारसंघ आणि मनसेच्या पोल मॅनेजर्सनी राज यांच्या प्रचारसभांची केलेली व्यूहरचना मनसेची भक्कम पायाभरणी करीत होती. त्यातच राज यांच्या हरएक सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि नवमतदारांचा राज यांच्याकडे असलेला ओढा कमाल दाखवीत होता. नेमकी हीच बाब इतर मंडळी जरी नजरेआड करीत होती तरी कदाचित भुजबळांसारख्या कसलेल्या राजकारण्याने ते हेरले असावे आणि म्हणूनच त्यांनी अखेरच्या सत्रात युवकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने मराठमोळ्या विजय गोखलेंपासून बॉलिवूडमधील अर्जुन रामपाल, सलमान खान, रवीकिशन, रवीना टंडन असे एकापाठोपाठ एक सेलिब्रिटीज् नाशकात आणले असावेत..\nया सगळ्यामुळेच वर उल्लेख केलेल्या दीवार मधल्या प्रसंगाची राहून राहून आठवण येते. या चित्रपटात आपल्या भावासमोर मोठय़ा आवेशात मेरे पास ये है, मेरे पास वो है, म्हणणाऱ्या अमिताभला निरुत्तर करण्यासाठी शशी कपूरकडे जसे ‘मेरे पास माँ है’ हे एकमेव अस्त्र होते, तसेच प्रचाराच्या या गदारोळात मनसेच्या हेमंत गोडसे यांच्याकडे एकमेव अस्त्र होते, ते म्हणजे ‘मेरे पास राज है’ शशी कपूरबद्दल सहानुभूती वाटली तरी ‘पॅ्रक्टिकली’ बहुसंख्यांना अमिताभ भावतो व त्यामुळेच हा चित्रपट त्याचा म्हणून ओळखला जातो, तद्वतच व्यवहार्यपणे विचार करणाऱ्या मंडळींनी अखेर भुजबळांना थोडे का होईना, झुकते माप दिल्याने ही निवडणूक त्यांची म्हणूनच ओळखली जाणार. पण, मतदारांची सहानुभूती मोठय़ा प्रमाणावर मनसेला असल्याचे लपून राहिले नसल्याने आणि जिव्हारी लागणाऱ्या या पराभवामुळे त्यामध्ये येत्या काळात वाढच होणार असल्याने उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या - खास करून सेना-भाजप युतीच्या मध्ये किमान नाशकात तरी मनसेची भक्कम ‘दीवार’ उभी असणार, हे निश्चित..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/246?page=1", "date_download": "2019-10-22T08:45:32Z", "digest": "sha1:FDLKKO3EV7H5M3G6VUHAUBH7RVUR55DZ", "length": 13310, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली /हितगुज ग्रूप\nधागा उडवण्याची विंनंती कोणत्या प्रसंगी करायची असते\nRead more about धागा उडवण्याची विंनंती\nबातम्या डॉट कॉम बंद का आहे\nमागचे काही वर्षे batmya.com हि वेबसाईट मी बुकमार्क करून ठेवली आहे. विविध मराठी वृत्तपत्रांत आणि माध्यमांत ��लेल्या ठळक बातम्या एकत्र पाहायला मिळतात. पण मागचे अनेक दिवस साईट बंद आहे. मायबोली वेबसाईट च्या तळाशी या वेबसाईटची लिंक दिली आहे. तसेच मायबोलीशी संबंधित साईट आहे असेही वाचले होते म्हणून विचारणा/चर्चा करण्याकरता इथे हा धागा.\nRead more about बातम्या डॉट कॉम बंद का आहे\nकार्यालयात बॉस वयाने लहान असल्यास ती सिच्युएशन कशी हाताळावी\nबॉस; ऑफिस; सिनियर; वय;\nRead more about कार्यालयात बॉस वयाने लहान असल्यास ती सिच्युएशन कशी हाताळावी\nखूप लहानपणीची एक घटना आठवते. ती एक अतिशय उदासवाणी सकाळ होती. पावसाळा नव्हता. तरीही वातावरण कुंद. ढगाळलेले. जाग आली तीच बाहेर सुरु असलेल्या कसल्याश्या गोंधळ आणि गलक्यामुळेच. उठून पाहिले. घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यांवर धक्का बसल्याचे काळजीचे भाव होते. सगळेजण गंभीरपणे कसलीशी कुजबुज आणि चर्चा करत होते. त्याचवेळी रेडीओवर लता मंगेशकरांचे ते 'गाईड' मधले गाणे लागले होते \"काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है\". तसाच बाहेर आलो.\nRead more about गाणी आणि आठवणी\nमनात खोलवर अचानकपणे घुसलेली \"ती\" बाहेर कशी काढावी\n आज खूप दिवसांनी मायबोलीवर आलो आहे. सुट्टी आहे म्हणून नाही. निवांत आहे म्हणून पण नाही. जरा वेगळेच कारण आहे. म्हणून आलो. बघतो तर इथे काही धाग्यांवर घमासान हाणामारी दिसली. काही धाग्यांवर विनोदी लिखाण दिसले. काही धाग्यांवर राजकीय फड रंगला आहे. काही धाग्यांवर छान छान कविता आहेत. पण आज कशातच माझे मन रमत नाहीये. त्याला कारणच तसे घडले. म्हटले तर हास्यास्पद म्हटले तर खूप गंभीर. ते इथे व्यक्त व्हावे वाटले म्हणून आलो आहे. बर आता जास्त फुटेज न खाता सरळ विषयावर येतो.\nRead more about मनात खोलवर अचानकपणे घुसलेली \"ती\" बाहेर कशी काढावी\nएक दीर्घ कथा मनात आकार घेत आहे .. तीच इथे प्रकाशित करत आहे ...कशी वाटली ते नक्की सांगावे..\nआज रविवार. सकाळ पासूनच धमाल नुसती. आम्ही मुलं परसात खेळत होतो. लपाछपी चा खेळ म्हणुन मी एका आंब्याच्या झाडामागे लपलेले. एवढ्यात बाजूलाच असलेल्या सुक्या पानांच्या ढिगामध्ये काही तरी पडल्याचा आवाज झाला. पण बाहेर पडले तर पकडले जाईन म्हणून मी तिथुनच निरिक्षण करायला लागले.काहीच दिसेना.\nRead more about आठवणीतील चिमणी\nमी माबोवर येऊन जवळ्पास ८ व��्षे ६ महिने झालीत. आजकाल लिखान करत नसल्यामूळे जुन्या आठव्णिंना उजाळा द्यावा म्हणून हा प्रपंच. सुरूवातीला काही कविता पोस्ट करताना कित्येकांनी खिल्ली उडविली. नंतर मैत्री वाढत गेली. त्यात आठवण ठेवण्यासारखी बरीच माणसे मिळाली ती अजुनही स्मरतात कधीकधी माबोवर आलो की ह्या पैकी फारसे कोणी दिसत नसल्याने मन हेलावते.\nकुंडली/पत्रिका : खरे की थोतांड\nRead more about कुंडली/पत्रिका : खरे की थोतांड\nजोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित\nजोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाहतोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.\nRead more about जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-mumbai-preparations-post-veteran-ministers-bharatiya-janata-party-4428", "date_download": "2019-10-22T08:21:15Z", "digest": "sha1:X3GW7Q3RFZIVOQ2XIEA5WMYMYBTXDA6C", "length": 10203, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "युतीबाबतची संदिग्धता कायम, भारतीय जनता पक्षाकडून दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुतीबाबतची संदिग्धता कायम, भारतीय जनता पक्षाकडून दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी\nयुतीबाबतची संदिग्धता कायम, भारतीय जनता पक्षाकडून दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी\nयुतीबाबतची संदिग्धता कायम, भारतीय जनता पक्षाकडून दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी\nयुतीबाबतची संदिग्धता कायम, भारतीय जनता पक्षाकडून दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी\nमंगळवार, 12 फे��्रुवारी 2019\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ‘इलेक्‍टिव मेरिट’ असलेल्या वजनदार नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याची रणनीती भाजपने आखली आहे.\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ‘इलेक्‍टिव मेरिट’ असलेल्या वजनदार नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. युती न झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर कृपाल तुमाने आणि कुंपणावरच्या अन्य खासदारांच्या हातात कमळ देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.\nलोकसभेच्या निवडणुका घोषित होण्यास जेमतेम तीन आठवडे शिल्लक आहेत. निवडणूक जवळ आली तरी युतीबाबत काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. शिवसेनेच्या मनात नेमके काय आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने भाजपने स्वबळाची तयारी ठेवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर लढण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे लोकसभेच्या मैदानात जनतेला परिचित असलेले चेहरे देण्यावर भाजपचा भर आहे.\n१६ ते १८ ठिकाणी नवे उमेदवार\nआगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढावे लागल्यास विद्यमान खासदारांच्या जागा वगळता १६ ते १८ ठिकाणी नवे उमेदव���र द्यावे लागतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग, रायगड, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना मुंबई दक्षिणमध्य आणि महादेव जानकर यांना बारामतीची जागा सोडून उर्वरित जागांवर प्रभावी उमेदवार देण्याचे भाजपने ठरवले आहे.\nमुंबई mumbai लोकसभा विनोद तावडे चंद्रकांत पाटील chandrakant patil सुभाष देशमुख रवींद्र चव्हाण काँग्रेस कमळ निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नारायण राणे महाराष्ट्र maharashtra रामदास आठवले ramdas athavale महादेव जानकर mahadeo jankar bharatiya janata party\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5666595148996708111", "date_download": "2019-10-22T08:53:31Z", "digest": "sha1:54W27QNZRY3ZI3MKIJLHBPZ5GMUFOK7M", "length": 10274, "nlines": 58, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वनौषधींच्या नर्सरीतून जपली सामाजिक बांधिलकी", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nवनौषधींच्या नर्सरीतून जपली सामाजिक बांधिलकी\nनाशिक : नाशिक रोड येथील उद्योजिका माधवी निसाळ यांनी पाचशेहून अधिक प्रकारच्या आयुर्वेदीय वनस्पती अर्थात वनौषधींची जोपासना करून नर्सरी फुलवली आहे. तसेच, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून त्यांनी अनेक संस्था आणि शाळांमध्ये वनौषधींची मोफत लागवडही करून दिली असून, लागवडीसंदर्भात मोफत मार्गदर्शनही त्या करतात.\nनाशिकमधील नांदुरा नाक्याजवळ असणाऱ्या माधवी निसाळ यांची महारुद्र हायटेक नर्सरी आहे. नाशिक रोड परिसरच नव्हे, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नागरिक या नर्सरीतून वनौषधींची रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात.\nपारंपरिक नोकरी करण्यापेक्षा काही तरी वेगळे करावे हे स्वप्न माधवीताईंनी पाहिले होते. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या इगतपुरी महाविद्यालयातून बीकॉम झालेल्या माधवीताईंनी हटके व्यवसाय करायचे ठरवले. अरुंधती व अक्षरा या दोन कन्यांना सांभाळून त्यांनी आपली हायटेक नर्सरी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. पती योगेश निसाळ यांची उत्तम साथ त्यांना आहे. या नर्सरीमुळे १५ जणांना रोजगारही मिळाला आहे.\nआपल्या व्यवसायातून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि वनौषधी संवर्धनासाठी हातभार लागला पाहिजे, हा माधवीताईंचा हेतू. त्यांच्या एक एकर क्षेत्राच्या नर्सरीत आज पाचशेहून अधिक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. ताम्हण, अर्जुन सादडा, खैर, शिरीष, साग, हिरडा, कैलासपती, भीम कापूर, मारवा, अक्कलकाढा, सुगंधी निलगिरी, आंबा, साग, ओवा, रक्तचंदन, पानफुटी, एकदांडी लसूण, पांढरी रुई, मसाल्याची झाडे, जांभूळ, चिंच, फणस, नारळ, रिठा, ब्राह्मी, वेखंड, शतावरी, लेंडी पिंपळी, गुळवेल, गुग्गुळ, गावठी कोरफड अशा विविध प्रकारच्या ५००हून अधिक औषधी वनस्पतींची रोपे त्यांच्या नर्सरीत आहेत.\nत्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, रत्नागिरी, उत्तर प्रदेश अशा विविध भागांतून ही झाडे आणलेली आहेत. कडकनाथ कोंबडी, ससे, गावठी कोंबड्याही त्यांनी पाळल्या असून, कडकनाथ कोंबडीची अंडी खरेदी करण्यासाठीही नागरिक येत असतात.\nसमाजाचे आपण काही देणे लागतो, या विचाराने माधवीताईंनी नाशिक रोडमध्ये आजपर्यंत अनेक संस्था आणि शाळांना वनौषधींची मोफत लागवड करून दिली आहे. त्यामुळे त्यांचा अनेक व्यक्ती आणि संस्थांनी यथोचित सन्मान केला आहे. अनेक संस्थांमध्ये उद्यान विकासित करण्याबरोबरच कॉर्पोरेट सेक्टरमध्येही माधवी निसाळ यांनी नंदनवन फुलवले आहे. लागवड कशी करतात, खते, औषधे कोणती वापरावीत, लहानशा जागेत हिरवळ कशी निर्माण करावी, यासंबंधी विद्यार्थी आणि महिलांना माधवीताई मोफत मार्गदर्शन करतात.\n‘जुने गावठी वृक्ष नामशेष होत असतानाच अशा झाडांचे संवर्धन करणे हा आमचा उद्देश आहे,’ असे माधवी निसाळ यांनी सांगितले.\nनाशिक कारागृहात कम्प्युटर लॅब; ही सुविधा असलेले देशातील पहिले कारागृह\nवनौषधी लागवडीला प्रोत्साहन आणि गुणवत्ता नियंत्रणाची आवश्यकता\nस्मृतिभ्रंश दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती\nनाशिक रोड येथे वाहन लोकार्पण सोहळा\nनाशिक रोडला ‘नगरसेवक आपल्या दारी’ उपक्रम\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&sort=GR_Date&sortdir=ASC", "date_download": "2019-10-22T09:13:42Z", "digest": "sha1:4EOES23UGTAVELCAHPGNCH3HOYXIAU4G", "length": 3825, "nlines": 102, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4911122\nआजचे दर्शक : 2434\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T09:32:08Z", "digest": "sha1:OW4IAMTYT7I22K2JYJOLONT3BBF5MVNN", "length": 16827, "nlines": 210, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (47) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (118) Apply बातम्या filter\nइव्हेंट्स (3) Apply इव्हेंट्स filter\nकृषिपूरक (2) Apply कृषिपूरक filter\nअॅग्रोगाईड (1) Apply अॅग्रोगाईड filter\nकृषी सल्ला (1) Apply कृषी सल्ला filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\n(-) Remove उस्मानाबाद filter उस्मानाबाद\n(-) Remove औरंगाबाद filter औरंगाबाद\nसोलापूर (99) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (90) Apply कोल्हापूर filter\nचंद्रपूर (80) Apply चंद्रपूर filter\nमहाराष्ट्र (78) Apply महाराष्ट्र filter\nअमरावती (75) Apply अमरावती filter\nमहाबळेश्वर (52) Apply महाबळेश्वर filter\nमालेगाव (50) Apply मालेगाव filter\nसिंधुदुर्ग (35) Apply सिंधुदुर्ग filter\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळ\nपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी,...\nमराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत पाणीटंचाई कायम\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान अजूनही टॅंकरवरच अवलंबून आहे. १२ लाख ५७ हजार ५२५ लोकांची तहान टॅंकशिवाय भागत नाही...\nराज्यातील अडीच हजार लाभार्थ्यांना मिळणार मिनी डाळमिल\nनगर ः कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यभरातील २५०० लाभार्���्यांना मिनी डाळमिल व २५० लाभार्थ्यांना डाळमिलपूरक...\nपश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील टंचाई हटेना\nपुणे: राज्यात यंदा मॉन्सून हंगामात दमदार पाऊस पडला. मात्र, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील कारेडवाहू पट्ट्यात पावसाने ओढ दिली....\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज\nपुणे : मेघगर्जना, विजांसह कमी कालावधीत पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्याला दणका दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक...\nविधानसभा निवडणूक ः राज्यभरातून ५५३४ उमेदवारांचे अर्ज दाखल\nमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.४) राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये ३७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३...\nजोरदार वाऱ्यासह मुसळधार सरींची हजेरी\nपुणे ः मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळच्या उकाड्यानंतर दुपारी ढग दाटून येत...\nकृत्रिम पावसासाठी ३५ दिवसांत ५७९ नळकांड्यांचा धुरळा\nऔरंगाबाद: सार्वत्रिक नसला तरी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या परतीच्या पावसाच्या जोरातच सुरू असलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगात...\nराज्यातील धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा\nपुणे : मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर...\nपुणे जिल्ह्याला पावसाचा तडाखा\nपुणे ः देशातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये...\nराज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर बाबर यांना जाहीर\nपुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषी विभागाकडून...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर\nमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले...\nजलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि पाचव्या बक्षिसांचे विजेते\nपुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. यात ९ लाख ५१ हजार रुपयांहून अधिक रकमेची ११११ बक्षिसे...\nअवजारांची मागणी लाखात, उपलब्धता हजारांत\nनगर ः शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी शासन अनुदानावर ट्रॅक्टरसह अन्य अवजारांचा लाभ देते. मात्र मागणी लाखात...\n‘रोहयो’च्या कामावर एक लाख मजूर\nनगर ः यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने उरकत आले असले तरी, अजूनही बऱ्याच भागात पूरेसा पाऊस नाही. ज्या भागात आहे तेथे पूराचा फटका...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर; मराठवाडा, विदर्भात मात्र स्थिती चिंताजनकच\nपुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम...\nराज्यात हलक्या पावसाचा अंदाज\nपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात तापमानाचा पारा वर गेला आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. अधून-मधून...\nमराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारक\nऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नाही. ८२४ लघू मध्यम प्रकल्पांपैकी ३७४ प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत...\nऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार ३९१ टॅंकर सुरू\nपुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणे भरली, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अभूतपूर्व पूर आले....\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090806/vidhvrt09.htm", "date_download": "2019-10-22T09:01:16Z", "digest": "sha1:2Q4TRDWG7MGWKDOCKOT5H7Q64KRQUBZD", "length": 6039, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ६ ऑगस्ट २००९\nमुनगंटीवारांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा\nचंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nभाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. ४८ मंदिरांमध्ये महापूजा, महाभिषेक,महाप्रसादाचे वितरण व\nरक्तदान शिबीर घेण्यात आले.\nशहराचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, बालाजी मंदिर, गणपती मंदिर, बाबुपेठेतील महादेव मंदिर, बंगाली कॅम्प परिसरातील दुर्गा मंदिर, साईबाबा मंदिर, गज���नन महाराज मंदिर, हनुमान मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, मोरवा, लखमापूर, आरवट, मारडा, वेंडली, पिपरी आदी गावातील मंदिरांमध्येसुद्धा महापूजा करण्यात आली.\nयेथील गिरनार चौकात भाजपच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे नेते किशोर जोरगेवार यांनी रक्तदान करून शिबिराचा प्रश्नरंभ केला. यावेळी नगरसेवक वसंत देशमुख, प्रकाश धारणे, अविनाश राऊत, सुनील खांडरे, पुनम तिवारी, गीता भांडेकर, राजू कामपेल्ली, विलास जोगेकर, विकास राऊत, अरविंद गुज्जेवार, संजय तिवारी, अजय धवने आदींसह ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nयावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांसह रक्तसंक्रमण विभागाचे सर्व प्रमुख उपस्थित होते. शिबिरादरम्यान भाजपचे शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वनिता कानडे, अंजली घोटेकर, सुरेश भाकरे, सुभाष कासनगोट्टवार, राजेंद्र खांडेकर, राजेंद्र वैद्य, अशोक मोगरे, रेखा गायकवाड, अश्विनी आवळे, शीला चव्हाण, सूर्यकांत कुचनवार आदी उपस्थित होते. अखिल भारतीय बंगाली उन्नयन समितीच्या वतीने बंगाली कॅम्प परिसरातील सुभाष चौकात समितीचे अध्यक्ष तुषार सोम यांच्या नेतृत्वाखाली भोजनदान करण्यात आले.\nजिल्हा शासगकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी, भाजपा नेते किशोर जोरगेवार, भाजपाचे शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, शहर सरचिटणीस सुभाष कासनगोट्टवार, अल्पसंख्याक आघाडीचे नेते सज्जाद अली आदींच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले. भाजप अल्पसंख्याक आघाडीतर्फे तुकूम परिसरात हकीमी कॉन्व्हेंट येथे सुभाष कासनगोट्टवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबूक व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mdxlacefabric.com/mr/contact/", "date_download": "2019-10-22T09:48:28Z", "digest": "sha1:IA4W3L3NNHYSLX6YN2BPATCHS67B6FC4", "length": 6834, "nlines": 206, "source_domain": "www.mdxlacefabric.com", "title": "संपर्क - 3डी नाडी उत्पादन | Beaded नाडी घाऊक | पूर्वी व्हेनिसमध्ये प्रचारात असलेले एक सुवर्ण नाणे नाडी पुरवठादार | नाडी अॅक्सेसरीज फॅक्टरी -MDX Lacefabric", "raw_content": "\n3डी भरतकाम नाडी फॅब्रिक\n3डी फुले नाडी फॅब्रिक\nवधूची Beaded नाडी फॅब्रिक\nहाताने तया��� केलेला Beaded नाडी फॅब्रिक\nपूर्वी व्हेनिसमध्ये प्रचारात असलेले एक सुवर्ण नाणे नाडी\nवधूची sequins नाडी फॅब्रिक\n3डी भरतकाम नाडी फॅब्रिक\n3डी फुले नाडी फॅब्रिक\nवधूची Beaded नाडी फॅब्रिक\nहाताने तयार केलेला Beaded नाडी फॅब्रिक\nपूर्वी व्हेनिसमध्ये प्रचारात असलेले एक सुवर्ण नाणे नाडी\nवधूची sequins नाडी फॅब्रिक\nताज्या ड्रेस घालणे साठी sequins फॅब्रिक ट्रेंड चकाकी नाडी\nरूंदी 140cm हाताने तयार केलेला Beaded भरतकाम नाडी फॅब्रिक साठी वेषभूषा\nमहिला घालणे साठी हाताने तयार केलेला Beaded मेष भरतकाम नाडी\nउच्च गुणवत्ता 3D नाडी फॅब्रिक मेष Beaded भरतकाम\n3वधूची वेडिंग ड्रेस डी सुंदर नाडी फॅब्रिक\n3डी फुले नाडी फॅब्रिक हाताने तयार केलेला सुंदर वधूची ड्रेस\nताज्या फॅशन 3D फ्लॉवर नाडी फॅब्रिक भरतकाम विक्री\nसानुकूलित 3D फुले नाडी फॅब्रिक फॅक्टरी घाऊक स्वीकारा\nNo.306A,3तिसरा मजला,4व्या स्ट्रीट,Lingnan इलेक्ट्रॉनिक औद्योगिक पार्क,Panyu,ग्वंगज़्यू,\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\nपूर्वी व्हेनिसमध्ये प्रचारात असलेले एक सुवर्ण नाणे नाडी\nNo.306A,3तिसरा मजला,4व्या स्ट्रीट,Lingnan इलेक्ट्रॉनिक औद्योगिक पार्क,Panyu,ग्वंगज़्यू,Guangdong,चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी,आम्हाला द्या आणि आम्ही आत संपर्कात असेल करा 24 तास.\nकॉपीराइट ©2019 ग्वंगज़्यू Mingdexiu कापड कंपनी, लिमिटेड सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-sensex-3449", "date_download": "2019-10-22T09:54:05Z", "digest": "sha1:WQ6CQXBXJBBBBCVFKPHH5OXIOJ5KTSN4", "length": 6092, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने गाठली दिवसभरातील नीचांकी पातळी.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने गाठली दिवसभरातील नीचांकी पातळी..\nशेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने गाठली दिवसभरातील नीचांकी पातळी..\nशेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने गाठली दिवसभरातील नीचांकी पातळी..\nशेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने गाठली दिवसभरातील नीचांकी पातळी..\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 1037 अंशांची घसरण झाल्याचं पाहायला मि��ालं तर निफ्टीही 321 अंशांची घसरलाय. जागतिक पातळीवर इतर देशातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय.\nसध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 हजार 913.53 अशांवर व्यवहार करत असून त्यात 847.36 अंशांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 250 अंशाच्या घसरणीसह 10 हजार 209.65 अशांवर व्यवहार करतो आहे. सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली.\nमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 1037 अंशांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं तर निफ्टीही 321 अंशांची घसरलाय. जागतिक पातळीवर इतर देशातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय.\nसध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 हजार 913.53 अशांवर व्यवहार करत असून त्यात 847.36 अंशांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 250 अंशाच्या घसरणीसह 10 हजार 209.65 अशांवर व्यवहार करतो आहे. सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली.\nमुंबई mumbai शेअर शेअर बाजार निर्देशांक भारत निफ्टी सकाळ\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-sangli-flood-update-pudhari-effects-plenty-of-pet-animal-drown-in-flood-Begin-to-dispose-of-kolhapur/", "date_download": "2019-10-22T08:16:01Z", "digest": "sha1:JRLB2UBTJTF2TQHL2MPNRFAXSI7UFIOI", "length": 6449, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " पुरातून वाहून आलेल्या मृत जनावरांची विल्हेवाट (VIDEO) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पुरातून वाहून आलेल्या मृत जनावरांची विल्हेवाट (VIDEO)\nपुरातून वाहून आलेल्या मृत जनावरांची विल्हेवाट (VIDEO)\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nपुराच्या फटक्यात अनेक जनावरे मृत झाली असून गावाशेजारीच मृत जनावरांचा खच पडून आहे. आठवड्याभरापासून पाण्यात ही जनावरे सडली असून याची विल्हेवाट लावायची तरी कशी, असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे. मृत जनावरांची विल्हेवाट वेळीच न लावल्यास मानवी आरोग्याला मोठा धोका संभवत आहे. याची गंभीर दखल दैनिक पुढारीने घेतली असून बुधवारपासून ही जनावरे पाण्याबाहेर काढून विल्हेवाट लावण्य���स सुरूवात झाली आहे.\nकोल्हापूर-रत्नागिरी हा मार्ग मंगळवारी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. रत्नागिरी मार्गावरील रेडेडोहामध्ये पुरात वाहून आलेल्या जनावरांचा खच पडला होता. दोन दिवसांपासून या मार्गावर व आसपासच्या गावात मृत जनावरांची दुर्गंधी पसरली होती. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दैनिक पुढारीने मंगळवारी याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध दिले होते.\nयाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारपासून ही जनावरे पाण्याबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. ग्रुपचे सदस्य श्री. शिवराज नाळे यांनी या कामासाठी पोकलेन मशिनरी पुरवली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार व त्यांची टीम सकाळपासून या ठिकाणी कार्यरत आहे.\nतसेच अर्थमुव्हिंग मशिनरी ओनर्स ग्रुपचे संजय चौगुले, शिवराज नाळे, अरुण हत्ती, किशोर शहा, संजय नाळे, संतोष पाटील, जालिंदर गावडे, विकास कामीरे, सतिश घाटगे, सुरज बोडके, शिवाजी जाधव, विद्यानंद पाटील, महादेव कुंभार, सुंदर तोरस्कर, सचिन काशीद, प्रताप जाधव, शितल पाटील, किर्तीकुमार पाटणे, इंद्रजित जाधव व इतर सदस्यांनी उपस्थित दर्शवली होती.\nमनुष्यवस्तीपासून दूर जागेत 6 फूट खोली, 8 फूट रुंदी व 4 फूट लांबीचा खड्डा खणावा. यामध्ये मृत जनावर पुरावे; जंतू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जंतूनाशक फवारणी करावी. त्या जागेभोवती ब्लिचिंग पावडर, जंतूनाशक फवारणी करावी, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमहाड- पंढरपूर महामार्गावर पाण्यात अडकली बस (video)\n‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले बांधणी मोहीम\nनोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nसातारा : आजोबांसोबत शेतात गेलेल्‍या मुलाचा पुराने घेतला बळी\nबँकांच्या संपाला गोव्यातील बँकांचा पाठिंबा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/06/blog-post_25.html", "date_download": "2019-10-22T08:33:25Z", "digest": "sha1:6HH3IO26ZKG4FAK4XHLXPSJ62KCNEBNZ", "length": 18925, "nlines": 163, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘जमाअत-ए-इस्लामी हिंद सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल’ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठ��� पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n‘जमाअत-ए-इस्लामी हिंद सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल’\n17व्या लोकसभेच्या निकालांची घोषणा झालेली आहे आणि नवीन सरकारने कार्यभार सांभाळलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी फक्त त्या लोकांचे नसतात ज्यांनी त्यांना मतदान केले, उलट ते सर्वांचेच प्रतिनिधी असतात. आम्ही नवीन खासदारांकडून अशी अपेक्षा करतो की, ते जात, धर्म आणि वर्ग यांच्या पलिकडे जावून भारताच्या प्रगती आणि विकासासाठी काम करतील. आपल्या घटनात्मक जबाबदारीला ते गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे पूर्ण करतील. दुर्दैवाने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ज्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला ते वाईट होते. आम्हाला आशा\nआहे की निवडणुका संपल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातील आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या जबाबदारीची संवेदना लक्षात घेऊन आपले कर्तव्य बजावतील. देशातील गरीब आणि अल्पसंख्यांक यांच्या सुरक्षेची आणि विकासाची जबाबदारी या सरकारची आहे. सरकारनी आपल्या कृतीतून याबाबतीचा विश्‍वास निर्माण करावा की, त्यांचे अधिकार सुरक्षित आहेत, अशी अपेक्षा जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी प्रसिद्धीपकाद्वारे नुकतीच व्यक्त केली आहे.\nते पुढे म्हणतात, भारतासारख्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या संस्कृती, देशाच्या एकात्मतेसाठी , राजकारण आणि प्रगतीसाठी आवश्यक आहेत. शासनकर्त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालले पाहिजे. त्यांच्या विचारांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्या हिताचाही विचार केला पाहिजे. या क्षमता शासनकर्त्यांनी स्वत:मध्ये निर्माण कराव्यात. त्यांनी स्वत:ला कुठल्या विशिष्ट समाज घटकाचे प्रतिनिधी न मानता सगळ्या देशाचे प्रतिनिधी म्हणून काम करावे. आता दुसर्‍यांदा जेव्हा त्यांनी सत्ता सांभाळलेली आहे तेव्हा आता त्यांची ही जबाबदारी आहे की, एक जबाबदार पक्षाचे सदस्य म्हणून आपली प्रतीमा त्यांनी उंचावण्याची काळजी घ्यावी. ज्यावर देशातील सर्व समाज घटक, विशेषत: गरीब, वंचित आणि अल्पसंख्यांकसुद्धा विश्‍वास ठेवतील.\nदेशात शांततेचे वातावरण निर्माण करणे, न्यायाची स्थापना करणे यासाठी जमाते इस्लामी हिंद तर्फे शक्य तेवढे सहकार्य सरकारला देण्याचे मी आश्‍वासन देतो. आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही अपेक्षा ठेवतो की, त्यांनी गंभीरपणे स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. देशाची परिस्थिती त्यांच्याकडून अधिक गांभीर्याची अपेक्षा करते. राजकीय पुढार्‍यांनी आणि पक्षांतर्फे जाती-पातीचे राजकारण आणि त्यासाठी नियमांची पायमल्ली केल्याने देशाची हानी झालेली आहे. आम्ही देशातील सर्वसाधारण नागरिकांना सुद्धा अपील करतो की, शासनाकडून योग्य कामगिरी करून घेण्यासाठी ते सुद्धा आपली सार्थक भूमिका वठवतील. एक सुसंस्कृत आणि प्रगतीशील लोकशाही प्रधान समाजात राहण्यासाठी मतदारांची भूमिका मत दिल्यानंतर संपत नाही, तर सुरू होते. सर्वसाधारण नागरिक आणि नागरी समुहांची ही जबाबदारी आहे की, राज्यकर्त्यांच्या चुका वेळीच त्यांच्या लक्षात आणून द्याव्यात. शिवाय ही पण जबाबदारी त्यांच्यावर आहे की, देशात घटनेचे आणि कायद्याचे राज्य राहील याची खात्री करावी. लोकशाही संस्था आणि लोकशाही मुल्य सुरक्षित राहतील. तसेच सर्व समाजघटकांना न्याय मिळेल. आम्ही देशाच्या मुस्लिमांना आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांची भूमिका खरे पाहता एक संदेश वाहकाची आहे. निवडणुकींच्या निकालांपेक्षा आमच्यासाठी लक्ष देण्यासारखा विषय समाजातील बदलणारी परिस्थिती आहे. ज्या प्रकारे समाजात इस्लाम आणि मुस्लिमांच्या विषयी गैरसमज वाढत आहे, त्यामुळे समाज दुभंगत आहे, त्याचे परिणाम निवडणुकांवरही झालेले आहेत आणि नुकत्याच अस्तित्वात आलेल्या सरकारवरही झालेले आहेत. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण इस्लामचे खरे प्रतिनिधी बणून देशबांधवांच्या जवळ जावून त्यांची मनं जिंकायचा प्रयत्न करायला हवा. मोठ्या प्रमाणात इस्लामचा परिचय देशाला करून देण्याची आपली जबाबदारी आपण पूर्ण करायला हवी.\nआपल्याला आपल्या चारित्र्य आणि सामुहिक वर्तनाने इस्लामची साक्ष द्यावी. इस्लामी मुल्यांवर आधारित जडण-घडण आणि विकासाचा एक नमुना देशबांधवांसमोर ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर योगदान द्यावे लागेल. शिवाय अल्लाहकडून ही अपेक्षाही ठेवली पाहिजे की, या परिस्थितीमधूनही तो चांगला मा��्ग काढेल. कदाचित ही परिस्थिती आपल्या सर्वांना आपल्या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी आणि मुस्लिमांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अल्लाहने घडवून आणली असेल. आज आपण जर का एक जबाबदार इस्लामचे प्रतिनिधी म्हणून स्वत:कडे पाहू. तर इन्शाअल्लाह निश्‍चितच ही परिस्थिती उज्ज्वल भविष्याची पूर्वपीठिका असू शकते, असेही ते म्हणाले.\n२८ जून ते ०४ जुलै २०१९\nईमान (श्रद्धा) ची गोडी : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसोलापूर मेडिकल कॉलेजमध्ये ईद मिलन कार्यक्रम\nआपापसातील सद्भावनावाढीसाठी संपर्क असणे गरजेचे – अ‍...\nईद मिलन’सारख्या कार्यक्रमाने बंधुभाव वाढतो – गजानन...\nभारताची तटस्थता आणि इस्रायल\nइस्लाम एक परिपूर्ण ईश्वरीय जीवनव्यवस्था\nमुहम्मद मुर्सी : एक वादळ शांत झाले\nउपवास शारीरिकदृष्ट्या चांगले असतात : डॉ.दिग्रस\nप्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान राखण्याचा अर्थ...\nअन्निसा ईशवाणी (सुबोध कुरआन)\nडॉक्टरांचे सद्गुण व उपचाराने जिंकले रूग्णाचे मन\nघराला घरपण स्त्रीच बहाल करते..\nशेतकर्‍यांची मुलं बनली चोर जबाबदार कोण\nधर्मनिरपेक्ष लोकशाही समाज आणि अल्पसंख्यांकांचे अधि...\n२१ जून ते २७ जून २०१९\nरमजान व त्याचे फायदे\n‘शबे कद्र’मधील प्रार्थना, सर्व गुन्ह्यांची माफी : ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसहकार्याचे उच्च दर्शन घडविणारी ईद\nविश्‍वक्रांती घडवणारी रमजानची ’बडी रात’\n‘जमाअत-ए-इस्लामी हिंद सरकारला सर्वतोपरी सहकार्य कर...\nमाणूसपणा साधावा हीच दुवा\nडॉ. पायल तडवीची सामाजिक हत्या\nलोकसभेचे निकाल आणि आपली जबाबदारी\n०७ जून ते १३ जून २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात ब���...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&sort=Subject_LL&sortdir=DESC&page=2", "date_download": "2019-10-22T08:23:13Z", "digest": "sha1:HVJJKEHH445WJGA2JRZ4LXTAUW67EHSV", "length": 3827, "nlines": 102, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4910837\nआजचे दर्शक : 2149\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2019-10-22T09:30:30Z", "digest": "sha1:JTMBWN3NY2CWT6XFRIZPAGICC7ZPJZCO", "length": 8928, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\n(-) Remove आत्महत्या filter आत्महत्या\n(-) Remove कोरडवाहू filter कोरडवाहू\nकायदा व सुव्यवस्था (2) Apply कायदा व सुव्यवस्था filter\nशेतकरी (2) Apply शेतकरी filter\nशेतकरी आत्महत्या (2) Apply शेतकरी आत्महत्या filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nकर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nसेलू (जि. परभणी) - आईने पहाटे आवाज दिला, तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. घरात पाहणी केली तेव्हा तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आणि तिने हंबरडा फोडला. कर्जाला कंटाळून धामणगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा हा हृदयद्रावक प्रसंग. श्रीकृष्ण कारभारी डख (वय 36) असे...\nबीड जिल्ह���यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबीड - बीड जिल्ह्यात रविवारी (ता.२७) वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात बीड तालुक्‍यात एक, तर केज तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोनपेठ (जि.परभणी) तालुक्यात वृध्द शेतकऱ्याने काल विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्या केली. ज्ञानोबा अर्जुन दोडके (वय ४५ रा. नांदूरघाट, ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%2520%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-10-22T08:47:11Z", "digest": "sha1:W36PUOAPTVAVNRGENAL5KZQ52QBOUYQQ", "length": 8016, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\n(-) Remove एक्‍झिट पोल filter एक्‍झिट पोल\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nउपमहापौर (1) Apply उपमहापौर filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nसुरेशदादा जैन (1) Apply सुरेशदादा जैन filter\nजळगाव महापालिका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर\nजळगाव : कमालीच्या चुरशीच्या ठरलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत यावेळी परिवर्तन होत असल्याचे चित्र समोर येत असून, \"सकाळ'ने केलेल्या \"एक्‍झिट पोल'मध्ये भाजप 44 जागा मिळवून सत्ताधीश होतानाचे दिसत आहे. तर 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांचे विधानसभा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राई��� करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_48.html", "date_download": "2019-10-22T08:55:53Z", "digest": "sha1:L6EMEU37WPNHIDITZUBLUV6ZSZBQJWGI", "length": 18632, "nlines": 175, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nमाननीय अबू ख़िजामा (वडिलांकडून प्राप्त माहितीवरून) यांच्या कथनानुसार, ते म्हणाले, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘ही दुआ (प्रार्थना) ‘तअवीज्’ (ताईत) जे आम्ही आजारपणाच्या बाबतीत करतो आणि ज्या औषधांचा आम्ही आपला आजार दूर करण्यासाठी वापरतो आणि दु:ख व संकटांपासून वाचण्यासाठी जे उपाय करतो, हे सर्व उपाय अल्लाहच्या भाग्यापासून वाचवू शकतात काय’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘या सर्व वस्तूदेखील अल्लाहच्या भाग्याचाच एक भाग आहेत.’’ (हदीस : तिर्मिजी)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण असे आहे की ज्या अल्लाहने हा आजार आमच्यासाठी लिहिला आहे त्याच अल्लाहने हेदेखील निश्चित केले आहे की अमुक औषधाने आणि अमुक उपायाद्वारे हा आजार बरा होऊ शकतो. आजार निर्माण करणारा अल्लाहच आहे आणि तो बरा करणारे औषधाचा निर्मातादेखील. सर्वकाही त्याने बनविलेल्या कायदेकानू- नुसारच आहेत.\nमाननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे स्वारीवर बसलो होतो. पैगंबर म्हणाले, ‘‘हे मुला, मी तुला काही सांगत आहे (ते लक्षपूर्वक ऐक). पाहा, तू अल्लाहचे स्मरण कर अल्लाह तुझे स्मरण करील. तू अल्लाहचे स्मरण कर, अल्लाहला समोर पाहशील. जेव्हा मागशील तेव्हा अल्लाहकडे माग. जर तुला एखाद्या संकटात मदत हवी असेल तर अल्लाहकडे माग. अल्लाहला तुझा मदत करणारा बनव आणि या गोष्टीवर विश्वास ठेव की अल्लाहने तुझ्याकरिता जे काही लिहून ठेवले आहे त्याव्यतिरिक्त ल��क एकत्र येऊन तुला एखादा लाभ पोहोचवू इच्छित असतील तरी ते तुला लाभ पोहचवू शकणार नाहीत. (म्हणजे कोणाकडे देण्याकरिता काहीही नसल्यामुळे तो देऊ शकणार नाही, सर्व काही अल्लाहचे आहे. तो जे काही देण्याचा एखाद्याबाबत निर्णय घेतो तेवढेच मिळेल, मग ते कोणत्याही माध्यमातून मिळो.) आणि अल्लाहने तुझ्या भाग्यात जे काही लिहिले आहे त्याव्यतिरिक्त जर लोकांनी एकत्र येऊन तुला एखादे नुकसान पोहचवू इच्छिले तरी ते कसलेही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत. (तर मग अल्लाहलाच आपला एकमेव आधार बनविले पाहिजे.) (हदीस : मिश्कात)\nमाननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्बल ‘मोमिन’ (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली ‘मोमिन’ उत्तम आणि अल्लाह अधिक पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण ‘ओठ’ (कस्रfचत) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात. (मिश्कात)\nया हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर ‘दीन’चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल ‘मोमिन’ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या ‘मोमिन’ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्ष��तेला सहारा बनवत नाही तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे\nहे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&sort=Subject_LL&sortdir=DESC&page=4", "date_download": "2019-10-22T09:01:22Z", "digest": "sha1:MRR6SW3HUIGVJUZIJ5XSP6F3JMQJ2FXW", "length": 3743, "nlines": 102, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4911053\nआजचे दर्शक : 2365\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=ZITZ4%2FbFRBlm95BrXxXm1PV6NDrEt6r321exFOEtRLK94L0eCjIFKO8aXWXmTKt0HXPrza1qEFF289qAmyDftkl7UJIq8LkY05na34s_2m4%3D&sort=SrNo&sortdir=DESC", "date_download": "2019-10-22T08:41:56Z", "digest": "sha1:O2V674JF6MCISAFUGQOHEPJC6SK5Z7SO", "length": 3536, "nlines": 94, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "विनियमन- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n3 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (सेवाप्रवेश आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या शर्ती) विनियम 2017 05/05/2017\nएकूण दर्शक : 4910936\nआजचे दर्शक : 2248\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=SMART", "date_download": "2019-10-22T08:18:28Z", "digest": "sha1:6L6E3AQPHDY4PQFTBNI2UK256XS2JHOW", "length": 4303, "nlines": 70, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "SMART", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभारतीय पोस्ट पेमेंट बँक आर्थिक समावेशातील नवा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक तसेच कृषीमालाच्या मूल्यवर्धनासाठी स्मार्ट प्रकल्प\nकृषी व कृषीपूरक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात स्मार्ट प्रकल्प\nकृषी व ग्रामीण परिवर्तनासाठी राज्यात स्मार्ट प्रकल्प\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-10-22T08:57:19Z", "digest": "sha1:V24BCBUY2TKZV7UGDGJSWIMRYLKOFNGM", "length": 6301, "nlines": 77, "source_domain": "satyashodhak.com", "title": "खबरदार! भटांच्या चाट्यांनो.. | Satyashodhak", "raw_content": "\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला ब्राम्हणांचा रोग लागला आहे आणि तो इतका गंभीर आहे की अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर ब्राम्हणांची चिरफाडच करावी लागेल. या पुस्तकातील विचार काहींना आवडतील तर काहीना झोंबतील तेव्हा तुमची प्रतिक्रिया लेखकाला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल वर फोन करून कळवा किवा ई-मेल करून कळवा.\nपुस्तक इथे वाचा : खबरदार भटांच्या चाट्यांनो\nTags:दादुसेना, दादोजी कोंडदेव, निनाद बेडेकर, प्रबोधनकार ठाकरे, बाबा पुरंदरे, ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, भटशाही, मनसे, मराठयांची बदनामी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, वर्णव्यवस्था, शिवरायांची बदनामी, शिवसेना, सत्य इतिहास, संभाजी ब्रिगेड, सामाजिक, हरामखोर बाबा पुरंदरे\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2019/01/25/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BEdoer/", "date_download": "2019-10-22T08:44:57Z", "digest": "sha1:6OJLJD7Z4BXDESP4GBGNRYCNJ4L66NFC", "length": 19833, "nlines": 109, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nफिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions)\nपुन्हा विक्रमामधला न्यायनीतीवान प्रशासक जागा झाला होता. झालं काय होतं की त्याच्या राज्यात असलेल्या जंगली प्रदेशांमध्ये आणि त्या लगतच्या शेतीमध्ये आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. आता या आगी कोण लावतं हे कळायला मार्ग नव्हता. म्हणजे हे चुकून होतंय की कोणी मुद्दाम करतंय हे लक्षात येत नव्हतं. शिवाय नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा ते वणवे लागू शकतात. पण जर कोणी हे मुद्दाम करत असेल तर त्याचा तपास ���रणं गरजेचं होतं. कोणी(Who) केलं कुठे(Where) केलं त्यातली पद्धत काय, साधनं काय (What) मुख्य म्हणजे कशासाठी(Why) केलं हे सगळं पहायाची गरज होती. तरंच घटनांच्या मुळाशी जाणं शक्य होतं. विक्रमाचं डोकं या 5W आणि H चा गुंता सोडवण्यात व्यस्त होतं.\n“खरंच बाबा, देवाने काहीही करावं, पण न्यायनीतिवान राजा करू नये कोणाला..नाहीतर तुझ्यासारखी गत होणार.. सतत विचार, सतत लोकांची परीक्षा, पुन्हा परीक्षा, पण काय रे विक्रमा गुन्हे शोधण्यात ठीक आहे हे सर्व कोणी केलं, कुठे केलं, का केलं, कधी केलं शोधणं.. पण फिजिक्स मध्ये अशी गरज पडते का रे\n“फिजिक्स वापरून घटनेच्या मुळाशी, त्याच्या कारणाशी जायचं असेल तर कर्ता(doer)-कर्म(object of action) आणि क्रिया(action itself) शोधावीच लागते. आता हे बघ. क्रिकेटची मॅच रंगात आलीये. बॅट्समन ने खेळायला म्हणून बॅट पुढे केली. पण बॉल थोडा स्पिन झाला. बॅट्समनचा अंदाज चुकला आणि बॅटच्या एका कडेला घासून बॉल उसळी घेउन गेला आणि विकेट किपर ने डाइव्ह मारून तो कॅच झेलला. आता बॉलरच्या हातातून निघून विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये विसावेपर्यंत बॉलच्या संपूर्ण प्रवासाला किती वेळ लागला साधारण १ मिनिट पण यातली कर्ता -कर्म -क्रिया पाहूया\n१. बॉलरने बॉल टाकला – कर्ता -बॉलर, कर्म कशावर – बॉलवर, क्रिया – हाताने बॉल फेकणे\n२. बॅटस्मन बॉल खेळायला गेला आणि साध्या भाषेत एज दिली बॅटची – कर्ता – बॅटस्मन, कर्म-आधी बॅटवर, मग बॅटने बॉलवर क्रिया- बॅट्समन ने बॅट चेंडूला लावली व बॅटची कडा घासून बॉल उसळला\n३. विकेटकिपर ने डाइव्ह मारून कॅच घेतला – कर्ता -विकेट किपर, कर्म – बॉलवर, क्रिया – बॉलचा कॅच घेणे”\n“अरे बापरे, प्रत्येक बॉलची अशी कॉमेंट्रि करत राहिलं तर लोक क्रिकेटची कॉमेंट्री ऐकणं सोडतील. मॅच संपली तरी कॉमेंट्री चालूच राहिल. संपणारच नाही. पण कायरे विक्रमा निर्जीव वस्तूपण बळ लावतात नारे मग तिथे कोणता आला कर्ता मग तिथे कोणता आला कर्ता \n“बरोबर आहे वेताळा. फिजिक्स मध्ये बहुतेक यासाठीच थेट आणि सहेतुक बळ (direct application of force or contact forces) आणि अप्रत्यक्ष बळ (indirect application of force or indirect forces) ह्या संकल्पना आल्या असाव्यात. माणसांनी आणि इतर सजीवांनी जाणे, येणे, श्वास घेणे, पाणी पिणे, उडी मारणे एवढंच काय तर शिंकणे, उभं राहणे, बसणे अश्या अगदी सहज क्रिया केल्या तरी त्यात आजूबाजूच्या सॉलिड्स वर, लिक्विडवर किंवा हवेवर बळ लावले जाते. समजा उडी मारली ���ाणसाने पृथ्वीवर तर जमिनीला पाय लावून वर उडला हे झाले प्रत्यक्ष बळ लावणे. पण त्यानंतर तो परत खाली येतो हे झाले अप्रत्यक्ष बळ. माणसाचे वजन(weight) हे अप्रत्यक्ष बळ आहे. घर्षण किंवा घासले जाणे (Static and dynamic friction) हे अप्रत्यक्ष बळ आहे. ”\n“हो आणि हे सांगायला तुमचे ते नियम पण आहेत नाहीका काय रे तो एकाने ठोसा दिला की समोरचा उलटा ठोसा मारतोच असा काहीतरी\n“भावना बरोबर आहे, कणाद ‘कार्यविरोधीकर्म’ नावाच्या वैशेषिक सूत्र १-१-१४ मध्ये म्हणतात\nकार्य (Reaction) हे कर्म(Motion) ज्या दिशेत होते त्याच्या विरुद्ध दिशेत कार्य करत असते. न्यूटनचा याबाबतीतला नियम आहे\n“अरे हो हो.. ऐकलंय रे या नियमांबद्दल.. पण म्हणजे मला सांग की सगळ्याच बाबतीत कोण्या सजीव माणसाने काही करायचं आणि निर्जीवांनी फक्त प्रतिक्रिया द्यायची एवढंच ते करतात मला सांग की पावसाचं पाणी टप टप पडतं तिथे कोण ते टाकतं वरून मला सांग की पावसाचं पाणी टप टप पडतं तिथे कोण ते टाकतं वरून समुद्राला पौर्णिमेला भरती येते तेव्हा तिथे चंद्रावर कोणी बसलेलं असतं का ओढायला समुद्राला पौर्णिमेला भरती येते तेव्हा तिथे चंद्रावर कोणी बसलेलं असतं का ओढायला समुद्रामध्ये लाटा येत राहतात तेव्हा कोण पंखा फिरवत बसतं समुद्रामध्ये लाटा येत राहतात तेव्हा कोण पंखा फिरवत बसतं\n“वेताळा पावसाच्या पाण्याचं म्हणशील तर पाण्याच्या थेंबांना त्यांचं वजन किंवा गुरुत्वाकर्षण बळच खाली ओढतं. पौर्णिमेला समुद्राला भरती येते ती दोन वस्तूंमध्ये कायम काम करत असणाऱ्या गुरुत्व बळामुळे. पृथ्वीच्या स्वतः च्या अक्षाभोवती फिरण्यामुळे लाटा निर्माण होत राहतात.. ”\n“पण काय रे विक्रमा हे जे कर्ता, कर्म, क्रिया बोलतोयस ते तर मला फिजिक्स मध्ये ऐकल्यासारखं वाटत नाही..तू काय सांगतोयस हे\n“वेताळा प्राचीन भारतीय वैशेषिक सूत्रे जेव्हा नऊ प्रकारची द्रव्ये सांगतात तेव्हा हे ओघानेच येतं.. पृथ्वी (solid), आप (liquid), तेज (heat), वायू (gas), आकाश (plasma), काल (time), दिक (space), मन (mind) आणि आत्मा (soul) ही ती द्रव्ये.. त्यातले पृथ्वी, आप, तेज, वायू आणि मन हे प्रत्यक्ष बळ लावतात.. अक्षरश: ढकलतात.. काल, दिक, आकाश व आत्मा हे बळ लावत नाहीत आणि लावूनही घेत नाहीत हे सर्व दृश्य जगताला आधार, संदर्भ देतात आणि सतत फिरत राहतात.. ”\n“अरे काय सांगतोयस हे.. ऐकायला तर मजा वाटतेय.. पण कुठं लिहिलंय हे\n“वेताळा, ही वर्णने प्रशस्तपाद या���नी लिहिलेल्या पदार्थ धर्म संग्रह या ग्रंथाच्या तिसऱ्या धड्यात आहेत. पहा जाऊन हवं तर..”\n“हो. भाषेत ज्याला कर्म किंवा object म्हणतात ते कळलं.क्रिया म्हणजे ओढणे, श्वास घेणे कळले. पण भाषेत ज्याला subject किंवा कर्ता म्हणतात किंवा doerम्हणतो ते कोण हे क्लिअर नाही याबद्दल काही बोललेत का प्रशस्तपाद ऋषी याबद्दल काही बोललेत का प्रशस्तपाद ऋषी\n“याच पुस्तकाच्या चौथ्या धड्याच्या नवव्या विभागात आत्मा या द्रव्यावर भाष्य आहे.. आत्मा हाच कर्ता किंवा doer असं स्पष्ट लिहिलं आहे..अनेक उपमा देऊन अगदी छान लिहिलं आहे.. ”\n“पण विक्रमा, चंद्र आणि पृथ्वीतल्या गुरुत्वबलामुळे भरती येते म्हणतोस कसं काय एकदा मला सांगाच रे या लाटांविषयी.. म्हणजे पौर्णिमेला लाटाच का उसळतात डोंगर का नाही उसळत डोंगर का नाही उसळत आणि एखाद्याला या गुरुत्वाच्या कचाट्यातून बाहेर पडायचं तर काय केलं पाहिजे रे आणि एखाद्याला या गुरुत्वाच्या कचाट्यातून बाहेर पडायचं तर काय केलं पाहिजे रे सांगून टाकरे एकदा का यातून सुटका नाहीच हेही सांग .. पण आता मला जायला पाहिजे.. काळ आणि दिशा सतत धावत राहतात किंवा आपण धावत राहतो त्या केवळ आपल्या बरोबर येतात.. अरेरे मी ही तुझ्या सारखाच बोलायला लागलो की जाऊ दे मला मी वेताळच बरा .. तुमचा माणूसपणा तुमच्याकडेच असुदे.. येतो मी विक्रमा.. हा हा हा.. ”\nया पद्धतीच्या इतर कथा: ८वी पर्यंतचं Physics\nकथांची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nपदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची\n[…] जगात काही होतं तेव्हा त्यात कोणीतरी कर्ता (doer/actor), कोणावर तरी कर्म (object), आणि काहीतरी […]\n) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\n[…] आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला कर्ता(doer), कर्म(object) आणि क्रिया(action) असतात. समजा या आदिमानवाने पाहिलं की तो […]\nNext story Exam Special: भर एक्झाम हॉल मध्ये पेपर लिहिताना डोकं ब्लॅंक होतं, उत्तरच सुचत नाही तेव्हा…\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23050", "date_download": "2019-10-22T08:46:04Z", "digest": "sha1:PE2Q6WKJDXYLVTHMT3LT22YJVMDR7OOO", "length": 4165, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शांती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शांती\nअवकाशातून पृथ्वी निळ्याऐवजी शुभ्रधवल भासत होती.\nRead more about शांती (शतशब्दकथा)\nनिधान = ठेवा, खजिना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tacrojon-p37098247", "date_download": "2019-10-22T08:14:31Z", "digest": "sha1:XKEICD7KCF5TBJQR2NNJYPJ26JQHR5HL", "length": 20376, "nlines": 360, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tacrojon in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tacrojon upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tacrolimus\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nTacrojon के प्रकार चुनें\nTacrojon खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एटॉपिक डर्मेटाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tacrojon घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tacrojonचा वापर सुरक्षित आहे काय\nTacrojon चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Tacrojonचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tacrojonचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Tacrojon चा मध्यम प्रमाणात दुष्परिणामांचा अनुभव येऊ शकतो. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, त�� Tacrojon ताबडतोब बंद करा. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या डॉक्टरांनी ते तुमच्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितल्यावरच पुन्हा सुरु करा.\nTacrojonचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTacrojon घेतल्यावर तुमच्या मूत्रपिंड वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nTacrojonचा यकृतावरील परिणाम काय आहे\nTacrojon मुळे यकृत वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nTacrojonचा हृदयावरील परिणाम काय आहे\nतुमच्या हृदय वर Tacrojon चे तीव्र दुष्परिणाम आढळून येऊ शकतात. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय याला घेऊ नका.\nTacrojon खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tacrojon घेऊ नये -\nTacrojon हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Tacrojon घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Tacrojon घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Tacrojon सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Tacrojon कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Tacrojon दरम्यान अभिक्रिया\nकोणत्याही खाद्यपदार्थासह Tacrojon च्या अभिक्रियेबद्दल संशोधनाच्या कमीमुळे, याविषयी माहिती उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Tacrojon दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Tacrojon घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nTacrojon के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tacrojon घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tacrojon याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tacrojon च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tacrojon चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता का��\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tacrojon चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/zenoset-p37085999", "date_download": "2019-10-22T08:53:20Z", "digest": "sha1:TALD34LSMOTU6IW7ER74Q7GOL5GWPPEE", "length": 18929, "nlines": 305, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Zenoset in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Zenoset upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Ondansetron\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nZenoset के प्रकार चुनें\nZenoset खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मतली (जी मिचलाना) और उल्टी\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Zenoset घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Zenosetचा वापर सुरक्षित आहे काय\nZenoset गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Zenosetचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Zenoset चा मध्यम प्रमाणात दुष्परिणामांचा अनुभव येऊ शकतो. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर Zenoset ताबडतोब बंद करा. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या डॉक्टरांनी ते तुमच्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितल्यावरच पुन्हा सुरु करा.\nZenosetचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nZenoset हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nZenosetचा यकृतावरील परिणाम काय आहे\nZenoset घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nZenosetचा हृदयावरील परिणाम काय आहे\nZenoset घेतल्यावर तुमच्या हृदय वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nZenoset खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Zenoset घेऊ नये -\nZenoset हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Zenoset सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nZenoset घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Zenoset तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Zenoset घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Zenoset कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Zenoset दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Zenoset घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Zenoset दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Zenoset घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nZenoset के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Zenoset घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Zenoset याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Zenoset च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Zenoset चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Zenoset चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T08:19:18Z", "digest": "sha1:DXKATXRPMF5C53KEX6YUTNHHLAYPL52S", "length": 3356, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove डोंबिवली filter डोंबिवली\n(-) Remove हाणामारी filter हाणामारी\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nरवींद्र%20चव्हाण (1) Apply रवींद्र%20चव्हाण filter\nशिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून वाद\nडोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://ecopro.org.in/2019/09/02/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-22T09:37:55Z", "digest": "sha1:I5DVLIYSLUZWNITDADMNLARENFRJHQOQ", "length": 7748, "nlines": 87, "source_domain": "ecopro.org.in", "title": "राष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान – Eco-Pro", "raw_content": "\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nYou Are Here: Home / news / social work / राष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nचंद्रपूर: चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेस आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.\nकेंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त येथील अशोक हॉटेल मधे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सह सचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि 3 संस्थाना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले असून कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्हयातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो संस्थेलाही या पुरस्काराने गौ��विण्यात आले. रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nचंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला “राष्ट्रीय युवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी संस्थेचे नितिन रामटेके, रविंद्र गुरनुले उपस्थित होते. इको-प्रो संस्थेने पर्यावरण संरक्षण, जनजागृती, वन्यजीव रेस्क्यू, जनजागृती, पुर-परिस्थितित मदतकार्य, चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, रक्तदान, जल संवर्धन जनजागृती, युवा क्षेत्रात आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\narchaeological Environment National Youth Award social work swachh bharat Abhiyan किल्ला पर्यटन बांधकाम महाराष्ट्र परिक्रमा योग दिन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग हेरिटेज वॉक हेरीटेज वॉक\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\nकिल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2017/12/08/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T09:38:03Z", "digest": "sha1:KW6J7224BIFKMI52W2JB7OFT3NQ3HDSS", "length": 43663, "nlines": 298, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "पदार्थाचा विविध अंगांनी अभ्यास कसा करायचा? (How to analyse any entity using Vaisheshika’s six-pronged approach) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n���२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nपदार्थाचा विविध अंगांनी अभ्यास कसा करायचा\nविक्रम राजा एक चाणाक्ष राजा. कोणत्याही गोष्टीत पुढे पाऊल टाकण्या आधी त्याचे सर्व कंगोरे अभ्यासणारा. कोणत्याही पदार्थाचा सखोल अभ्यास करणारा. मग तो पदार्थ त्याचा राजवाडा असो, तोफेसाठी निवडले जाणारे धातू असोत, अलंकारांसाठी वापरले जाणारे सोने, रुपे असो किंवा तलवारी, भाल्यांसाठी वापरले जाणारे पोलाद असो किंवा देवादिकांच्या मूर्ती घडवण्यासाठी तयार केलेले अष्टधातू मिश्रण असो, तलावांमधले पाणी असो, धान्यकोठारांमधली धान्याने भरलेली पोती असोत किंवा डोंगराळ भागातली घरांची जोती असोत. शिवाय राज्याच्या डोंगरांवर मिळणारे खडक असोत, विविध भागातली माती असो, वृक्ष, जलचर, वनचर, खेचर, अगोचर कोणीही असोत..सर्वांचा अभ्यास करण्याची त्याची विशिष्ट अशी पद्धत होती, एक सूत्र होते..अंधाऱ्या रात्री अनेक स्थिरचर, वनचर पदार्थांचा मनोमन अभ्यास करत तो निघाला होता त्याच्या गंतव्याकडे..एक एक पदार्थाचा अभ्यास करत, त्याविषयीच्या गुंतागुंतीच्या कल्पनांची गाठ सोडवत..\n“हेच ते तुम्हा मानवांचं जरा जास्त चालणारं डोकं..नसता कीस पाडायचा..पण मला सांग तुम्ही हा अभ्यास करता त्याला काही पद्धत आहे का काही सूत्र आहे का काही सूत्र आहे का\n“आहे ना वेताळा जरूरच आहे. महर्षि कणादांनी सांगितलेल्या वैशेषिक सूत्रात आणि त्याच विचार परंपरेत मैलाचा दगड ठरलेल्या पदार्थधर्मसंग्रह या ग्रंथात, सर्वाच्या मुळाशी ही पदार्थाची विविध सहा अंगे क्रमाक्रमाने जाणून घेण्याची ही पद्धत आहे. ती सहा अंगे म्हणजे द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(Actions), सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence).”\n“अरे हो रे विक्रमा तू आधीपण हे सांगितलं होतंस..पण अश्या पद्धतीचं प्रयोजन काय ही सहाच अंगे का ही सहाच अंगे का पाच किंवा सात का नाही पाच किंवा सात का नाही\n“वेताळा, माणूस जेव्हा त्याच्या सभोवतालच्या वातावरणात वावरतो, तेव्हा तो विविध प्रकारे ते वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांनी तो वस्तूचे रंग रूप बघतो, कानांनी आवाज ऐकतो, नाकाने वास घेतो, त्वचेने उष्ण किंवा थंडपणाचा अनुभव घेतो व जीभेने चव पाहतो. पण हे सर्व त्या इंद्रियांना कळल्यावर ती माहिती मेंदूला जाते व तिथे त्याचे अर्थ काढले जातात. एखाद्या पदार्थाचे असे विविध अ��गांनी घेतलेले अनुभव त्याच्या मेंदूला त्या पदार्थाचे व्यक्तिमत्व रेखाटायला मदत करतात. पण मेंदू इथवरच थांबत नाही, तो त्या पदार्थाचे वर्गीकरण करतो, त्या पदार्थाचा लहानात लहान कण कसा असेल याचा मागोवा घेतो, शिवाय त्या पदार्थाच्या उगमाशी जातो आणि त्याच्या घटक द्रव्यांचाही अभ्यास करतो. हे सर्व दृष्टिकोन वैशेषिक विचारसरणीत लक्षात घेतलेले असून तेच ह्या सहा अंगांमधून प्रतीत होतात. द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions) ही पहिली तीन अंगे इद्रियांनी अभ्यासली जातात. त्याचा अभ्यास झाल्यावर सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence) ही अंगे मेंदूच्या विचारक्षमतेशी निगडीत आहेत.”\n“अरे विक्रमा हे सर्व ठीक आहे. पण मला उदाहरण आवडतं रे, असं पाल्हाळ आपण कितीही चालवू शकतो. थांब मीच तुला एक उदाहरण देतो. समजा, आजच्या नवीन काळातली काव्या नावाची एक शाळेत जाणारी मुलगी आहे, असेल दुसरी तिसरीत. शाळेत जाण्यासाठी तिला दप्तर भरावे लागते. तर तिचं भरलेलं दप्तर हा एक पदार्थ घेतला तर त्या दप्तराची सहा अंगे कशी ओळखावी एक पदार्थ म्हणून तिच्या त्या भरलेल्या दप्तराचा अभ्यास कसा करावा एक पदार्थ म्हणून तिच्या त्या भरलेल्या दप्तराचा अभ्यास कसा करावा\n“वा..छान उदाहरण..तर वेताळा आपण असं पाहू की ही काव्या सकाळी दप्तर घेऊन शाळेत जाते. परत ते घेऊन दुपारी घरी येते. या दप्तरात ती इंग्रजी, गणित, शास्त्र, हिंदी व मराठी यासारख्या विषयांची पुस्तके भरते, वह्या भरते, कंपास पेटी भरते, शाळेचा डबा भरते, टोपी ठेवते, रुमाल ठेवते, ओळखीसाठी लागणारं I-card ठेवते. शिवाय तिला शाळेने दिलेली दैनंदिनी(diary) ठेवते. खडूचा डबा ठेवते, पाण्यासाठीची वॉटरबॅग बाहेरच्या कप्प्यात ठेवते. शिवाय तिला शास्त्राच्या प्रकल्पासाठी चुंबक(magnet) आणि लोखंडाचा कीस(iron burr) आणायला सांगितला होता तो पण ती ठेवते. शिवाय या मुलीच्या बॅगेमध्ये तिच्या सुरक्षिततेसाठी एक चिप बसवली आहे. त्यामुळे ती मुलगी कुठे आहे याची माहिती तिच्या आईवडिलांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर(cell phone) मिळत राहते. ”\n“अरे अरे काय हे विक्रमा..इतकं सगळं त्या छोट्या जीवाच्या पाठीवर आणि हे काय चिप वगैरे..”\n“ती वेगळी गोष्ट आहे वेताळा. असो. तर या चिमुकलीची ही भरलेली बॅग हा एक पदार्थ म्हणून घेतला तर आपण त्या बॅगेची द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions), सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence) ही अंगे कोणती आहेत ते पाहू.”\n“आता पहिल्या प्रथम पाहू की त्या बॅगेत कोणकोणती द्रव्ये आहेत\n“सोप्पंय..बॅग कापडाची आहे..कापड हे द्रव्य..”\n“नाही वेताळा..द्रव्ये म्हणजे त्या बॅगेत पृथ्वी(solid), आप(liquid), वायू(gas), तेज(energy), आकाश(waves/plasma), दिक्(space), मन(mind), काल(time), आत्मा(soul) कशाकशास्वरूपात आले आहेत.. ..प्रशस्तपाद म्हणतात..\nतत्रद्रव्याणि पृथव्यप्तेजोर्वाय्वाकाशकालदिगात्ममनांसि सामान्यविशेषसंज्ञयोक्तानि नवैवेति |\nती द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), तेज/ऊर्जा/उष्णता/प्रकाश(energy), वायू(gas), आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind). वैशेषिक सूत्रांमध्ये नावांसहित वर्णन केल्या प्रमाणे ती संख्येने ९ इतकी भरतात. बाकी इतर कुठल्याही द्रव्याची नोंद सूत्रामध्ये नाही.”\n एवढं सगळं त्या चिमुकलीच्या बॅगेत आहे\n“नावावरून अवघड वाटत असलं तरीही उदाहरण दिलं की तुला कळेल..ही पहा त्या बॅगेतली द्रव्ये\nवह्या, पुस्तके, बॅग, पेन्सिल, रबर, वॉटरबॅग, चुंबक, लोखंड चुरा, I-card, कंपासपेटी, खडू, चिप, डबा इत्यादि\nपाणी, डब्यातील भाजीतील पाण्याचा अंश\nहवा, डब्यात दाबलेला वायू, वॉटरबॅगेत रिकाम्या जागेत असलेला वायू\nचुंबक व लोखंडाचा कीस यांमधील चुंबकीय तरंग(magnetic waves), कंपास बॉक्सचा होणारा खळ्ळ आवाज, डब्यातल्या वाट्या एकमेकांवर आपटून होणारा आवाज(sound waves), चिपमधून GPS कडे जाणारे तरंग (electro magnetic waves)\nआधी बॅग बेडरूम मध्ये होती, मग हॉल मध्ये, मग बसमध्ये, मग शाळेत, मग पुन्हा बस मध्ये, मग पुन्हा घरी असे दिक् हे द्रव्य येउन जुळत राहिले व परत गेले.\nपहाटे बॅग बेडरूम मध्ये होती, मग ७ वाजता हॉलमध्ये, ८:३० वाजता बस मध्ये, ९ वाजता शाळेत, २:३० वाजता पुन्हा बसमध्ये, ३:३० वाजता पुन्हा घरी असे काल हे द्रव्य त्या बॅग ला येऊन चिकटत राहिले व परत गेले.\nआइने सर्व वह्या-पुस्तके आहेत की नाही ते पाहिलं म्हणजे तिचं मन येऊन गेलं, लहान बहिणीनं उत्सुकता म्हणून त्यात डोकावलं म्हणजे तिचं मन येऊन गेलं, आजोबांनी उचलून किती जड आहे ते पाहिलं म्हणजे त्यांचं मन येऊन गेलं, बसमध्ये चढवणाऱ्या बाईनी ते उचललं म्हणजे त्यांचं, वर्गात काव्याच्या शेजारी बसणऱ्या खट्याळ मुलाने त्यातली पेन्सिल काढली म्हणजे त्याचं अशी अनेक मनं त्या बॅगेशी जुळून पुन्हा निघून गेली.\nवर उल्लेख केलेल्यांचे आत्मेही त्या बॅगेजवळ येऊन परत गेले.\n“अरे हे चाललंय काय पदार्थविज्ञान आहे की मज्जा..हा चालला तो आला..पदार्थविज्ञान म्हणजे कसं गंभीर प्रयोगशाळेत तासन्तास विचार करत बसणं, दुर्बिणीला डोळे लावणं, विचारांच्या दुनियेत सफरचंदाच्या बागेत बसणं, ग्रहमंडळं तारे यांचा विचार करणं..कसं वजनदार वाटतं..तु उलटंच सांगतोस..मला तर तो खेळ वाटायला लागलाय..””\n“अरे वेताळा, उगीचंच हे गंभीर स्वरूप दिलंय..मस्त मजेत अनुभावायच्या या गोष्टी..असो तर आता बॅगेतल्या गुण(properties) या अंगाकडे येऊ. प्रशस्तपाद म्हणतात..\nगुणाश्च रूपरसगन्धस्पर्शसंख्यापरिमाणपृथक्त्वसंयोगविभागपरत्वापरत्वबुद्धिसुखदु:खेच्छाद्वेषप्रयत्नाश्चेति कण्ठोक्ता: सप्तदश |\nचशब्दसमुच्चिताश्च गुरुत्वद्रवत्वस्नेहसंस्काराटदृष्टशब्दा: सप्तैवेत्येवं चतुर्विंशतिर्गुणा: ||\nपदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत. याशिवाय यात न सांगितलेल्या गुरुत्वाकर्षण, प्रवाहीपणा, अप्रवाहीपणा, शारिरिक वा मानसिक शक्ती, धर्म/मोक्षगामी/विधायकतेकडे नेणारे बळ , अधर्म/विनाशगामी/विनाशकते कडे नेणारे बळ व शब्द/तरंग या ७ गुणांसह ही संख्या २४ इतकी भरते.”\n“अच्छा म्हणजे २४ गुण पहायचे..झालं तर..”\n“तसं नाही वेताळा, त्या बॅगेत जी जी द्रव्ये आपण ओळखली त्या सर्वांना हे २४ गुण लावून पाहायचे..काही ठिकाणी जुळतील तर काही ठिकाणी नसतील..आपण उदाहरणा दाखल एक एक द्रव्य घेऊ\nआकाश – डब्याचा आवाज\nस्थल – घर, शाळा, बस\nकाल – सकाळ, दुपार, संध्याकाळ\nमन – आई, आजोबा, बहिण\n“बापरे विक्रमा, आता तू हे सारे रकाने भरून घेणार की काय ९ गुणिले २४ म्हणजे किमान २१६ गुण लिहायचे ९ गुणिले २४ म्हणजे किमान २१६ गुण लिहायचे\n“नाही वेताळा, हळू हळू एक एक गुण पाहू. वेगवेगळ्या द्रव्यांना वेगवेगळे गुण लागू पडतात. २४ हा एकूण आकडा आहे. वरच्या सारणीत हिरव्या रंगाने दाखवले आहेत ते ते त्या द्रव्यांना लागू पडणारे गुण. आत्ता तुला आवाका लक्षात यावा म्हणून सांगितलं. आता पुढचं अंग पाहू..कर्म(Actions) हे ते अंग..”\n“हे कर्म सुद्धा सर्वांना लागू पडतं..\n“कर्म हे मुख्यत: पृथ्वी, आप, तेज व वायू यांनाच लागू पडते..\nउत्क्षेपणापक्षेपणाकुञ्चनप्रसारणगमनानि पञ्चैव कर्माणि ||4||\nवर फेकणे, खाली टाकणे, आकुंचन पावणे, प्रसरणपावणे व जात राहणे हे या हालचालीचे पाच प्रकार आहेत.\nआता या चिमुकलीच्या बॅगेतील पृथ्वी, आप, तेज व वायू द्रव्ये व पाच प्रकारच्या हालचाली यांची एक सारणी तयार करू\nगोलगोल फिरणे रिकामं करणे कंप पावणे\nवरून खाली पायरी पायरीने पडत येणे,\nथेट खाली पडणे, वर जाणे\n“अरेच्चा म्हणजे हालचालींचा अभ्यास यात करायचा..पण हे पाच हालचालींचे प्रकार का कोणत्या द्रव्यांना कोणत्या हालचाली लागू पडतात कोणत्या द्रव्यांना कोणत्या हालचाली लागू पडतात\n“वेताळा ते तपशीलाने येईलच पुढे कधीतरी..तर आता आपल्या पंचेद्रियांना जाणवणारी द्रव्य, गुण, कर्म ही अंगे पाहिली..आता बुद्धीने जाणवणारी तीन अंगे पाहू..सामान्य(classification), विशेष (individuality), समवाय (inherence) ही ती अंगे..”\n“सामान्य म्हणजे त्या पदार्थाचे वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारे केले जाऊ शकते. प्रशस्तपाद म्हणतात..\nतत्र परं सत्ता, महाविषयत्वात् |\nसा चानुवृत्तेरेव हेतुत्वात् सामान्यमेव ||\nवर्गीकरणाचे दोन प्रकार आहेत: वरचा व खालचा. वरचा गट हा सर्वसमावेशक किंवा सर्वव्यापी प्रकारातला. हा सर्वात मोठा गट म्हणजे जाणीवरूप अस्तित्वाचा असून तो जवळजवळ सर्वच पदार्थांना व्यापतो व त्यामुळे तो जवळपास सगळीकडेच दिसतो. हा गट शुद्ध व सोपा आहे व म्हणूनच सर्वव्यापी आहे.\nतच्च व्यावृत्तेरपि हेतुत्त्वात् सामान्यं सद्विशेषाख्यामपि लभते ||7||\nकाही विशिष्ट द्रव्यांपुरताच असणारा खालचा गट हा तुलनेने लहान गट आहे. या गटातील पदार्थांना भौतिक अस्तित्व असून ते इंद्रिय गोचर असते. या मुळेच या गटातील पदार्थांना अणुस्तरवरही विशेष अस्तित्व असते. तेच त्यांचे वेगळेपणही ठरते. केवळ यामुळेच त्यांचा वेगळा गट पडतो.”\n“त्या बॅगेच्या बाबतीत बोल”\n“मुख्य गट दोन..भूतांचा व महाभूतांचा. मग उपगटात कितीही उपगट सागता येऊ शकतात. खाली दिलेल्या सारणीत ते गट दिले आहेत..\nवह्या, पुस्तके, बॅग, पेन्सिल, रबर, वॉटरबॅग, चुंबक, लोखंड चुरा, I-card, कंपासपेटी, खडू, चिप, डबा इत्यादि\n२ री साठी लागणारे साहित्य\nपाणी, डब्यातील भाजीतील पाण्याचा अंश\nपाण्याचा साठा करण्याची भांडी\nहवा, डब्यात दाबलेला वायू, वॉटरबॅगेत रिकाम्या जागेत असलेला वायू\nचुंबक व लोखंडाचा कीस यांमधील चुंबकीय तरंग(magnetic waves), कंपास बॉक्सचा होणारा खळ्ळ आवाज, डब्यातल्या वाट्या एकमेकांवर आपटून होणारा आवाज(sound waves), चिपमधून GPS कडे जाणारे तरंग (electro magnetic waves)\nआधी बॅग बेडरूम मध्ये होती, मग हॉल मध्ये, मग बसमध्ये, मग शाळेत, मग पुन्हा बस मध्ये, मग पुन्हा घरी असे दिक् हे द्रव्य येउन जुळत राहिले\nपहाटे बॅग बेडरूम मध्ये होती, मग ७ वाजता हॉलमध्ये, ८:३० वाजता बस मध्ये, ९ वाजता शाळेत, २:३० वाजता पुन्हा बसमध्ये, ३:३० वाजता पुन्हा घरी असे काल हे द्रव्य त्या बॅग ला येऊन चिकटत राहिले.\nआइने सर्व वह्या-पुस्तके आहेत की नाही ते पाहिलं म्हणजे तिचं मन येऊन गेलं, लहान बहिणीनं उत्सुकता म्हणून त्यात डोकावलं म्हणजे तिचं मन येऊन गेलं, आजोबांनी उचलून किती जड आहे ते पाहिलं म्हणजे त्यांचं मन येऊन गेलं, बसमध्ये चढवणाऱ्या बाईनी ते उचललं म्हणजे त्यांचं, वर्गात काव्याच्या शेजारी बसणऱ्या खट्याळ मुलाने त्यातली पेन्सिल काढली म्हणजे त्याचं अशी अनेक मनं त्या बॅगेशी जुळून पुन्हा निघून गेली.\nआत्मा सर्वव्यापी असल्याने तोही होताच.\n“म्हणजे वर्गीकरण करणं, त्याचे गट-उपगट करणं हे अभ्यास करणाऱ्यावर असतं..आता विशेष(individuality)अंग..काय हे विशेष\n“वेताळा..वर तो पदार्थ कुठल्या गटात मोडतो हे आपण पाहिलं..आता त्या पदार्थाचं स्वत:चं असं काय विशेष आहे हे पाहायचं. प्रशस्तपाद म्हणतात\nते खल्वत्यन्तव्यावृत्तिहेतुत्वाद्विशेषा एव ||\nया द्रव्यांमध्ये सूक्ष्मस्तरावर जाऊनही जे उरतं ते त्यांचं विशेषत्व. जोपर्यंत ते वेगळे अस्तित्व त्याला इतरांपेक्षा वेगळं असं अस्तित्व असल्याचं दर्शवतं तो पर्यंतच ते त्याचं विशेषत्व असतं. हे सरळ व सोपं आहे.”\n“विक्रमा, हे विशेषत्व सर्वांनाच लागू पडतं\n“वेताळा, महाभूते म्हणजे आकाश, काल, दिक्, मन व आत्मा यांचं विशेष म्हणजे ती स्वत:च. म्हणजे यांचे तुकडे करत जाता येत नाहीत..उदाहरण म्हणजे काळाचे तुकडे केले तरी काळच हाती लागतो..काळाचा अणू नाही कारण काळाला भौतिक अस्तित्व नाही..म्हणजेच या महाभूतांचं दुसरे काही विशेष नाही..”\n“आणि मग भूतद्रव्ये म्हणजे पृथ्वी, आप, तेज व वायूचं काय\n“वेताळा, प्रशस्तपाद सांगतात त्याप्रमाणे या भूतांचे लहान लहान तुकडे करत गेले की शेवटी त्यांचा एक अणू म्हणजे अविभाज्य कण हाती लागतो..म्हणजे वहीचा अणू वेगळा, डब्याचा अणू वेगळा, बॅगचा अणू वेगळा, पेन्सिलीचा अणू वेगळा, खोडरबराचा अणू वेगळा, हवेचा वेगळा, पाण्याचा वेगळा..”\n“अच्छा ह��� विशेष म्हणजे त्यांचा वेगळेपणा\n“हो. शेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. विशेष म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शिल्लक राहिलेला भाग..या विशिष्ट अणुरेणू मुळेच तर तो इतर पदार्थांपेक्षा वेगळा आहे हे कळतं..हेच ते वैशेषिक सूत्रांचं विशेष..आता राहता राहिल समवाय(inherence) हे अंग..”\n“आहेच का आणखी..याचं काय काम याचा अभ्यास कशाला करायचा याचा अभ्यास कशाला करायचा\n“वेताळा, याचा अभ्यास पदार्थाची संरचना लक्षात घेण्यासाठी होतो..त्या संरचनेतील अविभाज्य घटक लक्षात घेण्यासाठी होतो..”\n“विक्रमा भरकटू नकोस रे..उदाहरण दे..”\nअयुतसिद्धानामाधार्य्याधारभूतानां य: सम्बन्ध इह प्रत्ययहेतु: स समवाय : ||\nएकमेकांपासून वेगळे न काढता येऊ शकणारा संबंध जिथे दिसतो, म्हणजे पदार्थ व त्यातील अविभाज्य घटक यात जो संबंध, तोच तो समवाय संबंध.\nआपल्या उदाहरणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, त्या बॅगेचे धागे व बॅग यांच्यात अतूट संबंध आहे. वह्या व पुस्तकांची मुखपृष्ठे, पाने व शिवणीचा धागा यांचा पुस्तकावह्यांशी अतूट संबंध आहे. धागे निघाले की पत्रावळ्या झाल्यास समजा. शिसपेन्सिलीचा त्या शिशाशी व लाकडाशी समावय संबंध आहे. शिसे झिजले की पेन्सिल संपत जाते. बॅग भरण्यासाठी बॅगच नसली तर त्या भरलेल्या बॅगेला अर्थ नाही..अशा रितीने वेताळा पदार्थाची सहा अंगे आपण पाहिली..पदार्थाचा अभ्यास सुरु करायला सुरुवात झाली..सर्व अंगांचा सर्व तपशील माहिती होईल तेव्हा या शाळेच्या बॅगचा वैशेषिकाच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास होईल..”\n“छे बुवा..या साध्या शाळेच्या बॅग मध्ये एवढं सारं दडून बसलं आहे का हा आवाका फार मोठा आहे रे हा आवाका फार मोठा आहे रे पण शेवटच्या समवाय संबंधाचं मीही एक उदाहरण देऊ शकतो”\n“जसा तुझा माझ्याशी..विक्रम-वेताळातला कोणीही एक नसला तर या जोडगोळीला अर्थ नाही..पण विक्रमा या तुझ्या वर्णनानंतर तर मी तुला सोडणं तर अशक्यच वाटतं..शिवाय अनेक प्रश्नही आहेत..आणि ही अंगेही अधिक तपशीलात जाऊन जाणून घ्यायची आहेत..येतो विक्रमा..आपला हा समवाय संबंध असाच चिरकाल राहो..हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nझालं..घोड्याने त्याच्या वैरणीच्या पिशवीला एक पदार्थ मानलं व त्याची सहा अंगे कोणती याचा तो विचार करु लागला\n“..ओली वैरण..म्हणजे हरभरा हे पृथ्वी द्रव्य, तो ओला आहे म्हणजे आप आले.पोत्यात हवा आहे म्हणजे वायू..पोतं उचलणं, टाकणं, दाबणं, सैल सोडणं ह�� कर्मे..”\nतेवढ्यात त्याला दुसरा घोडा म्हणाला “अहो घोडापदार्थ, हे नवद्रव्यांनी भरलेलं शरीर आता हलवा..कर्म करा गमनाचं..उशीर होतोय..”\nमूळ लेख: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\nगतिविषयक समीकरणे: विस्थापन, वेग, त्वरण यांना सांधणारे दुवे आणि भास्कराचार्यांची लीलावती(Kinematic Equations and Bhaskaracharya)\nPrevious story वैशेषिक विज्ञानाचा अभ्यास आता काय कामाचा\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/Managing-Director-while-accepting-a-bribe-of-Rs-40-000-/", "date_download": "2019-10-22T09:45:16Z", "digest": "sha1:Z2AOS5GOILKGVJACUGVDEM3SSVC7HZWB", "length": 9447, "nlines": 53, "source_domain": "pudhari.news", "title": " महाऊर्जाचे व्यवस्थापक ४० हजारांची लाच घेताना जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › महाऊर्जाचे व्यवस्थापक ४० हजारांची लाच घेताना जेरबंद\nमहाऊर्जाचे व्यवस्थापक ४० हजारांची लाच घेताना जेरबंद\nसोलार रूफ टॉप सिस्टीमच्या अनुदानाच्या प्रस्तावाचे जॉइंट इन्स्पेक्शन रिपोर्टवर स्वाक्षरी करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाचे व्यवस्थापक हरीश नरहर पाटील (55, रा. जवाहरनगर ठाण्याजवळ, गारखेडा परिसर) यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. नवीन वर्षातील हा पहिलाच ट्रॅप ठरला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील ही चौथी कारवाई आहे.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा सोलार एनर्जी सिस्टीमचा खासगी व्यवसाय आहे. नियमाप्रमाणे सोलार सिस्टीमच्या खरेदीवर महाऊर्जा कार्यालयाकडून केंद्राचे अनुदान वितरित केले जाते. तक्रारदार यांनी औरंगाबादेतील 11 जणांच्या घरी सोलार रूफ टॉप सिस्टीम बसविली आहे. नियमाप्रमाणे 30 टक्के अनुदानासाठी त्यांनी ारहर्रीीक्षर.लेा/सशीीं वर लॉगइन करून कामाच्या इन्स्पेक्शनसाठी विनंती केली. त्यानुसार, कार्यालयाच्या वतीने इन्स्पेक्शन करून जॉइंट इन्स्पेक्शन रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित कार्यालयात जाऊन अनुदान मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी व्यवस्थापक हरीश पाटील याने तब्बल 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून 40 हजार रुपये मागितले.\nतक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. गुरुवारी एसीबीच्या अधिकार्‍यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात व्यवस्थापक पाटील 40 हजार रुपयांची लाच मागत असल्याचा पंचनामा करण्यात आला. अखेर सापळा रचून हरीश पाटील याला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळा कुंभार, एस. एस. शेगोकार, निरीक्षक अनिता वराडे, पोलिस नाईक संदीप आव्हाळे, अश्‍वलिंग होनराव, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड, मिलिंद इप्पर, संदीप चिंचोले यांच्या पथकाने केली.\nऑनलाइन तक्रारीची घेतली दखल\nऔरंगाबाद एसीबी कार्यालयाच्या मेल आयडीवर तक्रारदाराने ऑनलाइन तक्रार केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन एसीबीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. यापुढेही तक्रारदार एसीबीकडे ऑनलाइन तक्रार करू शकतात, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी केले.\nएसीबीच्या एका पथकाने बीड बायपासवरील महाऊर्जाच्या कार्यालयात सापळा यशस्वी केल्यानंतर लगेचच दुसर्‍या पथकाने आरोपी हरीश पाटील याच्या जवाहरनगर ठाण्याजवळील घराची झडती घेतली. त्यात नेमके काय हाती लागले, याची माहिती उशिरापर्यंत समजू शकली नाही, मात्र पथकाने घर झडती घेतल्याचे परोपकारी म्हणाले.\nएकबोटे, भिडे यांच्याविरुद्ध औरंगाबादेतही गुन्हा\nकोरेगाव-भीमा प्रकरण : ४४ जणांना न्यायालयीन, तर चौघांना पोलिस कोठडी\nमहाऊर्जाचे व्यवस्थापक ४० हजारांची लाच घेताना जेरबंद\nऔरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका\nसेवानिवृत्तीच्या तोंडावर 32 कोटींच्या बिलांचे वाटप\nऔरंगाबाद : दगडफेकीत ४० पोलिसांसह ८६ जखमी\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nBB : अभिनेत्रीचा सिद्धार्थवर आरोप, स्पर्श करून...\nजम्‍मू-काश्मीर आणि लडा��च्या सरकारी कर्मचाऱ्यांना 'दिवाळी गिफ्ट'\nकसोटी जिंकताच रवी शास्त्री म्हणाले; 'भाड में गई पिच'\nबीड : सोनाजीराव रांजवण पाटील यांचे निधन\nबेळगाव : खानापुरात महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या हिशोबाचा गोंधळ\nअंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला 'ईडी'कडून अटक\nपोलादपूर : कशेडी घाटात टँकर पलटी; चालक बचावला\nमुंबई : पोलिस शिपायाने केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=nzaFvbLprY6ZEt2SJmjZ58tHQaaEVMqLcR284NqT5T8uiCvb0zOlMhU3wZCPxAck8vxOqX6qOeVjcNQUl4SUCCX3cW_yqjHVZxnsqNEyZI0%3D&sort=Subject_LL&sortdir=ASC", "date_download": "2019-10-22T08:36:42Z", "digest": "sha1:TOF7JFG6RGHQHUYYM3QOQ4SKD5JGVE7I", "length": 3370, "nlines": 93, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दमण आणि दीव-कायदे- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4910917\nआजचे दर्शक : 2229\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-news-302/", "date_download": "2019-10-22T08:36:59Z", "digest": "sha1:MYK74664DHXLLHJFCOYSD225ZNGQPKK2", "length": 14056, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी चिंचवड शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेण्डर | Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेण्डर\nभाषा, गणित यासारख्या विषयांचा मूलभूत विकास होण्यावर भर\nपिंपरी – प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शिक्षण विभागातर्फे “नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेंडर’ काढण्यात येणार आहे. या कॅलेंडरमध्ये भाषा, गणित यासारख्या विषयांचा मूलभूत विकास होण्यावर भर असणार आहे. याचबरोबर, दप्तपराविना शाळा, आनंददायी गृहपाठ या उपक्रममात समावेश करण्यात आला आहे. बदलत्या काळामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला असून हा उपक्रम शैक्षणिकदृष्या दिशादर्शक ठरणार आहे.\nया कॅलेंडरमध्ये शासकीय सर्व ध्येयधोरणांचा सोप्या पध्दतीने समावेश केला असून शिक्षण प्रक्रिया आनंददायी, कृतीयुक्त, स्वयंप्रेरित होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्‍त ठरणार आहे. या उपक्रमाचा फायदा ���प्रगत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच, शाळेतील शिक्षकांना हे कॅलेंडर मार्गदर्शक ठरणार आहे. या कॅलेंडरमध्ये वर्षभर कोणकोणते उप्रकम राबवायचे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या सोनावणे वस्ती या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला असून यंदाच्या वर्षापासून महापालिकेच्या सर्व शाळामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\n“महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती करण्याचे आमचे ध्येय आहे. विविध उपक्रम राबविल्याने गुणवत्ता वाढ होत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेस चालना मिळत असून शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेंडर प्रत्येक शाळेत सुरु केल्यानंतर उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे होणार आहे.\n– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी\n“महापालिका विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आनंददायी उपक्रम कॅलेंडरमध्ये घेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून 100 टक्के प्रगत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमातून प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांची सांगड घालता येणार आहे.\n– रामदास मेचे, उपक्रमशील शिक्षक\nदर महिन्याला अहवाल संकलन कार्यशाळा\nपिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक शाळेत या कॅलेंडरचे वाटप करण्यात येणार आहे. यामधील, प्रत्येक उपक्रम शाळेत राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक शाळेने कॅलेडरमधील कोणकोणते उपक्रम राबविले याबाबत प्रत्येक माहिन्याचा माहिती अहवाल संकलन कार्यशाळेत सादर करायचा आहे. यामुळे, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपक्रम राबविण्यात तत्पर असणार आहेत.\n– दैनंदिन संगीतमय आदर्श परिपाठ\n– राष्ट्रीय सणांचे नियोजन व कार्यवाही\n– वार्षिक डिजिटल स्नेहसंमेलन\n– आनंददायी कृतीयुक्त गृहपाठ\nरक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न\nदिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे\nविद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष\n‘लिव्ह इन’ मधील मैत्रिणीस मारहाण\nकंपनीचे शटर उचकटून सव्वाचार लाखांचे साहित्य लंपास\nपत्नीचा छळ; पतीवर गुन्हा\nपतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी\nविवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा\nपिंपरी : ‘हाफकिन’च्या औषधांना ‘येमेन’मधून मागणी\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65875", "date_download": "2019-10-22T09:00:20Z", "digest": "sha1:7DU3AHX24JO7DJXW6DMR5NRF6MCS7AIY", "length": 6180, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)\nएक साला फोन नाही येत हल्ली\nआणि केलेला न कोणी घेत हल्ली\nथांबलो असतो शिरुरला आजही मी\nसाथ नाही देत ही तब्येत हल्ली\nएकमेकांशी न होते भेट आता\nमी तुझ्या, तूही तुझ्या समवेत हल्ली\nराहतो सोसत जगाला जन्मलेला\nकेवढ्या थाटात जाते प्रेत हल्ली\nका उगी जन्मास आलो माणसाच्या\nमन कुणी कोणास नाही देत हल्ली\nबस मला टाळी मिळो ह्या वासनेने\nआणतो गझलेत माझ्या श��त हल्ली\nमी मराठीचा कुणी पाईक नाही\nत्यामुळे रेतीस म्हणतो रेत हल्ली\nशक्यता नाही जिथे मी भेटण्याची\nराहतो तेथे मला मी नेत हल्ली\nटाळले असते तुला मृत्यो जरासे\nपण तुझे कळतात हे संकेत हल्ली\nगझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल\nराहतो सोसत जगाला जन्मलेला\nराहतो सोसत जगाला जन्मलेला\nकेवढ्या थाटात जाते प्रेत हल्ली\nटाळले असते तुला मृत्यो जरासे\nपण तुझे कळतात हे संकेत हल्ली\nराहतो सोसत जगाला जन्मलेला\nराहतो सोसत जगाला जन्मलेला\nकेवढ्या थाटात जाते प्रेत हल्ली\nजबरी आहे हा शेर.\nमी मराठीचा कुणी पाईक नाही\nत्यामुळे रेतीस म्हणतो रेत हल्ली\nटाळले असते तुला मृत्यो जरासे\nपण तुझे कळतात हे संकेत हल्ली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2788", "date_download": "2019-10-22T08:37:03Z", "digest": "sha1:WBUQ6IVKTQJGEUZB7WCUPVFYBHF4ODTK", "length": 11247, "nlines": 180, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कागद : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कागद\nमाझ्या समोरचा कागद कोराच राहतो,\nभावनांचा गुंता सोडवता सोडवता\nजेव्हा विचारांचा गुंता वाढतो,\nविचारांचा गुंता सोडवता सोडवता\nजेव्हा शब्दांचा गुंता वाढतो,\nतेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.\nविचारांच्या गर्दीत प्रत्येक चेहरा अनोळखीच भासतो,\nकिंबहुना आपल्या विचारांशी आपलाच गहिरा संबंध असतो,\nकधीकधी मनातून कागदावर उतरता उतरता\nतो विचार पुन्हा गर्दीत हरवून जातो,\nतेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.\nएक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला\nजसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला\nएक बालक हाती घेई,\nमायेने मग आकार देई,\nबनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला \nउंच विहरता मन स्वच्छंदी,\nहीन भासली भुतल रद्दी,\nवाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला \nवाटे त्यासी उंच उडावे\nवादळ वारे यांसी भिडावे\nकांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला \nइतकी उंची तये गाठली\nसाद मनीची नभी आटली\nढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला \nइस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nदरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -\nचॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक\nआणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'\nRead more about इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nआपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.\nजमलं तर त्यांची कृती ही.\nलिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.\nसुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल\nकाहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल\nमी केलेला आकाश कंदिल\nगूगल वर paper lantern शोधलं तेव्हा हा आकाश कंदिल मिळाला , सोपा वाटला म्हणून करून बघितला.\nRead more about मी केलेला आकाश कंदिल\nकागदी राजस्थान : एक अप्रतिम कलाकुसर\nमाझी मावस-आत्ये सून ( माझ्या बहिणीच्या नणंदेची सून ) एक गुणी कलाकार. तिच्या अनेक कलाकृती नेहमीच वाखाणण्याजोग्या. या वर्षी ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी अन त्यांच्या लेकींनी त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सजावट फार फार सुरेख केली आहे. मला त्यांची ही कला इथे दाखवावी वाटली, अन त्या तिघींनी तशी लगेच परवानगीही दिली. त्या तिघींचे मनापासून आभार अन कौतुकही.\nRead more about कागदी राजस्थान : एक अप्रतिम कलाकुसर\nकागदी फुले (स्टेप बाय स्टेप, फोटोसकट )\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकजण आपल्या कलाकृति सादर करत आहेत त्या बघुन मला स्फुर्ती आली. मी आज कागदाची फुले केली. मी ऑफिसमधे रिकामा वेळ मिळाला कि हि करतच असतो.\nआपण जी क्रेप कागदाची फुले करत असू, तशीच हि करतो. पण यासाठी मी कॉम्प्यूटरच्या कंटिन्यूअस स्टेशनरीचा कागद वापरतो. मला यासाठी कात्री, गोंद वगैरे काहीच लागत नाही. या पाकळ्या मी हातानेच कागद फाडून बनवतो. आधी मधे एक कपटा चुरगाळून कळीसारखा आकार करुन घेतो, आणि त्याभोवती पाकळ्या रचत जातो. या पाकळ्यांच्या कडा किंचीत गुंडाळून घेतो. तळाशी हातानेच पिळ देत पाकळ्या घट्ट बसवत जातो. शेवटी देठाला, याच कागदाची कडेची पट्टी, गुंडाळून घेतो.\nRead more about कागदी फुले (स्टेप बाय स्टेप, फोटोसकट )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tacropex-p37098251", "date_download": "2019-10-22T09:50:18Z", "digest": "sha1:IROVLWQAQZENGFIJWC6C47CPCJFO32XM", "length": 20186, "nlines": 360, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tacropex in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tacropex upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tacrolimus\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nTacropex के प्रकार चुनें\nTacropex खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एटॉपिक डर्मेटाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tacropex घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tacropexचा वापर सुरक्षित आहे काय\nTacropex चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Tacropexचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tacropexचा वापर सुरक्षित आहे काय\nTacropex मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Tacropex घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nTacropexचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTacropex मुळे मूत्रपिंड वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nTacropexचा यकृतावरील परिणाम काय आहे\nTacropex चे यकृत वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nTacropexचा हृदयावरील परिणाम काय आहे\nTacropex घेणे हृदय साठी धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नका.\nTacropex खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tacropex घेऊ नये -\nTacropex हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Tacropex घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Tacropex घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Tacropex केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Tacropex चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Tacropex दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Tacropex आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Tacropex दरम्यान अभिक्रिया\nTacropex बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nTacropex के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tacropex घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tacropex याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tacropex च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tacropex चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tacropex चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/209", "date_download": "2019-10-22T10:27:02Z", "digest": "sha1:OJTKKQFH6D2JJ4VRMF7ICF5ZQVIIBRLY", "length": 25057, "nlines": 119, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "टिपण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या सुंदर व भावस्पर्शी आहेत. उदाहरणार्थ, ‘श्रीरामा तू असशी, माझ्या शिरावरी जागा | आम्हां तुझ्या पायावाचून निर्भय नसे दुसरी जागा’ अशी सुंदर रचना ‘आर्या केकावली’मध्ये होती.\n‘श्लोक केकावली’मध्ये शब्दांच्या चमत्कृतीकडे जास्त लक्ष दिले गेले आहे. मयुराने स्वतःच्या उद्धारासाठी जो करूण टाहो फोडला त्या केका म्हणजे मयुराच्या केकांचा संग्रह म्हणजे ‘केकावली’ होय. ‘केकावली’ हे प्रतीक अतिकारूण्यपूर्ण उतरले. त्याची रचना दीर्घ समासाची, त्यामुळे समजण्यास कठीण झाली आहे. बुद्धिवैभव, विरहव्याकुळता, उपदेश, देवाविषयी लडिवाळपणा असे श्लोक ‘केकावली’त आहेत. श्लोकांत सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मातीचा झडो अशा स्वरूपाचे व्यापक विचार मांडले गेले आहेत. आत्मिक उन्नती साधणे हा ‘केकावली’चा उद्देश दिसतो. रसिकांचे अंतकरण श्लोक ‘केकावली’ वाचताना द्रवल्याशिवाय राहत नाही. ते काव्य अप्रतिम, अतिप्रेमळ आहे. मोरोपंत यांच्या बुद्धीचा पूर्ण विकास त्यात दिसतो. देवाविषयी लडिवाळपणा, भय, प्रेम, कवित्व, बुद्धिवैभव या सर्वांचे मधुर मिश्रण म्हणजे ‘श्लोक केकावली’ होय. न.र. फाटक यांनी ‘श्लोक केकावली’ची मुक्त कंठाने स्तुती केली आहे.\nज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतर वेदांतावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याच्या उद्देशाने अमृतानुभावाची निर्मिती झाली. त्या ग्रंथात दहा प्रकरणे असून आठशेचार ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यांचा आवडता चिदविलासवाद त्या ग्रंथात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\nग्रंथ ज्ञानेश्वरांच्या स्वानुभवावर आधारलेला असल्याने त्या ग्रंथाचे नामकरण अमृतानुभव असे केले असावे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या या ग्रंथाला ‘अनुभवामृत’ असे म्हटले आहे. अमृतानुभवाच्या पहिल्या पाच श्लोकांत अक्षर, आनंद, अव्यय अशी परब्रम्हाची विशेषणे सांगून त्यांच्या गुरूची (निवृत्ती) ओळख करून दिली आहे. शिवशक्ती प्रकृती-पुरुष यांच्या ऐक्याचे वर्णन पती-पत्नीच्या रूपकातून काव्यमय असे केले आहे.\nमहिकावतीची बखर हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली. राजवाडे यांना ती बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. ती बखर राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत आहे.\nमहिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे पालघर जिल्ह्याच्या केळवे-माहीममधील माहीम. त्या बखरीत उत्तर कोकणचा इतिहास आहे. ती साधारणपणे चौदाव्या शतकात लिहिली गेली. बखरीमधील इतिहास काळ शके १०६० पर्यंत (सन ११३८) मागे जातो. आतापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ती अत्यंत जुनी अशी बखर आहे. त्या बखरीची एकूण सहा प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे.\nइतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व नेहरू सेंटर (मुंबई) ह्यांची ती संयुक्त कामगिरी आहे. संकेतस्थळावर विभाग विविध आहेत. त्यांपैकी राजवाडे ह्यांच्याविषयीच्या विभागात वि.का.राजवाडे ह्यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांच्या चरित्रातील घटनाक्रम, त्यांची छायाचित्रे, त्यांचे हस्ताक्षर; तसेच, प्रबोधनकार के.सी. ठाकरे, श्री.व्यं. केतकर व साने गुरुजी ह्यांचे राजवाड्यांवरील लेख, वि.का. राजवाडे ह्यां���े वडील बंधू वैजनाथशास्त्री राजवाडे ह्यांचे वि.का. राजवाडे यांविषयीचे पत्र ह्यांचा समावेश आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे संशोधन मंडळ ह्या संस्थेविषयीची माहिती; तसेच, तेथील सार्वजनिक ग्रंथालयाविषयीची माहितीही संकेतस्थळावर वाचण्यास मिळते.\nअक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी बहुतांश मातापित्यांना लागलेली असते. अक्षता या अखंड तांदळाच्या घेण्याची पद्धत आहे. त्याला तुकडा तांदूळ चालत नाही, कारण अक्षत म्हणजे जे क्षत किंवा भंगलेले नाही ते. अक्षता हे प्रतीक आहे. काहींच्या मते, त्यातून वधूचे कौमार्य सूचित होते. गीर्वाणलघुकोशात त्याचा अर्थ पुरुषसंबंधरहित स्त्री असा दिलेला आहे. त्या शब्दाला अक्षतयोनि: असा पर्यायी शब्दही दिला आहे. काही जाणकारांच्या मते, त्यातून वधूच्या घरची सुबत्ता सूचित होते. तांदूळ हे भारतीयांचे मुख्य अन्न. लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त, मित्रपरिवार तांदळाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकतात. वधूच्या घरी अन्नाची कमतरता नाही, म्हणून ते तशा अक्षता टाकू शकतात असाही सूचितार्थ. पण त्याही पुढे जाऊन एक वेगळा विचार उपलब्ध आहे, अक्षतांचे तांदूळ हे एक प्रकारे बीज असते. ते बीज रुजले, की तांदळाचे रोप तयार होते. तांदळाच्या एका दाण्यापासून असे अनेक दाणे, पर्यायाने अशी अनेक रोपे तयार होतात; म्हणजेच वंशवृद्धी होते, जीवसातत्य राखले जाते. लग्नात वधू-वरांच्या संसारवेलीलाही तशीच फलधारणा होऊन वंशवृद्धी व्हावी असा भाव अक्षतांच्या उपयोगामागे असावा.\nबब्रूवान रुद्रकंठावार (Babruvan Rudrakanthawar)\nबब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले; त्याचे कारण म्हणजे त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. त्यांचे चिंचोली - लिंबाजी हे गाव. ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर लिहिणारे लेखक आहेत. ते दैनिक तरुण भारत, देवगिरी (औरंगाबाद) येथे पत्रकार होते.\nत्यांचा जन्म 11 जानेवारी 1965 रोजी करकंब (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) या त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले. ते त्र��पन्न वर्षाचे आहेत.\nमराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश... डेडली कॉकटेल\nअरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची बारीक नजर मराठी साहित्यातील विविध प्रवाहांवर असे आणि त्यांचा नित्य संपर्क नव्या लेखकांशी असे. प्रस्थापित मराठी साहित्यश्रेष्ठी नव्यांची दखल घेत नाही याबद्दल त्यांच्या मनी सूक्ष्म नाराजीदेखील असे. साधू यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे हे सारे मूकपणे व विनम्र भावाने व्यक्त केले. त्यांची अशी एक प्रस्तावना त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने (25सप्टेंबर 2019) प्रसिद्ध करत आहोत. त्यात त्यांच्या लेखनशैलीची व विचारपद्धतीची वैशिष्ट्ये दिसून येतील. शिवाय, शैलीचा बाज म्हणून हे लेखन वाचनीय वाटेल.\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल. ज्ञानेश्वरीत काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. भगवदगीतेवर आत्तापर्यंत अनेक टीकाग्रंथ निर्माण झाले. परंतु, त्या सर्व टीकांमध्ये लोकप्रिय आहे ‘ज्ञानेश्वरी’. ज्ञानेश्वरीस तिची रचना, विस्तारित आशय व काव्यात्मता यांमुळे गीतानिरपेक्ष स्वतंत्र अनन्य स्थान लाभले आहे.\nसट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा\nबसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची ती पुस्तके बेलिलियस रोड, हावडा 711 101 पश्चिम बंगाल या पत्त्यावरून येतात. त्यात पूर्ण वर्षाचे तक्ते उपलब्ध असतात. तो खेळ कसा खेळावा याचीही पुस्तके असत. मी तो बाजार सुरू कसा झाला याची रत्नागिरी परिसरात फिरून माहिती घेतली; https:/ sattamatkai.net ���ी वेबसाईट पाहिली आणि मला त्यातील खास भाषेचा परिचय झाला...\nपहिल्यांदा कॉटन बाजार असायचा. कापसाचे दर फुटायचे. त्या दरानुसार ‘फिगर/ आकडा’ ओपन व्हायचा. तो बाजार नंतर पत्त्यांवरून सुरू झाला. भारतात मटका स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे असे जुनेजाणते लोक सांगतात. मडक्याच्या आत चिठ्या टाकून त्यातून नंबर काढला जात असे. मटक्याचा प्रयोग होई म्हणून मटका असे त्या खेळाचे नाव पडले. मटकाबाजार डे मधुर, नाईट मधुर, डे मिलन, वरळी बाजार, टाईम बाजार, बालाजी किंग डे, तारा मुंबई डे, राजधानी डे अशा नावांनी दिवसरात्र उपलब्ध आहेत. विशेषतः जे खास शब्द कल्याण व मुंबई बाजारांत मिळाले त्यांची माहिती अशी-\nअभिनेत्री म्हणजे नटी, अॅक्ट्रेस. अभिनेत्री हे अभिनेता या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणजे अभिनेता हा (पुरुष) नट, तर अभिनेत्री ही (स्त्री) नटी. ‘नेतृ’ असा संस्कृत शब्द आहे. त्याचे पुल्लिंगी रूप होते नेता आणि स्त्रीलिंगी रूप होते नेत्री. नेत्री हे रूप अभिनेत्री शब्दात सहजपणे वापरले जाते; पण नेत्री हा शब्द राजकारणात वा समाजकारणात नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांसाठी मात्र प्रचारात येऊ शकलेला नाही. पुढारीण, नेती असे शब्द वापरण्याऐवजी ‘नेत्री’ म्हणण्यास काय हरकत आहे\n(‘शब्दचर्चा’ वरून उद्धृत संपादित -संस्करीत)\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T09:35:58Z", "digest": "sha1:AC7AFPDSTVKDXCBHL7IXEWIAG3BDCXVS", "length": 11084, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्���ाय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nयशोगाथा (3) Apply यशोगाथा filter\nअॅग्रोमनी (2) Apply अॅग्रोमनी filter\nकृषी सल्ला (2) Apply कृषी सल्ला filter\nनगदी पिके (1) Apply नगदी पिके filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nकीटकनाशक (8) Apply कीटकनाशक filter\nउत्पन्न (5) Apply उत्पन्न filter\nज्वारी (4) Apply ज्वारी filter\nरासायनिक खत (4) Apply रासायनिक खत filter\nसीताफळ (4) Apply सीताफळ filter\nनिसर्ग (3) Apply निसर्ग filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nसोयाबीन (3) Apply सोयाबीन filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nकृषी विभाग (2) Apply कृषी विभाग filter\nठिबक सिंचन (2) Apply ठिबक सिंचन filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nबागायत (2) Apply बागायत filter\nनफा देणारी पीकपध्दती, विक्रीकौशल्य अन बांधावर खतनिर्मिती\nयवतमाळ शहरापासून चार किलोमीटवरील पारवा येथील क्षेत्र म्हणजे शर्मा यांचा संशोधन आणि विकास (आर ॲण्ड डी) विभागच म्हणावा लागेल. इथली...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली फायद्यात\nपिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ...\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण\nमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही अळी मका, ऊस आदी मुख्य पिकांवर गंभीर रूप धारण करीत आहे. मागील वर्षी...\nएक लहानसे गाव होते. अंदाजे हजाराची वस्ती. गावात सर्वच शेतकरी तेही अल्पभूधारक. चौथीपर्यंत शाळा म्हणून चार सरकारी नोकर, बाकी ना...\nरेल्वेबरोबरच सांभाळली शेतशिवाराची जबाबदारी\nमध्य रेल्वेमध्ये ट्रेन मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे रामराव जगताप यांनी आंबळे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील शेतीमध्ये बाजारपेठेचा...\nसेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात कपात\nकोरडवाहू शेती, उत्पादनाची अशाश्वता, त्यातच आलेले आजारपण अशा कारणांने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील शेतकरी संजय...\nपर्यावरण समतोलासाठी हवे एकात्मिक कीड-रोग नियंत्रणाला प्राधान्य\nएकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या...\nऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण\nअवर्षण स्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे राज्यामध्ये गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं�� सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/request-for-tehsildar/", "date_download": "2019-10-22T08:17:38Z", "digest": "sha1:3B5JDKPBZS3P6NLSB23JXSI63DCD6XRM", "length": 10046, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुदानासाठी तहसीलदारांना निवेदन | Dainik Prabhat", "raw_content": "\nनेवासाफाट- राज्यशासनाने यापुर्वीच जाहीर केलेले विविध अनुदानासह दुष्काळ निधी अद्यापही न मिळाल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशा आशयाचे निवेदन भारतीय जनसंसदने मुख्यमंत्र्यांच्या नावे ते तहसीलदारांमार्फत देण्यात आले.\nनेवासा तालुक्‍यातील ज्या गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, त्यांना 2015-16 चे दुष्काळी अनुदान देऊ असे जाहीर करुनही ते 3 वर्षांतही मिळाले नाही त्याबाबत तीनदा लेखी निवेदने देऊनही दखल घेतली नाही. अनुदान जाहीर केल्याप्रमाणे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने द्यावे ,असे निवेदनात म्हटले आहे.\nनिवेदन नायब तहसीलदार संजय परदेशी यांनी स्विकारले. यावेळी भारतीय जनसंसदचे नेवासा तालुकाध्यक्ष रामराव भदगले, डॉ.अशोकराव ढगे, ऍड.विठ्ठलराव जंगले, कारभारी गरड, एस.आर. शिंदे, डॉ. रजनीकांत पुंड, शिवाजी चव्हाण, दिलीप सरोदे, नवनाथ फुलारी, दिलीप मापारे आदिंसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.\nवीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळणार\nभूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे\nतरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके\nशेवटच्या तीन दिवसात प्रचाराचा उडणार बार\nमनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी\nनिवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीत नाहीत : धस\nपाटपाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपत : पिचड\nजिल्ह्यात 16 मतदान केंद्रांवर महिला राज\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त��वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jeevitnadi.org/aadhee-beej-ekale/", "date_download": "2019-10-22T08:26:00Z", "digest": "sha1:O3HTJG26EBTHXK5EW72NM2F3GUYZSAPI", "length": 13579, "nlines": 62, "source_domain": "www.jeevitnadi.org", "title": "aadhee beej ekale - Jeevitnadi", "raw_content": "\nएकटे एकत्र आले ब्लॉग सिरीज\nपुण्याचे पाणी ब्लॉग सिरिज\nपुण्यात पर्यावरणतज्ञ श्री. प्रकाश गोळे ह्यांच्या इकॉलॉजिकल सोसायटी तर्फे “Sustainable Management of Natural Resources & Nature Conservation” हा पद्व्योत्तर अभ्यासक्रम घेतला जातो.\nअभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, गोळे सरांकडून, गोळे मॅडम, महाजन सर आणि इतर तज्ञांकडून खूप गोष्टी कळल्या होत्या. आपण इतके वर्ष किती संकूचित विचार करत होतो ह्याची जाणीव झाली होती.\nपश्चिम घाटात वृक्षतोड होत आहे, खाणकाम चालू आहे, पर्यावरणाची हानि होत आहे, ह्या बातम्या अधूनमधून वाचत असतो. ते तिकडे पश्चिम घाटात काहीतरी चालू आहे, होत आहे ते वाईट आहे मान्य, पण तिकडे लांब हे चालू आहे. इथे पुण्यात बसून मला त्याचा काय फरक पडतो. माझा काय संबंध असा विचार कायम करत होतो. अशा अनेक बातम्या आमच्यापर्यंत पोहोचायच्या तर, पण भिडायच्या नाहीत.\nहा अभ्यासक्रम केला आणि निसर्गात सगळे कसे एकेमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडलेले आहे ह्याची जाणीव झाली. महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचा उगम हा पश्चिम घाटात आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या तर सगळ्याच. म्ह्णजे मला पाणी मिळते तेच पश्चिम घाटाम���ळे. पश्चिम घाट आहे तर मी आहे. म्हणजेच पश्चिम घाटाच्या विध्वंसाकडे मी तटस्थपणे बघूच शकत नाही.\nमुळा-मुठा नद्यांची पुण्यातील स्थिती अस्वस्थ करू लागली. नदी प्रदूषित आहे हे आधीही माहित होतेच की. पण त्याचा फारसा त्रास वगैरे होत नव्हता इतके ते दृष्य सवयीचे झाले होते. “नदी कसली निव्वळ गटार आहे” असे म्हणतानाही काही विशेष वाईट वाटत नव्हते. परंतु हा अभ्यासक्रम केल्यावर नदीच्या ह्या अवस्थेत बदल करायचा असे वाटू लागले.\nइकॉलॉजिकल सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या ईमेल ग्रुप वर निरांजन उपासनीने सांगितले की त्याने त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढ्दिवसाला असे वचन दिले आहे की, तुझ्या दहाव्या वाढ्दिवसाला आपण मुठा नदीत पोहायला जाऊ. निरंजनच्या ईमेल मुळे असे वाटणार्‍या लोकांमध्ये संवाद सुरु झाला, सर्व अस्वस्थ मंडळी एकत्र आली.\nनदीच्या ह्या अवस्थेत बदल करायचा आहे, नदीसाठी काहीतरी करायचे आहे एवढेच माहीत होते. नक्की काय करायचे ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. मग दर मंगळवारी संध्याकाळी भेटायला सुरुवात केली. प्रत्येक जण आपापल्या परिने वाचन करायचा, नदीच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, वाचलेले/ समजलेले भेटू तेंव्हा सांगायचा. अशा तर्‍हेने ज्ञानाची देवाणघेवाण, चर्चा सुरु झाली.\nसुरुवातीच्या भेटी, चर्चा, ज्ञानाची देवाण-घेवाण\nगोळे सरांनी 1982-83 ह्या वर्षात नदी संवर्धनाचा आराखडा पुणे महानगरपालिकेला सादर केला होता. त्यावेळच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील म्हणजे विठ्ठलवाडी ते बंडगार्डन असा नदीचा सखोल अभ्यास त्यात केला होता.\nआम्ही ठरविले, तो आराखडा वाचायचा, समजून घ्यायचा. 1982-83 सालापासून नदीत आणि शहरात खूपच बदल झाले आहेत. सद्य-स्थितीचा अभ्यास करून, सरांच्या आराखड्यातील ज्या गोष्टी आत्ता लागू पडतात त्या, आणि काही ठिकाणी आवश्यक ते बदल करून, असाच नवीन आराखडा तयार करायचा. इकॉलॉजिकल सोसायटीमधून तो आराखडा घेऊन त्याची प्रत केली, काही सदस्यांनी वाचन सुरु केले.\nनदीवर/ नदीच्या समस्यांवर काम करणार्‍या विविध लोकांना भेटू लागलो, त्यांच्याकडून सद्य स्थिती समजून घेऊ लागलो.\nराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, येथील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे ह्यानी सांगितले की आपल्या बहुतांश नद्यान्मधील प्रदूषण हे डोमेस्टीक, म्हणजे घरातून आलेले आहे. हे आम्हाला नवीन होते. नदी प्रदूषण म्हणले की आपण कारखान्यांकडे बोट दाखवून मोकळे होते. मोघे सरांनी सांगितले की आपल्या नद्या जवळ जवळ 70% पर्यंत, आपण घरी वापरत असलेल्या विविध रसायनामुळे प्रदूषित होत आहेत.\nआपण घरी रसायने वापरतो\nटूथपेस्ट, साबण, शाम्पू, कपडे धुवायचा साबण, भांडी घासायचा साबण, फरशी/ संडास-बाथरूम धुण्यासाठी वापरात असलेली द्रावणे ह्या सगळ्यात विविध रसायने असतात. आपला वापर करून झाला की ही रसायने आपल्या घरातून जवळच्या सूवेज ट्रिटमेंट प्लॅन्ट (STP) मध्ये जातात. पाण्यात विरघळलेले घटक बाजूला करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने हे घटक, तेथून सोडलेल्या पाण्यातून, तसेच्या तसे नदीत जातात.\nह्याबद्द्ल सविस्तर पुढच्या काही ब्लॉग्स मध्ये बोलू कारण विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे.\nमोघे सरांच्या ह्या अभ्यासामुळे आम्हाला दिशा मिळाली. नदी आपल्यामुळे 70% पर्यंत प्रदूषित आहे म्हणजेच नदी 70% पर्यंत स्वच्छ ठेवणेही आपल्याच हातात आहे नाही का\n“नदीसाठी काहीतरी करायचे आहे” ह्या इच्छेला एक आकार मिळायला सुरुवात झाली,\nगोळे सरांच्या आराखड्याचा अभ्यास, त्याच्या आधारे नदीच्या सद्य स्थितीबद्द्ल आराखडा तयार करणे\nमोघे सरांच्या मार्गदर्शनाखाली रसायन-विरहित जीवनशैलीचा अभ्यास व प्रसार\nआता जाणवते की ते पहिले पाऊल टाकणे किती महत्वाचे आहे. आमच्याकडे सम्पूर्ण प्लॅन तयार झाला की मगच आम्ही काम सुरु करू असा आग्रह धरला असता तर कधी सुरुवातच झाली नसती.\nआता हेच बघा ना. आपण हायवे वरून एका गावाहून दुसर्‍या गावाला जातो तेंव्हा सम्पूर्ण रस्ता थोडीच आपल्याला दिसत असतो. केवळ काही मीटर रस्ता समोर दिसत असतो. पण आपण रस्त्यात असलेल्या पाट्या, मैलाचे दगड, ह्याच्या आधारे प्रवास सुरु करतो आणि पोहोचतो ना इच्छित ठिकाणी. (गूगल-पूर्व काळात असाच प्रवास करत होतो की 😊) अगदी कुठे चुकलो, तर विचारतो, त्याप्रमाणे आपल्या मार्गात बदल करतो आणि प्रवास सुरु ठेवतो.\nकुठल्याही ध्येयाचे हे असेच तर आहे.\nसगळा आराखडा पाहिजे हा आग्रह कशाला, पहिले पाऊल तर टाकू, हळूहळू समोरची वाट दिसू लागेल, लोक जोडले जातील, मार्गदर्शक भेटत जातील, गरज लागेल तसा बदल करून, म्हणजेच कोर्स करेक्शन करून प्रवास सुरु राहील.\nअदिती देवधर, संस्थापक संचालक, जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090630/mv09.htm", "date_download": "2019-10-22T09:42:20Z", "digest": "sha1:H6ODUPQP5QWWZB4UIR2D4A56BEFSYYOI", "length": 6053, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ३० जून २००९\nधारावी झोपडपट्टीतील मुलांसाठी उभे राहणार अत्याधुनिक क्रीडा संकुल\n‘स्लमडॉग मिलिनिअर’ या चित्रपटामुळे जगाच्या नकाशावर पोहचलेले धारावी झोपडपट्टीतील हरहुन्नरी मुलांसाठी आता एमएमआरडीए पुढे सरसावली असून आठ कोटी रुपये खर्च करुन धारावी बस डेपोजवळ अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणार आहे. १२ हजार ४३४ चौ. मी. क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या संकुलाचे भूमिपूजन मंगळवारी मुंबईचे पालकमंत्री नबाब मलिक यांच्या हस्ते झाले.\nआशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेले उपनगर असा धारावीचा नावलौकीक जगात आहे. ही ओळख पुसण्याचा शासन प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी एमएमआरडीएने भव्य क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १२ हजार ४३४ चौ. मी. भूखंडावरील सहा हजार ६४३ चौ.मी. परिसरात क्रीडा संकुलची इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीत स्क्वॉश, बिलियर्डस, टेबल टेनिस, आदींची व्यवस्था केली जाणार आहे. अत्याधुनिक व्यायामशाळा, सेमी ऑलिम्पिक जलतरण तलाव, बास्केट बॉल, आणि व्हॉली बॉल कोर्ट याचेही प्रयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. कबड्डी, खो-खो यासारख्या देशी खेळांसाठीही मैदाने राखून ठेवण्यात येणार असून २०० मीटर्स लांब असणाऱ्या पाच मार्गिका धावपटूसाठी उभारला जाणार आहेत. याशिवाय या खेळांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ३०० प्रेक्षक बसू शकतील अशी गॅलरी बांधली जाणार आहे. इनडोअर खेळांप्रमाणे सभागृह, ग्रंथालय, उपहारगृह, आणि राहण्याची व्यवस्था या क्रिडा संकुलामध्ये करण्यात येणार आहे.\nया नियोजित क्रिडा संकुलामुळे शहरातील तरुण वर्ग क्रीडा क्षेत्राकडे आर्कषित होईल असा आशावाद पालकमंत्री नबाब मलिक यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे अशा प्रकल्पांमुळे शहरांना जिवंतपणा येतो, असेही ते म्हणाले.\nधारावीताल तरुणांना एमएमआरडीएने निर्माण करुन दिलेली ही नामी संधी असून तरुणांनी त्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे खासदार एकनाथ गायकवाड यांनी या कार्यक्रमात तरुणांना आवाहन केले. प्राधिकरण सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल आमदार वर्षां गायकवाड यांनी समाधान व्यक्त केल�� तर सर्वागिण विकास म्हणजे क्रिडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देणे त्यामुळे असे प्रकल्प उभारल्यानंतरच शहराचा ‘सर्वागिण विकास’ होईल असे एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4731023838852707970", "date_download": "2019-10-22T08:29:14Z", "digest": "sha1:VO5G2IMYUXVVD5W2BXNN3I76JDAYDXVO", "length": 9313, "nlines": 51, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात\nपुणे : देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अनमोल खजिन्यात दुर्मीळ ठेव्याची भर पडली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज या चित्रफितीत पाहायला मिळणार आहेत.\nयाबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘रॉयल इंडियन नेव्हीचे तत्कालीन अधिकारी विल्यम टेलर यांनी आठ एमएम प्रकारात बारा मिनिटांची ही ध्वनिचित्रफीत चित्रित केली होती. युनायटेड किंग्डम येथे स्थायिक असलेल्या विल्यम टेलर यांच्या कन्या मार्गारेट साउथ यांनी हे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी पाठवले आहे. विल्यम टेलर यांनी केलेल्या चित्रीकरणात महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी, बॅरिस्टर महंमद अली जिना, डॉ. राजेंद्र प्रसाद, भुलाभाई देसाई, मास्टर तारा सिंह, जी. बी. पंत असे अनेक दिग्गज पाहायला मिळतात. लॉर्ड वॉव्हेल आणि महात्मा गांधी परिषदेआधी भेटून परिषदेच्या ठिकाणी चालत जाताना या चित्रीकरणात दिसतात. पंचवीस जून ते चौदा जुलै १९४५ या दरम्यान पार पडलेल्या सिमला परिषदेतील हा अमूल्य ठेवा आहे.’\nहे चित्रीकरण करणारे विल्यम टेलर यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यांच्या कन्या मार्गारेट साउथ यांनी हे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिले आहे. यासोबत दिलेल्या पत्रात त्या म्हणतात, ‘सिमला हे माझ्या वडिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते. वयाच्या सतराव्या वर्षी ते ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेटर कंपनीत रुजू झाले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते रॉय इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले. तेथे लेफ्टनंट या हुद्दय़ावर ते कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त होऊन मायदेशी परतण्याआधी ते सिमला येथे सुट्टीसाठी गेल्याची नोंद आहे. कॅमेरा ही त्यांची विशेष आवड होती. त्या काळात त्यांनी सिमला परिषदेचे केलेले चित्रीकरण महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांचे दर्शन घडवते.\nमहात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी\n‘एनएफएआय’कडे महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना\n‘एनएफएआय’मध्ये चित्रपट जतनासाठी नव्या सुविधा लवकरच\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nसोहिल वैद्य यांच्या माहितीपटाला रसिकांची दाद\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51864", "date_download": "2019-10-22T09:17:45Z", "digest": "sha1:MMIW2CM64NSVWR3EIA45RBM74UVTXMW7", "length": 65510, "nlines": 279, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'हिरण्य रिसॉर्ट' च्या संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांची मुलाखत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'हिरण्य रिसॉर्ट' च्या संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांची मुलाखत\n'हिरण्य रिसॉर्ट' च्या संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांची मुलाखत\nवेरूळ आणि दौलताबादच्या मध्यावर, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या 'हिरण्य रिसॉर्ट'च्या सहचालिका आणि संचालिका मेधा पाध्ये-आठल्ये यांच्याशी गप्पा मारताना मुख्यत्वे जाणवतं ते त्यांचं आपल्या कामाविषयी असलेलं प्रेम आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद कलाक्षेत्रातल्या व्यावसायिक सुरुवातीनंतर अगदी अनपेक्षितपणे आठल्ये दांपत्याने रिसॉर्ट व्यवसायात उडी घेतली. स्वतःसाठी घेतलेल्या छोट्या जागेचे रिसॉर्टमध्ये रूपांतर करताना केलेली सुरुवात, एकंदर प्रवास आणि कला क्षेत्र व रिसॉर्टच्या व्यवसायाची सांगड घालून उभरत्या आणि अनुभवी कलाकारांची कला लोकांसमोर आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याची धडपड याबद्दल त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची मुलाखत खास मायबोलीच्या वाचकांसाठी\nतुमची व्यावसायिक पार्श्वभूमी काय आहे आदरातिथ्य व्यवसायक्षेत्रातला (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) तुम्हांला अगोदर काही अनुभव होता का\nमी व्यवसायाने कलाकार आहे. अप्लाईड आर्ट्सचं शिक्षण झाल्यावर मी थोडे दिवस नोकरी केली आणि मग स्वतःची एजन्सी काढली. मुलं लहान असताना थोडा ब्रेक घेतला पण त्या काळातही माझं पेंटिंग, शिवणकाम, भरतकाम, वाचन आणि भरपूर फिरणं चालू होतं. मला आणि माझ्या मिस्टरांना फिरण्याची खूप आवड आहे, त्यामुळे शनिवार, रविवारी भटकंती सुरू असायची. मिस्टरांचा स्वतःचा व्यवसाय होता पण तो या रिसॉर्ट व्यवसायाशी काहीही संबंधित नव्हता. मलाही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधला काहीही अनुभव नव्हता. किंबहुना या व्यवसायात उतरू असा विचारही कधी केला नव्हता.\nमग काही अनुभव नसताना या व्यवसायात उडी कशी घेतली सुरुवातीच्या काही दिवसांबद्दल आम्हांला थोडं सांगाल का\nआधी सांगितल्याप्रमाणे आम्हाला फिरण्याची खूप आवड त्यामुळे औरंगाबादजवळ वेरूळ, अजिंठा, दौलताबादचा किल्ला, जवळपासची इतर ठिकाणं इथे नेहमी फिरणं व्हायचं. पुण्याला गेलो की पानशेत, सिंहगड इत्यादी ठिकाणी चक्कर व्हायचीच. पण या नेहमीच्या ठिकाणांना भेट देण्याबरोबरच आम्ही वेगळ्या वाटाही भटकायचो. त्यामुळे या नेहमीच्या ठिकाणांबरोबरच माहिती नसलेल्या, आडगावच्या ठिकाणांनाही भेट दिली जायची. पुण्याहून औरंगाबादला कधीकधी सकाळी ७ वाजता निघालेलो आम्ही रात्री १२ वाजता घरी पोहोचायचो, कारण रस्त्यात कुठल्या नदीवर, धरणावर, छोट्याशा गावाला, एखाद्या शांत ठिकाणी भेट द्यायला आम्हांला खूप आवडायचे. पावसाळ्यात खूप फिरायचो. हे करताना, आपलं अशा शांत, निसर्गरम्य ठिकाणी एखादं छोटंसं घर असावं असं वाटायला लागलं. पावसाळ्यात निसर्ग अतिशय सुंदर असतो, औरंगाबादच्या आसपासचा परिसरही त्याला अपवाद नाही. डोंगराजवळ एखादी जागा असावी असं आमच्या मनात यायला लागलं आणि त्या दृष्टीने आम्ही जमीन पाहायला सुरुवात केली. दौलताबादचा किल्ला आणि वेरूळ यांच्यामध्ये डोंगराच्या पायथ्याशी आम्ही दीड एकर जागा घेतली.\nआम्ही जिथे जागा घेतली त्या भागातली सगळी जमीन इनामी जमीन आहे. या सगळ्या जमिनीचा वापर माती काढून विटा बनवण्याकर��ा झाल्यामुळे सगळी जमीन अगदी नापीक झालेली होती. काटेरी दाट झाडं सगळीकडे पसरलेली होती. अशावेळी कोणी लोक येऊन ही जमीन विकत घेत आहेत ही गोष्ट तिथल्या लोकांकरता जरा आश्चर्याची आणि आशेचीही होती. त्यानंतर आजूबाजूच्या जमिनीचे मालकही त्यांची जमीन घ्या अशी गळ आम्हाला घालायला लागले आणि चार पैसे जोडीला असल्याने आम्हीही त्यांची जमीन विकत घेतली. असा पहिला तुकडा १९९५ साली घेतल्यानंतर पुढच्या २-४ वर्षांत आम्ही एका डोंगरापासून ते दुसर्‍या डोंगरापर्यंत पंधरा एकर जमीन विकत घेतली. आता जागा बरीच असल्याने या जमिनीचा उपयोग कशा प्रकारे करता येईल असा विचार मनात यायला लागला. वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्क, रिसॉर्ट, काही रिक्रिएशन अ‍ॅक्टीव्हीटीज करता येतील का, असे विचार मनात घोळायला लागले. त्या दृष्टीने मग आम्ही काही दौरे केले. वेगवेगळे वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्क ह्यांना भेटी देऊन, गुंतवणूक, नंतरचा पसारा, आवाका, ज्या भागात आहोत तिथली परिस्थिती, हवामान, राहणीमान या सर्वांचा अभ्यास करून शेवटी रिसॉर्टवर स्थिरावलो. सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात केली. पुढे रिसॉर्टमध्ये रूपांतर करावे असा विचार करून सुरुवातीला एक रेस्टॉरंट आणि टॉयलेट ब्लॉक एवढंच बांधलं आणि २००० साली आमचं रेस्टॉरंट सुरू झालं. त्यामुळे व्यवसायात एकदम उडी अशी घेतली नाही तर पुढे त्या दृष्टीने काही करता यावे म्हणून एक सुरुवात केली.\nहळूहळू आम्ही लँडस्केपिंगवर काम करायला लागलो. झाडं लावायला सुरुवात केली. We are blessed with our land. दोन्ही बाजूला डोंगर आणि एका बाजूला आठशे वर्षं जुना तलाव, पावसाळ्यात सगळीकडे धबधबे. नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त असल्यामुळे लँडस्केपिंगमध्ये आम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला.\nतुमच्या रिसॉर्टचं एक मोठं आकर्षण आहे 'हुरडा महोत्सव' तसं पाहायला गेलं तर रिसॉर्टमध्ये हुरडा ही अगदी अनोखी कल्पना आहे. हिरण्यमध्ये हुरडा सुरू करण्यामागे काय विचार होता तसं पाहायला गेलं तर रिसॉर्टमध्ये हुरडा ही अगदी अनोखी कल्पना आहे. हिरण्यमध्ये हुरडा सुरू करण्यामागे काय विचार होता ही कल्पना लोक एवढी उचलून धरतील असं वाटलं होतं का\nहो, हुरडा महोत्सव म्हणजे हिरण्यचं मोठं आकर्षण आहे. डिसेंबर जानेवारी हा हुरड्याचा सर्वोच्च खपाचा काळ असतो. त्या काळात प्रत्येक विकेंडला हजार बाराशे लोक ह��रडा खाण्यासाठी येतात. फक्त ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्टीत जवळपास दहा हजार लोक हिरण्यला भेट देतात.\n२००० साली आम्ही जेव्हा अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केली तेव्हा विचार केला की बदलत्या राहणीमानाप्रमाणे आपण कितीतरी गोष्टींपासून दूर गेलो आहोत, जसं की चूल, पाटा, वरवंटा, मिळून शेतात जेवण करणं, हुरडा खाणं वगैरे. जर आपण हुरडा हिरण्यला आणला तर मग सुरुवातीला जवळपासच्या शेतकर्‍यांकडून हुरडा विकत आणून अगदी प्राथमिक स्तरावर हुरडा-विक्री सुरू केली. हुरडा + जेवण ६० रुपये. हाताने पोस्टर्स, कुपन्स करून जाहिरात केली. इथे मला कलाकार असल्याचा फायदा झाला. नवरात्रीत काही ठिकाणी ही जाहिरात केली. लोकांना हुरडा खायला आवडेल असं आम्हाला वाटलं पण प्रतिसाद कशा प्रमाणात मिळेल याची कल्पना नव्हती. सुरुवातीपासूनच लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता. प्रत्येक आठवड्यात गर्दी वाढत गेली. लोकांचा प्रतिसाद आणि पसंती आमच्यापर्यंत पोहोचत होती. आमचा हुरूप वाढला, मग आम्ही त्याकडे जास्त गंभीरपणे पाहायला लागलो. सुरुवातीला आम्ही १-२ शेतकर्‍यांकडून हुरडा घेतला होता, त्यानंतर बाकीचेही काही शेतकरी आमच्याकडे हुरडा देण्याकरता यायला लागले. हुरड्यात वेगवेगळे प्रकार असतात. त्याचा अभ्यास करून त्यातल्या काही जातींचा हुरडा आम्ही घ्यायला लागलो. जशी आमची गरज वाढायला लागली तसे आम्ही त्यातल्या ५-६ जणांकडून हुरडा घ्यायला सुरुवात केली. आता आमचे ठराविक पुरवठादार आहेत. जवळपास अडीच महिने हुरडा महोत्सव चालतो. शेतकरी थोड्या थोड्या पट्ट्यात पेरणी करत राहतात त्यामुळे आम्हाला पूर्ण सीझनभर उत्तम प्रतीचा, ताजा हुरडा सतत मिळत राहतो.\nखानदेशी मांडे आणि हुरडा महोत्सव\nरिसॉर्टचा पसारा बराच मोठा असणार. हिरण्यच्या संचालिका म्हणून तुमचा सहभाग यातल्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये असतो\nपदाने मी हिरण्यची संचालिका असले तरी मी बैठी संचालिका नाही. इथल्या अनेक गोष्टीमध्ये माझा जवळून सहभाग असतो.\nलँडस्केपिंग, रोपवाटिका, रोपांची लागवड हे माझं राज्य आहे, ते मी पूर्णपणे सांभाळते. पावसाळ्यामध्ये वेगवेगळी झाडं आणणं, त्यांचा अभ्यास करणं, ती जगवण्यासाठी काय करायला पाहिजे हे पाहणं, गांडूळ खत तयार करणं वगैरे बाबींमध्ये मी लक्ष घालते. हुरडा पार्टीमध्ये आमच्याकडे हुरड्याचा भरपूर कचरा जमा होतो. तो वाया जाऊ देण्यापेक्षा आम्ही खतात त्याचा उपयोग करतो. हिरण्यवर डोंगर, धबधबे, तलाव या नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त आहे. नैसर्गिक गोष्टी तशाच ठेवण्याकडे आमचा कल आहे, परंतु धबधब्यांना थोडा आकार देणं, लाईट्स वगैरे टाकून स्पेशल इफेक्ट्स देणं, वेगवेगळी झाडे, हिरवळ लावणं या गोष्टी आम्ही करतो. प्रत्येक गोष्ट करण्यामागे बराच अभ्यास असतो. यावरून एक मजा आठवली. हिरण्यच्या सुरुवातीच्या दिवसांत वेगेवेगळ्या नर्सरीजना भेट देऊन मी बरीच झाडं आणली होती. सुंदर डोंगर, धबधबे यांना अजून सुशोभित करावं म्हणून मी काश्मीरमध्ये असतात तशी सुरुची झाडं आणली. माझं स्वप्न असं की इथे आलेल्या लोकांना या डोंगर, सुरुच्या झाडांच्या सान्निध्यात राहून अगदी काश्मीरला गेल्यासारखं वाटावं. पण कुठलं काय काहीच महिन्यात सगळी झाडं मरून गेली. इथली हवा त्या झाडांना मुळीच मानवली नाही. नंतर मात्र मी अभ्यास करूनच रोपं, झाडं आणायला लागले.\nआमच्याकडे शाळांच्या सहलीही बर्‍याच येतात. त्यांच्याबरोबर फिरणं, ट्रेकिंग करणं, या भागातल्या इतिहासाची माहिती देणं हे मी आनंदाने केलं आहे. जुन्या काळातली एक जलवाहिनी आमच्या इथून जाते ती दाखवायची, त्याचं महत्त्व सांगायचे, दौलताबादचा किल्ला दाखवायचा, सोप्या, रंजक भाषेत इतिहास सांगायचा या सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी खूपदा ही शाळकरी मुलं म्हणायची की तुम्हीच आमच्या शाळेत इतिहास शिकवायला या ना\nसुरुवातीला प्रसिद्धी, जाहिरात यांमध्ये मी खूप लक्ष घातलं होतं. आता वेगळी जाहिरात करण्याची गरज पडत नाही. माउथ पब्लिसिटीमुळे लोक येत राहतात.\nवेगवेगळ्या कल्पनांवर विचार करून त्या अमलात आणण्यातही माझा खूप सहभाग असतो. एखादी कल्पना क्लिक झाली तर तिथेच थांबणं आम्हांला रुचत नाही. नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा नेहमीच भर असतो.\nहुरड्याच्या काळात अगदी काउंटर सांभाळण्यापासून, जेवणाच्या स्टॉलवर उभं राहणं, लोकांना काय हवं नको ते पाहणं, काही गोंधळ झाला तर हजर राहून तो सोडवणं यात मी असते.\nवेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणं, मुलाखती, प्रसिद्धी यांच्यात पुढं असल्याने तुम्ही I am the face of Hiranya असं म्हणू शकता.\nअशा कुठल्या नवनवीन गोष्टी तुम्ही हिरण्यमध्ये आणल्या ज्या लोकप्रिय झाल्या किंवा हिरण्यमध्ये असं काय आहे जे लोकांना आवडतं\nहिरण्यची सुरुवात आम्ही रेस्ट��रंटपासून केली. पण ते अजून कसं वाढवता येईल, चांगलं करता येईल, वेगळं काही करता येईल का, यावर सतत विचार केला जायचा. त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायचो. कोणी कृषीपर्यटन (agrotourism) केलंय, कोणी तंबू उभारले आहेत, कोणी साहसपर्यटन (adventure tourism) करतंय असं कळलं की भेटी द्यायचो. मग आपल्याला काय करता येईल, आपल्या लोकांची नस ओळखून काय करायला हवं यावर विचार व्हायचा. मराठवाड्यात तंबूंची (टेंट्स) संकल्पना नव्हती आणि तो प्रयोग करून पाहावा असा आम्ही विचार केला. आम्ही रिसॉर्टमध्ये तंबूंची सुरुवात केल्यावर छान प्रतिसाद मिळाला. खाटांवर झोपून चांदण्या रात्रीचा आस्वाद घेण्यास लोकांनी पसंती दिली. त्यामुळे आम्ही तंबू अजून वाढवले. पण त्यात असुरक्षित वाटणारे लोकही होते. अशा लोकांसाठी पर्याय म्हणून कॉटेजेसही बांधली. आता हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन मुलगाही आमच्या जोडीला या व्यवसायात सामील झाला आहे. आता त्याच्या नवनवीन कल्पनांवर आम्ही काम करत आहोत. अजून भर म्हणजे जास्त खोल्या, प्रशिक्षण केंद्रे, स्विस क्वार्टर्स, पब, जलतरण तलाव, लग्नांसाठी लॉन्स वगैरे यांच्यावर काम करत आहोत.\nहिरण्यमध्ये होळी, गणपती, नवरात्र, कोजागिरी असे वेगवेगळे सण आम्ही साजरे करतो. दिवसभराच्या सहलीकरता जे लोक येतात त्यांच्याकरता आम्ही खेळण्यांचे स्टॉल्स ठेवले आहेत. पतंग, बॅडमिंटन, रिंग, फ्रिस्बी, फुटबॉल, भोवरे आणि इतर अनेक खेळ लोक खेळू शकतात. आम्ही रिव्हर क्रॉसिंग, व्हॅली क्रॉसिंग हे साहसी खेळही ठेवले आहेत. त्यासाठी प्रशिक्षक आणले.\nहिरण्यचा परिसर खूप सुंदर आहे. एका बाजूला ८०० वर्ष जुना तलाव, दोन बाजूला डोंगर, घाटातला रस्ता आहे. त्यामुळे जेवणाबरोबरच निसर्गाचा आस्वाद घ्यायला लोक इथे येतात. आमच्याकडे येणार्‍या लोकांशी आम्ही संवाद साधतो. त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांना आजूबाजूच्या परिसराची माहिती देतो. फक्त जेवणखाणंच नाही तर बाकीच्याही अनेक गोष्टी लोक हिरण्यमध्ये अनुभवतात. लोक भरभरून बोलतात, आठवणींची देवाणघेवाण करतात आणि त्या छान स्मृती घेऊन परत जातात.\nसर्वांना माहिती असलेल्या लोकांबद्दल सांगायचं म्हटलं तर हिरण्यला ना. धों. महानोर येत असतात. आमच्याकडे सी.आय.डी. मालिकेचं शूटिंग झालं होतं. २०१२मध्ये आलेल्या प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूरवर चित्रित झालेल्या 'तेरी मेरी कहानी' या चित्रपटाचं हिरण्यला शूटिंग झालं होतं. मिलिंद गुणाजी महाराष्ट्रातल्या विविध किल्ल्यांना भेटी द्यायचा तेव्हा दौलताबादच्या भेटीत तो हिरण्यला येऊन गेला. या परिसराबद्दल, इतिहासाबद्दल, किल्ल्याबद्दल आमची चर्चा झाली.\nआमच्याकडचा खानदेशी मांड्यांचा स्टॉलही अतिशय लोकप्रिय आहे. इथे छोट्यांबरोबर, वृद्धही वेगवेगळे खेळ खेळतात, पतंग उडवतात, काटाकाटी करतात, चूल पाहून भूतकाळात रमतात, खानदेशी मांडे बनवलेले पाहताना, खाताना आजीची आठवण काढतात.\nयेणार्‍या सर्वांनाच हिरण्य खूप आवडतं आणि ते परत येण्याची इच्छा व्यक्त करतात हेच आम्हाला आमचं यश वाटतं.\nतुम्ही शून्यातून सुरुवात केली आणि आता हिरण्यचा पसारा खूप वाढला आहे. या प्रवासात तुम्ही बरेच चढ-उतार, फायदे-तोटे पाहिले असतील ना\nव्यवसाय म्हटलं की चढ-उतार, फायदे-तोटे आलेच. अजूनही तोटा होतो. काही कल्पना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, किंवा पसंतीत उतरत नाहीत. मग त्यातून होणार्‍या तोट्यातून सावरता सावरता नवीन संकल्पनांवर सतत विचार केला जातो. कोणती गोष्ट लोकांना आवडू शकेल, कशाकरता हिरण्यला लोक येतील यावर विचारमंथन, चर्चा ही घरी घडतंच असते. वर्षातील सगळे महिने लोक हिरण्याला कसे येतील यावर विचार चालतो.\nदहा वर्षांपूर्वी 'हिरण्य धुवांधार' ही संकल्पना आम्ही आणली. पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी या, पावसात, धबधब्यांमध्ये भिजा, खा प्या आणि निसर्गाच्या सानिध्यात दिवस घालवा ही ती कल्पना होती. सुरुवातीला ही कल्पना लोकांनी उचलून धरली, पण अगोदर चांगला प्रतिसाद मिळालेला हा उपक्रम पुढे मात्र आमच्या अपेक्षेएवढा तितकासा चालला नाही.\nआपल्याकडे शाळेच्या सहली सहसा हिवाळ्यात निघतात. आम्ही शाळांच्या सहली पावसाळ्यात आणायला उत्तेजन दिलं. निसर्ग पावसाळ्यात सुंदर असतो, त्यामुळे तेव्हा बोलावलं. निसर्गसहल काढली. मीही त्यांच्याबरोबर जायचे. हिरण्यने उन्हाळी शिबिरं भरवली, सगळं आम्हीच मॅनेज करायचो. पण त्यात बर्‍याच कटकटी होत्या. थोड्या अनुभवानंतर मात्र हिरण्यच्या जागेत आम्ही शाळांना/संस्थांना अ‍ॅरेंज करायला सांगितलं. म्हणजे जागा आम्ही देतो, शिबिर तुम्ही भरवा.\nहा सगळा प्रवास आम्हांला खूप शिकवून जातो. त्यातून विचारमंथन केलं जातं, नवनवीन कल्पना येतात. घरचे सगळे यात सहभागी होतात. प्रत्येक गोष्टीतून फायदा होणं, प्रत्येक कल्पना क्लिक होणं हे शक्य नसतं याची पूर्ण कल्पना असल्यामुळे वेगवेगळ्या अंगाने, दृष्टीने विचार करून लोकांपर्यंत त्यांना आवडणारी, भिडणारी गोष्ट कशी पोहोचवता येईल यावर भर दिला जातो. लोकांपर्यंत न पोचलेल्या/पसंतीस न उतरलेल्या कल्पनांमधून, तोट्यामधूनही आम्ही सगळेच खूप काही शिकलो/शिकतो.\nमाझी दोन्हीही मुलं हिरण्यवर वाढली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. साप, विंचू, बेडूक, माकड, वेगवेगळे पक्षी हे त्यांच्या आयुष्याचा भाग होते. आमच्या हुरड्याच्या अतिशय व्यग्र काळात दोन्हीही मुलं खेळण्याची, पाण्याची काउंटर्स सांभाळायची. हिरण्यवर ती वेगवेगळे अनुभव घ्यायला, माणसं ओळखायला शिकली. दोघंही खूप धाडसी आहेत आणि त्यात हिरण्यचा खूप मोठा वाटा आहे.\nएक व्यवसाय म्हणून कशा प्रकारे नियोजन करता, किती वेळ द्यावा लागतो\nकुठल्याही व्यवसायात जम बसेपर्यंत अगदी झोकून देऊन काम करावं लागतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालावं लागतं. मग जम बसल्यानंतर तुम्ही त्यातल्या तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये जरा जास्त लक्ष घालू शकता. त्याचप्रमाणे वेळेचं जरा योग्य प्रकारे नियोजन करू शकता. आमचा हा व्यवसाय हा फक्त माझ्या एकटीचा नाही. मी आणि मिस्टरांनी मिळून तो नावारूपाला आणला आहे. त्यामुळे कामं विभागली जायची. मी आधी म्हटल्याप्रमाणे रोपांची लागवड, जाहिरात, नवनवीन कल्पनांवर विचार, त्यांची अंमलबजावणी आणि हुरड्याच्या काळात सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग यामध्ये खूप वेळ द्यावा लागायचा, वेळेचं फारसं नियोजन नसायचं. पण आता मात्र मी बर्‍याच गोष्टींमधून लक्ष कमी केलं आहे आणि माझ्या आवडत्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केली आहे. डिसेंबर जानेवारी (आणि खास करून त्यातले विकेंड्स) मात्र यासाठी अपवाद असतो. तेव्हा दिवसातला संपूर्ण वेळ हिरण्यसाठी द्यावा लागतो.\nतुम्ही स्वतः कलाकार आहात, हिरण्यमध्ये याचा उपयोग तुम्ही करून घेता का, किंवा घ्यायचा विचार आहे का\nऔरंगाबादला खूप मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. पण तसं पाहिलं तर इथे फार सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उपक्रम होत नाहीत. माझ्या मनात हिरण्य हे नुसतंच रिसॉर्ट नव्हे तर मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं असं माहिती देणारं सांस्कृतिक केंद्र बनवायचं आहे. औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, दौलताबादला येणार्‍या लोकांसाठी हिरण्यमध्ये वाचनालय, संग्रहालय बनवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही मागे हिरण्यला गायन आणि वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिन साजरा केला होता. त्या निमित्ताने बर्‍याच कलाकारांना भेटलो, स्थानिक कलाकारांनाही संधी दिली. पुढेही कलाकारांना वाव देता यावा म्हणून आम्ही 'हिरण्य फाऊंडेशन' ह्या संस्थेची स्थापना केली, आणि त्याद्वारे स्थानिक आणि बाहेरच्या विविध कलाकारांना त्यांच्य कला सादर करण्याकरता एक व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कलेशी निगडीत ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने माझा सहभाग असतो.\nहिरण्यमध्ये मला कलादालन भरवायचं आहे. मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स केले आहे, आणि आता पी एच. डी.ला प्रवेश घेतला आहे. माझ्या संशोधनाचा विषयही मी वेरूळ अजिंठ्याचे शिल्प, चित्र यांच्याशी संबंधित घेतला आहे. सखोल अभ्यास करावा, त्याविषयी पुस्तक लिहावं हा माझा मानस आहे. कला क्षेत्र माझे पॅशन आहे आणि त्या दृष्टीने मी हिरण्यमधून काय करू शकते यावर माझा विचार सुरू असतो. ख्रिसमसच्या सुट्टीत हिरण्यला जवळपास १०,००० लोक भेट देतात, त्या काळात स्थानिक कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन भरवण्याबद्दल आमचा विचार चालू आहे. हिरण्यला भरवलेल्या कलादालनात काही कायमस्वरुपी तर काही फिरते कलाविष्कार ठेवण्याबद्दल काम चालू आहे. त्या दृष्टीने मी कलाकारांच्या भेटी घेत असते. त्यानिमित्ताने विविध कलाकारांची चित्रे, कला इथल्या लोकांना, या भागाला भेट देणार्‍या पर्यटकांना पाहायला मिळतील.\nवेरूळ, अजिंठ्याला जगभरातून लोक भेट देतात, पण त्यांना अधिक माहिती हवी असेल, स्थानिक चित्रकार, शिल्पकारांशी या कलाकृतींबद्दल चर्चा करायची असेल तर तसा एकही ग्रुप औरंगाबादमध्ये नाही. ही खदखद फार वर्षं माझ्या मनामध्ये होती. स्थानिक कलाकार, विद्वान, गाईड्सना भेटायचं, प्रसिद्धी करायची, महिन्यातून एकदा तरी भेटायचं, समविचारी लोकांबरोबर चर्चा करायची हा एक फार संपन्न करणारा अनुभव आहे. तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये आम्ही एक कला-प्रदर्शन भरवलं होतं. माझी चित्रंही त्यात मांडली होती. पुढच्या वर्षीचा जहांगिरचा शो मला मिळाला आहे. तर आपल्या या अनुभवाचा, ओळखीचा आणि हिरण्यसारखी जागा असण्याचा फायदा कलाक्षेत्रात असलेल्या लोकांना क��ुन देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहेत.\nइतिहास हा माझा आवडता विषय. हिरण्यमुळे या परिसराबद्दल खूप वाचन, अभ्यास झाला. मला जुन्या, पुरातन वस्तू जमवण्याचंही वेड आहे. सध्या मी वेगवेगळ्या धातूंच्या, आकाराच्या जुन्या वस्तू गोळा करते. त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गावांना भेटी देते. यात मला सगळ्यात कोणाची मदत होत असेल तर भांड्यांची दुकाने असणारे दुकानदार या लोकांकडे कधी कधी अगदी जुन्या, मौल्यवान वस्तूंचं भांडार निघतं. त्यांना कळलं की मी जुन्या वस्तू शोधतेय तर मला जुनी नाणी, वडिलोपार्जित असलेल्या अतिशय जुन्या वस्तू मला दाखवतात. मध्ये मी एकदा अशीच जुन्या वस्तू शोधत फिरत होते तेव्हा एक भांडीवाला म्हटला मी तुम्हाला मिनिएअचर पेंटिंग दाखवतो. मी अवाक झाले या लोकांकडे कधी कधी अगदी जुन्या, मौल्यवान वस्तूंचं भांडार निघतं. त्यांना कळलं की मी जुन्या वस्तू शोधतेय तर मला जुनी नाणी, वडिलोपार्जित असलेल्या अतिशय जुन्या वस्तू मला दाखवतात. मध्ये मी एकदा अशीच जुन्या वस्तू शोधत फिरत होते तेव्हा एक भांडीवाला म्हटला मी तुम्हाला मिनिएअचर पेंटिंग दाखवतो. मी अवाक झाले बर्‍याच दुकानदारांकडे अश्या चकीत करणार्‍या गोष्टी सापडतात.\nआपल्या या पारंपरिक वस्तूंच्यामागे फार अभ्यास आहे. भांड्यांचे विविध आकार, त्याकरता वापरले जाणारे धातू यांमागे त्या भागातले हवामान, धातूचे गुणधर्म आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास असतो. मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून, लोकांशी बोलून, वाचन करून या सगळ्या गोष्टींचं दस्तावेजीकरण करत आहे. या वस्तू, माहिती मला हिरण्यमध्ये कायमस्वरूपी प्रदर्शनात मांडायची इच्छा आहे.\nमेधा पाध्ये-आठल्ये ह्यांच्या काही कलाकृती\nसगळ्यात शेवटी, हिरण्यचा ह्या वाटचालीबद्दल तुमच्या भावना कशा व्यक्त कराल\nहिरण्यचा हा सर्व प्रवास फार सुंदर झाला आहे. निसर्ग, कला यांची मला मनापासून आवड असल्याने माझ्यासाठी हा प्रवास अतिशय अनुभवसंपन्न करणारा झाला. माझी आणि माझ्या मिस्टरांची याबाबतची दृष्टीही एक असल्याने दोघांनी मिळून सर्व गोष्टी केल्या. सेटबॅक्स, कटकटी यांचा सामनाही मिळून केला. मुलांचाही हिरण्यच्या वाटचालीत मोठा सहभाग आहे. आता तर मुलगा त्यात पूर्णपणे उतरला आहे. हिरण्यला लोकांचं खूप प्रेम मिळालं, अजूनही मिळतय, आपलं काम लोक पसंत करतात ह्याचा आनंद आहे.\nमला विविध कल���ंची आवड आहे, आणि हिरण्यद्वारे मला त्या लोकांसमोर आणण्याची इच्छा आहे. हिरण्यमुळे माझे काम आणि माझी पॅशन मी एकत्र आणू शकतेय. मी जे करतेय त्यात मला फार आनंद, समाधान मिळतं त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते.\nमुशो सहाय्यः अरुंधती कुलकर्णी, संपदा, बिल्वा\nअतिशय वाचनीय दिसत आहे मुलाखत\nअतिशय वाचनीय दिसत आहे मुलाखत\nवाचून पूर्ण झाल्यावर पुन्हा लिहितोच.\nउडत उडत वाचली सविस्तर\nउडत उडत वाचली सविस्तर सावकाशीने लिहीन, इथे जाऊन आलेय ... छान अनुभव ...\nफारच छान हटके आणि कल्पक\nफारच छान हटके आणि कल्पक करियर\nमुद्दाम भेट द्यायला हवी हिरण्यला.\nमो..........खूप छान आहे मुलाखत एकदा जायला हवं. आणि त्यांच्या कलाकृतीही सुंदरच \nरिसॉर्ट आणि मुलाखत दोन्ही\nरिसॉर्ट आणि मुलाखत दोन्ही आवडले.\nमानुषी +१ धन्यवाद मो\nछान मुलाखत. हिरण्य रिसॉर्ट ला\nहिरण्य रिसॉर्ट ला जाउन यायलाच पाहिजे अस वाटल.\nछान मुलाखत. रीझॉर्टची संकल्पना आवडली.\nमस्त मुलाखत आणि परिचय.\nमस्त मुलाखत आणि परिचय.\nमो, अप्रतीम मुलाखत, धन्यवाद.\nमो, अप्रतीम मुलाखत, धन्यवाद.:स्मित:\nहिरण्यचा अचूक पत्ता, फोन न. इत्यादी माहिती मिळेल का\nछान झाली आहे मुलाखत\nछान झाली आहे मुलाखत\nमस्त आहे मुलाखत. औरंगाबाद\nऔरंगाबाद मध्ये \"हिरण्यहुरडा\" प्रसिद्ध आहे.\nदरवर्षी हिवाळ्याच्या सुट्टीत औरंगाबादला गेल्यावर हिरण्यला हुरडा खायला जावून नाही आलं तर सुट्टी अपुर्ण असल्यासारखं वाटतं. खूप मस्त जागा आहे ही. दौलताबादच्या किल्ल्यापासून अगदी पायी जाण्याइतकी जवळ. आजूबाजूला डोंगर, त्यांच्यामध्ये एक तळं आणि त्याच्याबाजूला हा रिसॉर्टचा परिसर.\nतिथे गेल्यावर आधी हुरड्याचीच आठवण येते. गरम गरम कोवळा हुरडा, त्यासोबत शेंगदाणा, तीळ, खोबरं अश्या चटण्या,गुळाचे खडे, दही आणि दही ओरपायला/चोखायला ज्वारीच्या कणसाचे तुकडे (काय म्हणतात त्याला मला नाव आठवत नाहीये) सोबत उकडलेली मक्याची कणसं, बोरं, पेरू, डहाळे असा रानमेवा. तुडूंब खावून मग रिसॉर्टच्या परिसरात तास-दोन तास भटकायचं, जर मोठ्ठा ग्रूप असेल तर थोडेफार खेळ, अगदी काहीच नाही तर गाण्याच्या भेंड्या तरी हुरडा खाताखाता होतातच. भटकून लेकरांचे पाय थकले, थोडी भुक लागली की जेवायला जायचं. मांडे,ज्वारी-बाजरीच्या भाकर्‍या, पोळ्या, वांग्याचं भरीत, एखादी काळ्यामसाल्याची भन्नाट भाजी, दाल-बाटी,फोडणीचं वरण, भ��त, गोडाला अजून काही (जिलेब्या असल्या तर त्या अगदी मस्त कुरकुरीत असतात), पापड, लोणची, चटण्या, ठेचा.. असं जेवण करुन परत थोडावेळ फिरून घरी वापस.\nसकाळी लवकर निघालं तर दौलताबादचा किल्ला चढून १०-११ वाजेपर्यंत हिरण्यला जायचं आणि मग उरलेला दिवस तिथेच घालवायचा.. संध्याकाळी घरी परत...\nयावेळी गेले की मेधाताईंना भेटेन मी. त्यांची चित्र, आर्ट गॅलरी या सगळ्यांबद्दल गेल्या वर्षभरातच कळलंय. मुलाखत खूप मस्त झालीये मो. सगळे फोटो मस्त.\nमस्त झालीये मुलाखत रीसोर्ट\nमस्त झालीये मुलाखत रीसोर्ट ही छान.\nखूप सुंदर झाली आहे मुलाखत\nखूप सुंदर झाली आहे मुलाखत\n फोटोंवरून व वर्णनावरून नक्केच भेट दिली पाहीजे अशी जागा वाटली\nत्या कलाक्रुती पण सुपर्ब आहेत\nसुंदर मुलाखत. अगदी तपशीलवार\nसुंदर मुलाखत. अगदी तपशीलवार माहिती. फोटोही छान.\n अल्पनाने इतकी छान अ‍ॅडिशन केलीये की आता हुरडा यायला लागलाय तोपर्यंत मुद्दामच जाऊन यायला हवंसं वाटायला लागलंय. इथून २ तास.\nमस्त मुलाखत आणि रिसॉर्ट ही\nमस्त मुलाखत आणि रिसॉर्ट ही\nसवडीने लिहीन म्हटलं... माझ्या\nसवडीने लिहीन म्हटलं... माझ्या मनातलं सगळं अल्पनाने लिहीलंय सो .. मम .. .. आम्ही गेलो होतो तेव्हा जातीने लक्ष देत होत्या अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व ... मुलाखत मस्त\nअतिशय आवडली मुलाखत. सौ.\nअतिशय आवडली मुलाखत. सौ. पाध्ये यांच खरच कौतुक आहे.\nमो प्लिज त्यांचा अ‍ॅडरेसही टाकून ठेव. आता कधी औरंगाबादला गेलो की इथे जाणे नक्की. किंवा खास इथे जाण्यासाठी औरंगाबादला जायचे नक्की करावे लागेल. :स्मितः\nअतिशय सुरेख मुलाखत. ह्या बाई\nह्या बाई किती ऑलराऊंडर आणि धडाडिच्या आहेत ते या मुलाखतीतून कळतंय. अपार कष्ट घेतले असणार यांनी. अश्या माणसांबद्दल वाचलं की आपण किती खुजे आहोत याची जाणिव होते.\nमस्त झाली आहे मुलाखत, मो\nमस्त झाली आहे मुलाखत, मो हिरण्य रिसॉर्टची संकल्पनाच खूप आवडली. त्यांचे प्रयत्न, कष्ट, कल्पकता व धडपड त्यांच्या शब्दांमधून पदोपदी जाणवते आहे. हिरण्यला एकदातरी भेट द्यायला हवीच\nफोटोग्राफ्स अतिशय देखणे आहेत.\nमस्त मुलाखत आणि रिसॉर्ट\nमस्त मुलाखत आणि रिसॉर्ट दोन्ही.\nमो, अग मस्त झालीये मुलाखत..२\nमो, अग मस्त झालीये मुलाखत..२ वर्षा पुर्वी आम्ही गेलो होतो.. काय मस्त थाट होता.. गेल्या गेल्या गरम गरम हुरडा, सोबत लसणा ची चट णी, आणि बर्याच चटण्या.. बोर, भाजलेले / उकड��ेले कणीस , भाजलेल्या/ उ कडले ल्या शेंगा .. व्वा आणि नंतर दाल बाटी, मांडे च जेवण...\nऑलमोस्ट पुर्ण दिवस तिथे घालवला.. आणि खुप जण होतो त्यामुळे मजा आली..\nआई-बाबा आणि तिथल्या नातेवाईकांना तर बस कारण च पाहिजे तिथे जायला\nह्या डिसेंबर मध्ये पण एक गेट टुगेदर आहे ते पण तिथेच करायचा प्लान आहे...\nबाकी मेधाताईं बद्दल ची माहिती खुप छान.. सुंदर फोटोज..\nमला वेध लागले आता औ'बाद ला जायचे\nअल्पना च्या पोस्टी ला मम..\nज्वारीच्या कणसाचे तुकडे (काय म्हणतात त्याला >> ओंब्या का ग\nमस्त मुलाखत. 'हुरडा महोत्सव'....मस्तच\nहिरण्यबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे मो ला विशेष धन्यवाद\nमस्त झाली आहे मुलाखत मो...\nमस्त झाली आहे मुलाखत मो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=s3cb6i3dCwuqYtR9odYBXuoifp1gHUxw6MUxkeZZtxA6xIr0j0kvsv7FhJiQ9Is_zzCV8QsNgJQCxtHudyFRkyikyrcBwWgicLbmoD4tV3o%3D&sortdir=DESC&sort=Subject_LL", "date_download": "2019-10-22T09:20:47Z", "digest": "sha1:62T3OYML7PS4XOBONNMKVG3IOTBYDFSZ", "length": 3860, "nlines": 102, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "Circular Notice and Office Order- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4911154\nआजचे दर्शक : 2466\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-umeshchandra-sarangi-says-pass-contract-farming-law-maharashtra-22823", "date_download": "2019-10-22T09:30:58Z", "digest": "sha1:WZS36MG62NCCYGFZJF2FACDED7I3VN7X", "length": 17764, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Umeshchandra Sarangi says, pass the contract farming law, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंत्राटी शेती कायदा मंजूर कराः उमेशचंद्र सरंगी\nकंत्राटी शेती कायदा मंजूर कराः उमेशचंद्र सरंगी\nसोमवार, 2 सप्टेंबर 2019\nपुणे : ‘‘शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन सुधारणेच्या मुद्याला हात घालावा लागेल. लहान तुकड्यावरील शेती किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे जमिनी शेतीसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा कायदा करावा. कंत्राटी शेतीसाठीच्या कायद्याला मंजुरी द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून सहकारी आणि कॉर्पोरेट शेतीला परवानगी द्यावी,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी केले.\nपुणे : ‘‘शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन सुधारणेच्या मुद्याला हात घालावा लागेल. लहान तुकड्यावरील शेती किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे जमिनी शेतीसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा कायदा करावा. कंत्राटी शेतीसाठीच्या कायद्याला मंजुरी द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून सहकारी आणि कॉर्पोरेट शेतीला परवानगी द्यावी,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी केले.\nपुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने तयार केलेल्या ‘महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या वृद्धीला गती देण्यासाठी संस्थात्मक आणि धोरणात्मक सुधारणा’ या कृषी धोरण अहवालाचे प्रकाशन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर येथे शनिवारी झाले. या वेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष आणि पीआयसीचे विश्वस्त प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, विश्वस्त अनिल सुपनेकर उपस्थित होते.\nसरंगी म्हणाले, राज्यात जनुकीय बदल (जी.एम.) केलेल्या पिकांच्या चाचण्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी सरंगी यांनी केली. शेतमाल बाजारसुधारणांच्या बाबतीत राज्यात काही निर्णय झाले असले तरी, आणखी खूप सुधारणा होणे शिल्लक आहे. राज्यात ऊस शेतीवर बंदी घालू नये; परंतु शंभर टक्के ऊसक्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मराठवडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या विभागाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून या क्षेत्रातील सुधारणा कराव्यात.\nकेळकर म्हणाले, ‘शेती क्षेत्रातील समस्यांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची गरज आहे. पीआयसीने दरवर्षी विविध क्षेत्रांचे दहा धोरण अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्ह��ून कृषी क्षेत्राचा धोरण अहवाल तयार केला आहे.’\nप्रतापराव पवार म्हणाले, शेती क्षेत्रातील समस्या गहन असल्या तरी, आव्हाने जितकी मोठी, तितक्‍याच संधीही मोठ्या असतात; या आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून उपाय शोधण्याची गरज आहे. शेतकरी या तळाच्या घटकापर्यंत ज्ञान पोचविण्याची गरज आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून साडेचार लाख शेतकऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले आहे.\nगोखले अर्थशास्त्र संस्थेतील संशोधक विशाल गायकवाड यांनी अहवालातील शिफारशींचे सादरीकरण केले. प्रशांत गिरबने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.\nया सहा मुद्द्यांवर शिफारशी\nशेती क्षेत्रातील जमीन सुधारणा\nजल व्यवस्थापन व पीकबदल\nदेशातंर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणे\nपुणे शेती महाराष्ट्र कृषी प्रशांत गिरबने ठिबक सिंचन सिंचन विदर्भ विकास कौशल्य विकास प्रशिक्षण अर्थशास्त्र\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि राजकारण\nसुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला होता.\nआपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते.\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची हक्काची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उपब\nएकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी...\nकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो.\nअमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा...\nअमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.\n आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...\nआरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...\nतळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...\nजिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...\nवादळी पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\nपावसाचा पुन्हा दणकापुणे : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...\nसर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...\nबहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...\nयंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...\nवादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...\n तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...\nकेंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...\nआज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...\nथंडीचे आगमन लांबणारपुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...\nराज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...\nमराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...\nफळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\nदुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4780346299176939643", "date_download": "2019-10-22T08:47:26Z", "digest": "sha1:IPEGGYR2WJQ4U546DLWPL7NK2GICNTYY", "length": 6723, "nlines": 53, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भिवंडी-पडघा येथील पूरग्रस्तांना ‘मनसे’च्या वतीने धान्यवाटप", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nभिवंडी-पडघा येथील पूरग्रस्तांना ‘मनसे’च्या वतीने धान्यवाटप\nभिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथील पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धान्यवाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.\nसंततधार पावसामुळे पडघा येथील ओहळाशेजारी असणाऱ्या गणेशनगर येथील कामगारांच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील धान्य, जेवण बनवण्याचे साहित्य भिजले. त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब ‘मनसे’च्या पदाधिकाऱ्यांना समजताच भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शहापूर-भिवं���ी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश बिडवी, पंचायत समिती उपसभापती वृषाली विशे, विधानसभा सचिव रवींद्र विशे, तालुका संघटक रोहिदास पाटील, रोजगार स्वयंरोजगार पदाधिकारी गुरुनाथ मते, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मोरे, श्वेता बिडवी यांनी ७५ पूरग्रस्तांना तांदूळ, साखर, तेल, चहा पावडर, तूरडाळीचे वाटप केले. तसेच ‘मनसे’च्या कार्यालयात त्यांची निवासाची व्यवस्था केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.\nTags: BhiwandiBOIFloodHeavy RainsPadghaThaneठाणेपडघापूरपूरग्रस्तभिवंडीमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना\nपडघ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरपंच उतरले पाण्यात\nबोरिवलीच्या समतानगरमधील जिल्हा परिषद मराठी शाळेत वाचन प्रेरणा दिन\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nभादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर\nपडघा मराठी शाळेत महात्मा फुले जयंती साजरी\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mintly.in/content/en/blog/naagapauura-yaethae-naokaraikaraitaa-sathalaantara-kaa-karaavae-2", "date_download": "2019-10-22T09:14:43Z", "digest": "sha1:U7GF2AQOE4OSHVRBUJJ63MORAVECRMVT", "length": 13876, "nlines": 63, "source_domain": "www.mintly.in", "title": "नागपूर येथे नोकरीकरीता स्थलांतर का करावे ? | mintly", "raw_content": "\nनागपूर येथे नोकरीकरीता स्थलांतर का करावे \nआजकालच्या स्पर्धेच्या दुनियेत नोकरीच्या निमित्ताने परगावी स्थलांतरीत होणे काही नवीन नाही. अनेक संधी अनके ठिकाणी उपलब्ध असल्याने असे स्थलांतर हल्ली सर्रास केले जाते. ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिकडे जाणे फायद्याचे आहे का याची खातरजमा जाण्याआधी करून घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिकडची औद्योगिक परिस्थिती, हवामान, राहणाच्या सोयी सुविधा या गोष्टींचा विचार करून जर का निर्णय घेतला तर ते तुमच्या दृष्टीने योग्य ठरेल.\nनागपूर हे आजच्या घडीला देशातील सर्वोत्तम शहरातील एक म्हणून गणले जाते. नजीकच्या कळत या शहरात खूप वाढ आणि प्रगती झाली आहे त्याचबरोबर नोकऱ्यांची उपलब्धता ही वाढली आहे. पायाभूत सुविधा तसेच राहणीमान यांच्यातही बर्याच सुधारणा झाल्याने नोकरीसाठी येथे येणार्यांची संख्याही वाढली आहे. जर तुम्ही नोकरीसाठी येथे स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर हा लेख जरुर वाचा.\nहे शहर उत्तमरीत्या जोडले गेले आहे\nहे एक सर्वोत्तम कारण आहे ज्यासाठी येथे नोकरी करणे फायद्याचे आहे. हे शहर इतर विकसित शहरांशी उत्तमरीत्या जोडले गेले असून त्यामुळे येथे स्थलांतर करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. या शहरात अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही उत्तम दर्जाच्या असल्याने येथे नोकरी करणे तुमच्यासाठी अनुकूल असू शकते.\nउत्तम हवमान तसेच पायाभूत सुविधा\nयेथील हवामान खुप उत्तम असून येथे नोकरी निमित्ताने राहणे खूप फायद्यचे ठरू शकते. उत्तम पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असल्याने येथे राहणे हा एक उत्तम अनुभव ठरू शकतो.\nवेगाने होणारी औद्योगिक प्रगती\nया शहरात फक्त संत्रीच नव्हे तर अनेक मोठे उद्योग नावारूपाला येत आहेत, प्रगती करत आहेत. यांमुळे अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. नागपूर शहर हे उत्खनन उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक उत्खनन कंपन्या येथे तयार होत आहेत, ज्यामुळे अनेक नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. इतकेच नव्हे तर पर्यटन आणि वैद्यकीय क्षेत्रातही अनेक संधी नव्याने तयार होत आहेत.\nआपण ही कल्पना करू शकतो की पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे जागांचे दर कसे गगनाला भिडू शकतात. परंतु, नागपूर मध्ये तसे नाही, इकडचे जागांचे दर हे परवडण्याजोगे असून या कारणासाठी येथे स्थलांतर करणे हे फायदेशीर ठरु शकेल. तुम्हाला जर इकडे नोकरीच्या निमित्ताने घर घ्यायचे असेल किंवा भाड्याने घर घेऊन राहायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. येथील जागांचे दर आणि भाडी ही सर्वसामान्यांना परवडण्याजोगी नक्कीच आहेत.\nनागपूर हे एक उच्च दर्जाचे शैक्षणिक केंद्र असून त्यात अनेक सन्माननीय विद्यापीठे आहेत ज्यांनी नागपूरला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे. या शहरात अनेक इंजिनियरिंग तसेच वैद्यकीय महाविद्यालयेसुद्धा आहेत जिथे विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण तसेच राहण्याच्या सुविधा माफक दरात उपलब्ध आहेत. येथे होस्टेलचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि हे अजून एक महत्वाचे कारण आहे ज्यासाठी अनेक लोक या शहरात शिक्षण अथवा नोकरीच्या कारणाने स्थलांतर करतात. फक्त इतकेच नाही तर शहरात अनेक वैद्यकीय तसेच अनेक ��वश्यक केंद्रे आहेत. या सगळ्या गोष्टी विचारात घेता, नागपूर नक्क्कीच एक राहण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे उत्तम प्रकारची होस्टेलही आहेत जिकडे राहण्याची व्यवस्था उत्तमरीत्या होऊ शकते. म्हणूनच नोकरीच्या निमित्ताने तुम्ही येथे जाण्याचा विचार नक्कीच करू शकता.\nनागपूरमध्ये नोकरीसाठी गेल्यावर काय काय कराल\nयोय जागेची व्यवस्था करा\nतुम्हाला सर्वप्रथम योग्य जागेची व्यवस्था करायची आहे. काही वेळा यासाठी कंपन्या उमेदवारांना मदत करतात. तुम्ही जागा निवडताना याची खात्री करा की जागा सोयीस्कर आणि नोकरीच्या ठिकाणाहून जवळ असेल. जर चांगली जागा मिळत नसेल तर तुमच्या कंपनीची किवा एजंटची मदत घ्या. अशा प्रकारे तुम्ही चांगली जागा नक्कीच शोधू शकता.\nतापमानाची ओळख करून घ्या\nजाण्याआधी तिकडच्या स्थायिक लोकांशी बोला आणि तिकडच्या तापमानाची माहिती करून घ्या. त्याप्रमाणे तुम्हाला तुमची तयारी आणि खरेदी करता येईल. तिकडे गेल्यावर शेजार आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती करून घ्या. तिकडच्या स्थानिक लोकांशी संपर्क करा म्हणजे योग्य ती आवश्यक माहिती तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. त्या ठिकाणी गेल्यावर आजूबाजूला वैद्यकीय तसेच इतर सुविधा आहेत ना याची खात्र्री जरूर करा.\nतिकडची स्थळे आणि तिकडे जाण्याचे पर्याय यांची माहिती करून घ्या. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी यांमुळे फिरता येईल आणि तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या ऑफिसमधील लोकांशी मैत्री करा जेणेकरून ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन शकतील.\nनागपूर येथे कोणत्या प्रकारच्या नोकर्या उपलब्ध आहेत\nनागपूर हे शहर वेगाने प्रगती करत असून येथे विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध होत आहेत.\nआयती क्षेत्रात अनेक संधी येथे उपलब्ध असून तुम्ही त्यांची माहिती निरनिराळ्या पोर्टल वरून मिळवू शकता. मिंटली सारख्या अनेक साईट्स तुम्हाला ही मदत नक्कीच करू शकतील.\nशिक्षण क्षेत्र येथे वेगाने विस्तारित होत असून अनके नवनवीन शाळा तसेच विद्यापीठे स्थापन होत आहेत जिथे उत्तमोत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.\nनवनवीन उद्योग येथे विकसित होत असून येथे नवनवीन तांत्रिक विभागातील नोकर्याही उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही योज्ञ ठिकाणहून प्रयत्न केल्यास अशी संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकेल.\nनागपूर हे औद्योगिकरीत्या एक विकसित शहर असून येथे नोकरीसाठी राहाणे हे फायदेशीर ठरू शकते. उत्तम अशा अनेक संधी प्राप्त करून घेऊन तुम्ही तुमचे करीयर उत्तम पद्धतीने घडवू शकता.\nकॅनडा येथे स्थलांतर करण्यासाठीची पाच सर्वात महत्वाची करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://ecopro.org.in/2019/06/13/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2019-10-22T09:36:23Z", "digest": "sha1:KAPZEGNYUAI2CZHWVFUN2NFNEGNZIUYT", "length": 10768, "nlines": 91, "source_domain": "ecopro.org.in", "title": "प्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’ – Eco-Pro", "raw_content": "\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nYou Are Here: Home / rain water harvesting / प्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nउपगंलावार लेआउट मधील नागरीकांचा संकल्प\nइको-प्रोच्या रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग अभियानास नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद\nचंद्रपूरः इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’ जनजागृती अभियानास नागरीकांचा उस्फुर्त प्रतीसाद मिळु लागला आहे.\n5 जुन ‘जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती व संकल्प अभियान’ सुरू करण्यात आलेले आहे. या माध्यमाने संस्थेच्या सदस्यांनी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके यांच्या मार्गदर्शनात शहरात ठिकठिकाणी फिरून, पब्लीक स्पेस, बागेत, जिल्हा स्टेडीअम येथे पत्रके वाटुन, छोटेखानी बैठका घेत शहरातील भुजल पातळी खालावत जात असल्याबाबत, आपल्या घरी बोरवेल-विहीरींना रेनवाॅटर हाॅर्वेस्टींगची गरज आदी बाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमाने नागरीकांना पावसाचे पाणी आपल्या घरांच्या छतावर पडल्यानंतर त्याचे भुुजल जल पुर्नभरण कसे करायचे याबाबत तांत्रीक मदत देण्यात येणार आहे. यामुळे नागरीकांना सुध्दा आता पाण्याचे महत्व पटु लागले आहे. नागरीकांच्या मागणीनुसार त्या-त्या भागात जाउन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येत आहे.\nअशा पध्दतीने तुकुम, गुरूव्दारा परीसरातील उपगंलावार लेआउट मधील नागरीकांनी रविवारला सकाळच्या वेळेस इको-प्रोच्या माध्यमाने काॅलनीमधील नागरीकांसाठी रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती व आवश्यक्ता याबाबत छोटेखानी बैठक आयोजीत करण्यात आलेली ह��ती. बैठकीनंतर पावसाचे पाणी आपल्या बोरवेल व विहीरीस पुर्नभरण करण्यासंदर्भात तयारी दर्शवीली. सर्वानी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग पहीली काॅलनी असेल असा संकल्प सुध्दा केला. विशेष म्हणजे या काॅलनीतील नागरीकांनी 100 पेक्षा अधिक झाडे लावत त्यांचे संगोपन करून त्याची जोपासना केलेली आहे. सदर काॅलनीत फिरतांना हिरवीगार होण्यामागे त्याचे प्रयत्न दिसुन येतात. संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी काॅलनीच्या पर्यावरणपुरक बाबी राबविण्याकरीता तसेच रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती अभियानात सहभागी होत संकल्पासाठी सर्व नागरीकांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहे.\nयावेळी उपंगलावार काॅलनीतील राजेश सिंग चैहान, सदर लेआउट समीतीचे अध्यक्ष सतीश अवताडे, उपाध्यक्ष तुषार देशमुख, हरीश अग्रवाल, सचिव श्रावण नन्नावरे, हेमंत गज्जलवार, हरडे सर, मनीष कन्नमवार, नागदेवे सर, फटींग सर, प्रशांत वैदय, पाठक मॅडम, अग्रवाल मॅडम, हिवरे सर, बागडे सर, कामडे सर, मुगल सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते तर इको-प्रो चे बिमल शहा, प्रमोद मलीक, सुधीर देव, अमोल उटटलवार, सचिन धोतरे, सुनील पाटील, धर्मेद्र लुनावत, आकाश घोडमारे, राजु काहीलकर आदी सहभागी झाले होते.\nचंद्रपुर शहरातील भुजल पातळी वाढविण्यास ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’ लोकचळवळ व्हावी याकरीता प्रत्येक नागरीकांची गरज असुन कुणाची वाट न बघता यंदा पावसाळयात माझ्या घरांच्या छतावर पडणारे पाणी वाहुन जाउ न देता, मी बोरवेल-विहीरीत रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग करून सोडणार असा संकल्प प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन बंडु धोतरे यांनी केले आहे.\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\narchaeological Environment National Youth Award social work swachh bharat Abhiyan किल्ला पर्यटन बांधकाम महाराष्ट्र परिक्रमा योग दिन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग हेरिटेज वॉक हेरीटेज वॉक\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अन��दान द्या\nकिल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=Q_CLaH8qIsK226lNYqRfFk0M2ZCm2HWmKVBYpNRBX_ZwMPrCY84qv5KwS9v0uaSG3_521hvJY0pMVnbBKrJB8lVp7ZPjjeo3OLnQsPOiX_A%3D&sortdir=ASC&sort=Download", "date_download": "2019-10-22T09:44:21Z", "digest": "sha1:YLHANRLFBWQ4O46KHAUTW76R7RVDTR2B", "length": 3322, "nlines": 95, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "Certified Expert Trainer- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4911281\nआजचे दर्शक : 2593\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-10-22T09:29:40Z", "digest": "sha1:I6JFM2EIEBZPHSHYRHK6TAC2X7N252V7", "length": 11886, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "हरामखोर बाबा पुरंदरे | Satyashodhak", "raw_content": "\nTag: हरामखोर बाबा पुरंदरे\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nपुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये\nमहाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\nदादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्��ा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २\nजदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते.\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nरामदेव बाबा के कारनामे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T10:13:36Z", "digest": "sha1:DO3BMZULHF5WU46S4DYIN6DA2PZVM3UM", "length": 3119, "nlines": 92, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nया कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव\nMovie Review : स्माईल करण्याचा मंत्र सांगणारी कथा\nमेलबर्नला पोहोचला मुक्ता-ललितचा 'स्माईल प्लीज'\nरितेश देशमुखही म्हणतोय 'स्माईल प्लीज'\nललितचा हा 'डान्स' पाहिला का\nसई-ललित-पर्णची 'मीडियम स्पाइसी' रेसिपी\nआणि ऋतिकने 'स्माइल प्लीज' म्हणत दिला क्लॅप\nसोनाली, प्राजक्ताच्या 'हंपी'चा ट्रेलर लॉन्च\nअसा रंगला 'झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स'सोहळा\nTTMM तुझं तू माझं मी - रिव्ह्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.jeevitnadi.org/punyache-pani-5/", "date_download": "2019-10-22T08:37:38Z", "digest": "sha1:3STBLANWTU6UYHJGTCVBQKSSKOXCXBED", "length": 8687, "nlines": 50, "source_domain": "www.jeevitnadi.org", "title": "Punyache Pani #5 - Jeevitnadi", "raw_content": "\nएकटे एकत्र आले ब्लॉग सिरीज\nपुण्याचे पाणी ब्लॉग सिरिज\n१००% धरणे भरूनही एप्रिल-मे कोरडा जाण्याची भीती गेल्या १०-१२ वर्षात वाढली आहे. यामागे काय कारण असावीत\nकमालीच्या वेगाने वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळतीबद्दल प्रशासन, राज्यकर्ते आणि पुणेकर नागरीक या सगळ्यांची सामूहिक उदासीनता हि कारणे आहेतच. पण अजूनही काही गंभीर समस्या आहेत. त्यासाठी थोडं आधी आपण धरणे आणि त्याची पाणलोट क्षेत्र यामध्ये जलसिंचन प्रक्रिया कशी होते ते बघू.\nनदीचा उगम हा उंच पर्वत रांगांमधून होतो. आपल्या मुठा नदीचाही उगम असाच सह्याद्री पर्वत रांगेत होतो. विविध ओढे, झरे आणि प्रवाह उतारावरून वाहत पठारी प्रदेशात पोहोचतात आणि मग एक पूर मैदानांचा सुपीक सखल प्रदेश तयार करत नदी पुढे वाहत जाते. अखेर वाहून आणलेल्या गाळामधून त्रिभुज प्रदेश बनवत नदी समुद्राला मिळते. जिथे नद्या डोंगर रांगांमधून उतरून पठारी भागात पोहोचतात तो प्रदेश सामान्यतः धरण बांधायला आदर्श असा समाजला जातो. अर्थात अनेक निकषांमधील हा एक निकष आहे. धरणाच्या मागील बाजूला जे पाण्याचे साठवण क्षेत्र तयार होते त्याच्या आजूबाजूचा परिसर हे त्या धरणाचे पाणलोट क्षेत्र.\nअसे प्रदेश हे अत्यंत निसर्ग सुंदर असतात. म्हणुनच दर शनिवार रविवार खडकवासला,पानशेतकडची पर्यटकांची गर्दी कायम वाढतच असते या प्रदेशात अत्यंत विरळ वस्ती असते आणि डोंगर उतारांवर नैसर्गिक जंगले टिकून असतात. या गोष्टी धरणांमध्ये पाणी साठण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. डोंगर उतारांवरील जंगलांमुळे पावसाळ्यात जमिनीची झीज रोखली जाते. त्यामुळे धरणात वाहून येऊ शकणारा गाळ कमी होतो आणि धरणांची साठवण क्षमता टिकून राहते.\nत्याचं बरोबर हि जंगले स्पंज प्रमाणे काम करत असतात. पावसाळ्याचे पाणी भूगर्भात साठवून ठेऊन नंतर वर्षभर हे पाणी झिरपत धरणामध्ये साठत राहते. यामुळे पाऊस संपल्यानंतर सुद्धा धरणात पाणी येत राहते.\nपण हि जंगले नष्ट झाली तर धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठू लागेल आणि धरणाची साठवण क्षमताच कमी होऊन जाईल. म्हणजे धरण १००% भरलेले असूनही त्यात पाणी मात्र दरवर्षी कमी कमी साठत राहणार. धरणे गाळाने भरत राहणार. तसच जंगले नष्ट झाली तर भूगर्भात झिरपणारे पाणी कमी होणार आणि पाऊस संपल्यानंतर झिरपून धरणात येणारे पाणीही कमी होणार. आणि हेच पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या बाबतीत घडतंय\nधरणे बांधताना ज्यांच्या जमिनी आणि गावे पाण्याखाली गेली अशा प्रकल्पग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन न झाल्याने बऱ्याच लोकांनी परत येऊन डोंगर उतारावरील शेती सुरु केली. यामुळे जंगलांचे अच्छादन कमी होऊन जमिनीची धूप वाढली. पर्यटनामुळे या निसर्गरम्य परिसराची पुणेकरांना भुरळ पडली आणि मग फार्म हाउस, सेकंड होम वगैरे गोंडस नावे देऊन प्लॉट पाडून जमिनी विकण्याचा धंदा जोरात चालू झाला. मग जंगलं साफ होतायत, उतार सपाट करून बंगले आणि इमारती बांधल्या जातायत. या उद्योगांनी आपली धरण मात्र दिवसेदिवस कुचकामी होत चालली आहेत. त्यामुळे धरणे १००% भरली अशा बातम्यांवर समाधान मानण्याचे दिवस आता संपले आहेत.\n तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या काय करू शकतो Backwater, लेक view अशा गोंडस नावांखाली होणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा मोह टाळणे हे सुद्धा खूप आहे. अशा ठिकाणी पैसे न गुंतवणे हीच पुढील पिढीच्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक ठरेल Backwater, लेक view अशा गोंडस नावांखाली होणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा मोह टाळणे हे सुद्धा खूप आहे. अशा ठिकाणी पैसे न गुंतवणे हीच पुढील पिढीच्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक ठरेल\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात वस्ती वाढली तर त्याचे पाण्याच्या शुद्धतेवर सुद्धा अत्यंत गंभीर परिणाम होतात. कोणते ते पुढील भागात बघू.\n-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4458?page=11", "date_download": "2019-10-22T08:28:51Z", "digest": "sha1:NOEQ5NOGIRUWSIG45LNUXAZ3YTTXTDLR", "length": 6055, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माहिती हवी आहे | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती हवी आहे\nकसली माहिती हवी आहे का मग इथे विचारा.. मायबोलीकर नक्की उत्तर देतील.\nदुबई सहल आणि शोप्पिंग प्रश्न\nनलसरोवराबद्दल माहिती हवी आहे लेखनाचा धागा\nजेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड) प्रश्न\nजुने furniture चे काय करावे प्रश्न\nअॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे प्रश्न\nसामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था /NGO's सूचवा\nगोव्यातील एच आर व प्लेसमेंट एजन्सी प्रश्न\nखग्रास चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन - त���तडीची मदत हवी आहे. लेखनाचा धागा\nBSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का\nमेलबर्नमध्ये घरगुती डिंकाचे लाडू करणारे कुणी आहे का\nकपडे आणि वगैरे द्यायचे आहेत.. लेखनाचा धागा\nई-पुस्तक हवे आहे. प्रश्न\nलॅपटॉप दुरुस्ती - ठाणे लेखनाचा धागा\nकोथरूड मधे शिवण-क्लास प्रश्न\nस्वतः चा ब्लॉग कसा सुरु करायचा\nचौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mpsconline.weebly.com/mpsc-marathi-blog/category/bank%20recruitment", "date_download": "2019-10-22T09:58:41Z", "digest": "sha1:5KI3IZD3V65PPA5IDVZ7MVQEZH2OQRFF", "length": 7409, "nlines": 125, "source_domain": "mpsconline.weebly.com", "title": "Category: - MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline", "raw_content": "\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3\nMPSC ऑनलाईन टेस्ट -5\nMPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6\nFranchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर\nशिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.\nशासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणा-या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2014-15 वर्षांत सुमारे 90 हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्याथ्र्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटयूटद्वारे घेतल्या जाणाया बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ग्रुप- ए अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ग्रुप- बीच्या\nपरीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत -\nScope in banking career-करिअरचं महान दालन: बँकिंग\nजगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे\nJobs In Banks-बँकेची नोकरी सुखाची\nखासगी क्षेत्रातल्या नोक-या कितीही वाढल्या असल्या आणि त्यातील भल्यामोठ्या पगाराचे आकडे चमकत असले तरी बँकेतल्या नोक-यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही बँकेच्या नोकरीविषयी आपल्या मध्ये आकर्षण कायम आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/fashion/new-look-2015/", "date_download": "2019-10-22T09:15:23Z", "digest": "sha1:NNVQGN6CRKJSK3SCRUKKQ7R2WBC4PENO", "length": 9552, "nlines": 127, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "New Look 2015 | My Medical Mantra", "raw_content": "\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की सापडेल\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की सापडेल\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की सापडेल\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की सापडेल\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की...\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nहल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की...\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nहल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही द��कानं नसती तर काय झालं असतं या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की...\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nहल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की...\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nहल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की...\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nहल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते\nकोरडी रखरखीत त्वचा आणि राठ केसांवरचा उपाय कोणत्या दुकानात नाही तर मूठभर बदामात नक्की...\nमाय मेडिकल मंत्रा - March 19, 2017\nहल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते\n‘लठ्ठपणा आणि कुपोषण आरोग्य सेवेसमोरचं मोठ्ठं आव्हान’- राष्ट्रपती\nमाय मेडिकल मंत्रा - January 16, 2018\nमोतिबिंदूची प्रत्येक शस्त्रक्रिया वेगळी आणि कठीण : तात्याराव लहाने\nमाय मेडिकल मंत्रा - August 12, 2017\nसनफ्लॉवर ऑईल त्वचेला देईल संरक्षण\nमाय मेडिकल मंत्रा - October 2, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/how-to-help-prevent-heart-attack/", "date_download": "2019-10-22T08:42:59Z", "digest": "sha1:GFLZCMFSZ3ZCZJWMM6GH4XGWLMYXQZLC", "length": 14791, "nlines": 134, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "हार्ट अटॅक टाळायचाय? मग हे नक्की करा | My Medical Mantra", "raw_content": "\nHome फिटनेस टीप्स हार्ट अटॅक टाळायचाय मग हे नक्की करा\n मग हे नक्की करा\nतज्ज्ञांच्या मते सायकलिंगमुळे हार्ट अटॅक 7 टक्के टाळता येऊ शकतो. ‘द डॅनिश’ स्टडीने 50 ते 65 या वयोगटातल्या 45,000 लोकांची चाचणी केली. ज्यामध्ये असं आढळून आलं की दररोज केलेल्या व्यायामाचा शरीरावर खूप मोठा परिणाम होतो, पण हा व्यायाम रोज असलाच पाहिजे.\n मग हे नक्की करा\nधावपळ, ताणतणाव यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. परिणामी हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हृदयविकार टाळता येणे हे आता तुमच्या हातात आहे. कसं\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायकलिंग केल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. पण, आठवड्याला फक्त तीस मिनिट व्यायाम केला, तर पुढच्या २० वर्षांत हृदयसंबंधित आजारी अधिक बळवण्याची शक्यता आहे. या संशोधनासाठी ‘द डॅनिश’ स्टडीने ४५,००० लोकांचा अभ्यास केला. ५० ते ६५ वयोगटातील लोकं दररोज काय करतात, काय करत नाहीत यावर २० वर्ष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की व्यायामाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, पण व्यायाम हा नियमित करणं तितकंच गरजेचं आहे.\nज्या व्यक्ती, एका आठवड्यात ९० मिनिटे सायकलिंग करतात, त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोग होण्याची शक्यता २४ टक्क्यांनी कमी होते. पण जे लोकं एका आठवड्यात फक्त अर्धातास म्हणजे तीस मिनिटं सायकल चालवतात त्यांनादेखील हृदयरोग होण्याची शक्यता १६ टक्के कमी असते. एनएचएसच्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी आठवड्याला १५० मिनिटं चालणं किंवा सायकलिंग सारखा व्यायाम केला पाहीजे, किंवा ७५ मिनिटं जॉगिंग आणि फुटबॉलसारखे खेळ खेळायला हवेत. पण अनेक लोकं व्यायाम करत नाहीत, त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहसारख्या आजारांची लागण होते.\nआरोग्याबाबत सल्ला देणारे त���्ज्ञ, लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यासाठी लोकं जिमकडे वळत आहेत. पण त्याचा तितकासा चांगला परिणाम शरीरावर होत नाही. तज्ज्ञांच्या मते, लोकांनी आपल्या दैनंदिन वेळापत्रकात एखादा मैदानी खेळ, योगा, ध्यान यासारखे व्यायाम करा जे तुम्हाला अगदी सहज करता येऊ शकतील. जेणेकरुन शरीरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.\nयुनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेनमार्कचे डॉ. आंद्रेस यांच्या म्हणण्यानुसार, व्यायामासाठी रोज वेळ काढणे हे काही लोकांना शक्य नसते, किंवा त्यांच्यासमोर वेळ कसा काढायचा हा प्रश्न असतो. पण निदान हृदयरोग टाळण्यासाठी लोकांना वेळात वेळ काढून सायकलिंग करावं, असं आवाहन त्यांनी केले आहे.\nडॉ. आंद्रेस आणि त्यांच्या टीमने त्यांचा हे संशोधन, सर्क्युलेशन मेडिकल जर्नलमध्ये लोकांसमोर मांडले. व्यायामाचा शरीरावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी त्यांनी १९९३ ते २०१३ या काळात ४५,००० लोकांचा अभ्यास केला. याच काळात २८९२ लोकांना हृदयविकाराचा झटका आला. यातील ७ टक्के लोकं नियमित सायकल चालवून हृदयविकाराचा झटका टाळू शकले असते, असे मत डॉ. आंद्रेस यांनी अभ्यासावरुन मांडले. रोज सायकलने ऑफिसला जाणा-यांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता १९ टक्क्यांनी कमी झाली. पण ज्यांनी सायकलिंग १९९३ पासूनच्या पहिल्या पाच वर्षात करायला सुरूवात केली त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता २४ टक्क्यांनी कमी झाली.\nडॉ. कीम ब्लाँड यांच्या माहितीनुसार, ऑफिसला जाण्यासाठी किंवा खेळ म्हणून सायकलिंग म्हणजे एक अत्यंत सोपा व्यायाम आहे. या रिसर्चनंतर हृदयरोग टाळण्यासाठी सरकारी पातळीवर सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला सुरुवात केलीय आहे.\nआणखी एका संशोधनात, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसला सायकलिंग करून जाणा-या लोकांना हृदयरोगाची शक्यता कमी असते. त्याचसोबत लठ्ठपण, उच्च रक्तदाब, शरीरात चरबी वाढण्याचे प्रमाण आणि मधुमेह असे आजार होण्याचे प्रमाणही कमी होतात. स्वीडनच्या लुंड युनिव्हर्सिटीने ४०, ५० आणि ६० वर्षाच्या २०,००० लोकांचा १० वर्ष अभ्यास केला. या अभ्यासानुसार, १५ टक्के लोकांना लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. तर, १३ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास, १५ टक्के लोकां��ा कॉलेस्ट्रोलचा त्रास तर १२ टक्के लोकांना मधुमेहसारखे आजार होण्याची शक्यता कमी असते, असे मांडण्यात आले.\nPrevious articleफीट अॅन्ड फाईन राहण्यासाठी रनिंग आणि जॉगिंग करणे महत्त्वाचे असते\nNext articleग्रामीण भागात हृदयरोगाचं निदान स्वस्त, भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या शास्ज्ञज्ञांनी तयार केलं पोर्टेबल ईसीजी मशिन\nकेळ्याप्रमाणे केळफूलही आरोग्यासाठी फायदेशीर\nकानातील मळ कसा साफ करावा\nतुमच्या ‘या’ सवयी तुम्हाला आजारी पाडतील\nढेकर येणं… चांगलं की चिंतेचं कारण\nरात्रीचं जेवण नेमकं कसं असावं\nचवीनं खा, आरोग्य राखा\n‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’वर मात करण्याचे आयुर्वेदिक पर्याय\nआयुर्वेदिक उपचार दूर करेल तुमची चिडचिड\n#WorldHomoeopathyDay – जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n“होमिओपॅथी डॉक्टरांना ‘कम्युनिटी हेल्थ’मध्ये संधी द्या”\n#FitIndiaMovement- व्यायाम आणि संतुलित आहार, डॉ. तात्याराव लहानेंचा फीटनेस फंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090423/nagvrt07.htm", "date_download": "2019-10-22T09:06:05Z", "digest": "sha1:QFMTCULDXQRK6D7APXYTUWT3E2LITVAK", "length": 9552, "nlines": 32, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, २३ एप्रिल २००९\nनळ कोरडे, रस्ते अंधारात\nनागपूर, २२ एप्रिल/ प्रतिनिधी\nगेल्या एक महिन्यापासून नगरसेवकांसह अधिकारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने दुर्लक्षित राहिलेल्या वीज आणि पाण्याच्या समस्येने आता तोंड वर काढले आहे. सीमावर्ती भागासह मध्यवस्तीतही न होणारा पाणी पुरवठा आणि बंद असलेल्या पथदिव्यांमुळे नागरिक\nखरे तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच शहरातील पाणी टंचाईने तोंड वर काढले होते. कधी जलशुद्धीकरण केंद्रात नवी यंत्रे लावण्याच्या कारणावरून तर कधी कन्हान नदी आटल्याचे कारण देऊन महापालिकेने दोन -दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला. मात्र याच काळात निवडणुकीच्या हंगामाला सुरुवात झाल्याने प्रशासन आणि नगरसेवकांनीही पाणी टंचाईकडे दुर्लक्ष केले. मध्य, पूर्व आणि उत्तर नागपुरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. या भागाला पाणी पुरवठा करणारी कन्हान नदी आटल्याने पेंच प्रकल्पातील पाणी या वस्त्यांकडे वळते करण्यात येत आहे.\nप्रत्येक वॉर्डात टँकरची मागणी सातत्याने वाढतच चालली आहे. धरमपेठ भागात २४ बाय ७ ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. मात्र तेथेही आवश्यक पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची बोंब आहे. पश्चिम नागपुरात सध्या एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. उत्तर, मध्य आणि पूर्व नागपुरात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच पाण्यासाठी आंदोलने केली. मात्र परिस्थितीत बदल झाला नाही.\nकन्हान नदी आटली, पेंचची पातळी कमी झाली असली तरी शहराला आवश्यक असणारा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा महापालिकेच्याच मासिकात जलप्रदाय विभागाने केला आहे.\nगेल्या पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात गळती थांबवण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. जलकुंभावरील पाण्याचा हिशेब कळावा म्हणून फ्लोमीटर्स लावण्यात आली. असे असताना एकूण होणारा पाणी पुरवठा आणि वितरीत होणारे पाणी यातील अंतर अधिक आहे. हे पाणी कुठे जाते हे महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कुणालाही कळले नाही.\nचोवीस तास पाणी पुरवठा ही योजना राबवताना पाण्याचा अपव्यय टाळणे हा उद्देश होता, असे प्रशासनाचे म्हणणे असले तरी पिण्याचा वापर झाडे जगवण्यासाठी, अंगणातील लॉन हिरवी ठेवण्यासाठी सुरू आहे. शहरातील एका भागात पिण्याचे पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा असा अपव्यय सुरु आहे. टँकर मालकांची देयके थकल्याने त्यांनी जुनी देणी दिल्याशिवाय टॅंकर देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील काळात पाण्यावरून हिंसक आंदोलने होण्याचा धोका वाढला आहे.\nपाण्यासोबतच पथदिव्यांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शहरातील बाजारपेठा वगळता नागरी वस्त्यांमधील पथदिवे बंद आहेत. प्रमुख रस्तेच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांवरही अंधार आहे. गरज नसेल अशा ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले मात्र, अर्धे दिवे बंदच आहेत. ग्रेटनाग रोडचे उदाहरण याबाबत देता येईल. बैद्यनाथ चौकातील हायमास्ट गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. वल्लभभाई पटेल चौकातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कोटय़वधी रुपयांचे पोल कंत्राटदारांनी खरेदी केली. त्याचे शोधनही महापालिकेने केले, मात्र पोल लावण्यातच आले नाही, ते विविध झोन कार्यालयात पडून आहेत.\nपोल खरेदीच्या कामात होणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहारातून महापालिकेची फसवणूक सुरुच आहे. नागपूर येथे तयार होणारे पोल नामांकित कंपन्यांचे वेष्टन लावून चढय़ा द���ाने महापालिकेला विकले जात आहेत. विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने होत असलेला हा गैरव्यवहार गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. याचा परिणाम शहरातील विद्युत व्यवस्थेवर झाला आहे. रस्ते गुळगुळीत करण्यात आले मात्र ते आंधारात बुडाले आहेत.\nयासंदर्भात महापौर माया इवनाते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पाणी टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पथदिव्यांबाबत नगरसेवकांच्याही तक्रारी आहेत, याकडे लक्ष देण्यास विद्युत विभागाला सांगण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/plan/nyay-scheme/1?page=2", "date_download": "2019-10-22T08:39:04Z", "digest": "sha1:FFZUF36CPTXTI567I22E73MCEDSP6X5S", "length": 70163, "nlines": 290, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "PM- AASHA scheme", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nप्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA)\n7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना\nमुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013\nप्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना\nपर्यावरणविषयक धोरणे- जग आणि भारत\nप्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA)\nप्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली आहे.\nसरकारच्या शेतकरी कल्याण उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि अन्नदात्याप्रति कटिबद्धता लक्षात घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.\n२०१८च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य दर सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.\nशेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देणे व त्यायोगे शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२पर्यंत दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.\nकिमान मूल्य भरणा योजना\nप्रायोगिक खासगी खरेदी आणि साठवणूक योजना\nगहू, तांदूळ आणि अन्य धान्ये खरेदीसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या, तसेच कापूस आणि ज्यूटसाठीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या योजना, शेतकऱ्यांना या पिकांसाठी किमान हमी भाव देण्यासाठी सुरु राहतील.\nमंत्रिमंडळाने शेतमाल खरेदीच्या या नव्या पद्धतीस मंजुरी देताना केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या हमी रकमेत १६,५५० कोटी रुपयांनी वाढ करण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे एकूण हमी रक्कम ४५,५५० कोटी रुपये झाली आहे.\nशेतमाल खरेदीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूदही वाढविण्यात आली असून या योजनेसाठी वेगळे १५,०५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.\n7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना\nजानेवारी 2018 मध्ये हरियाणा राज्य शासनाने राज्यात ‘7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना’ लागू केली. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1120 गावांना स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.\nयासोबतच, सात सामाजिक मापदंडांच्या आधारावर ग्रामपंचायतींना स्टार मानांकन देणारा हरियाणा देशातला पहिला राज्य ठरला आहे.\nअंबाला (407 स्टार) जिल्ह्याला सर्वाधिक स्टार मिळून ते या यादीत अग्रस्थानी आहे. त्याच्यानंतर गुरुग्राम (199 स्टार) आणि कर्नाल (75 स्टार) यांचा क्रम लागतो.\nपडवल जिल्ह्यातील जैनपूर, जनचौली आणि नांगला भिकू या तीन गावांना 6-स्टार मानांकन प्राप्त झाले.\nपडवल जिल्ह्यातील भांडोली आणि घारोट ही गावे, रोहतक जिल्ह्यातील काहनौर या तीन गावांना 5-स्टार मानांकन प्राप्त झाले.\nअकबरपूर आणि हारबोन (अंबाला जिल्हा), मडदलपूर (फरीदाबाद जिल्हा), बनवाली सोत्तर आणि मल्हार (फतेहबाद जिल्हा), वाजिरपूर (गुरुग्राम जिल्हा), बाहबालपूर (हिसार जिल्हा), रामगढ आणि कर्ना (पडवल जिल्हा) या नऊ गावांना 4-स्टार मानांकन प्राप्त झाले.\nशांती आणि सौहार्द श्रेणीत सर्वाधिक 1,074 स्टार प्रा प्त झालीत आणि त्यानंतर चांगले शिक्षण यामध्ये 567 स्टार आणि स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये 109 स्टार प्राप्त झालीत.\n7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना:-\n7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजनेच्या अंतर्गत सात सामाजिक मापदंडांच्या आधारावर ग्रामपंचायतींना मानांकन दिले जाते. या सात मापदंडांमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सुशासन आणि सामाजिक भागीदारी यांचा समावेश आहे.\nसर्व मापदंडांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणार्‍या ग्राम पंचायतींना इंद्रधनुष ग्राम पंचायत म्हणून ओळखले जाईल. त्यांना राज्य शासनाच्या विकास व पंचायत विभागाकडून त्यांच्या प्रदर्शनाच्या आधारावर विकासकार्यांसाठी विशेष अनुदान देखील दिले जाईल.\n6-स्टार प्राप्त करणार्‍या गावांना 20 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त विकास कामांचे द��वेदार असतील.\n5-स्टार प्राप्त करणार्‍या गावांना 15 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त विकास कामांचे दावेदार असतील.\n4-स्टार प्राप्त करणार्‍या गावांना 10 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त विकास कामांचे दावेदार असतील.\nइंद्रधनुष्यात असलेल्या 7 रंगांप्रमाणेच सात रंग या स्टारला दिले गेले आहेत.\nगुलाबी – हा स्टार त्या गावांना दिला जाणार, ज्यांनी स्त्री-पुरुष गुणोत्तरात सुधारणा करण्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलेले आहे.\nहिरवा – हा स्टार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दिला जाणार.\nपांढरा - हा स्टार स्वच्छतेसाठी दिला जाणार.\nतांबडा - हा स्टार गुन्हेगारी मुक्ततेसाठी दिला जाणार.\nआकाशी निळा – हा स्टार शिक्षण सोडलेले नसलेल्या गावांना दिला जाणार.\nसुवर्ण - हा स्टार सुशासनासाठी दिला जाणार.\nरौप्य – हा स्टार गावांच्या विकासात भागीदारीसाठी दिला जाणार.\nसर्व मापदंडांवर उत्कृष्ट प्रदर्शन दाखविणार्‍या गावाला 1 लक्ष रूपयांचा पुरस्कार दिला जाणार.\nस्त्री-पुरूषांचे गुणोत्तर समान किंवा स्त्रिया अधिक असलेल्या गावाला 50,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच स्वच्छता अभियानाला अंगिकारलेल्या गावांना 50,000 रुपयांचे अतिरिक्त बक्षीस दिले जाईल.\nमुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना\nमुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना – १ जुन २०१७\nराज्यातील शेतकरण्याना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्याच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्द व्हावा, म्हणून कृषी सौर कृषी फिडरची योजना विचाराधीन आहे.\nज्या ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडरचे विलगीकरण झाले आहे. अशा ठिकाणी कृषी फिडरचे सौर ऊर्जेचे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंळाने मान्यता दिली आहे. या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना संबोधले जाईल.\nराज्याच्या एकूण वीज वापराच्या ३०% वीज कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महावितरणला कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत माफक दरात वीज उपलब्द करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.\nकृषी फिडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीवर वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल. औष्णिक विजेची बचत होईल.\nतसेच या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.\nया योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. तसेच महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल. राज्यातील 11 व 132 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या 5 ते 10 किमी परिसरात शासकीय जमिनीची उपलब्धता लक्षात घेऊन या प्रकल्पाची निवड केली जाईल.\nमुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी प्रकल्पाकरिता शासकीय जमीन 30 वर्षांच्या कालावधीकरिता नाममात्र 1 रुपया दराने भाडेपट्टीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही जमीन अकृषक करण्याची गरज राहणार नाही.\nही योजना महानिर्मिती कंपनी पीपीपी तत्त्वावर राबवील. खासगी गुंतवणूकदाराकडून सौर कृषिवाहिनी प्रकल्पासाठी महानिर्मिती योग्य तो करार विशिष्ट कालावधीसाठी करेल. निवड झालेली सौर कृषिवाहिनी महावितरणच्या वीज प्रणालीपासून वेगळी करण्यात येईल. कृषी ग्राहकांना सौर कृषिवाहिनीतून वीजपुरवठा महावितरणकडून केला जाईल. या वाहिनीची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनी करेल. वीज बिलाची वसुली महावितरण करून महानिर्मितीकडे जमा करेल.\nवसुलीच्या रकमेतील निश्चित रक्कम महानिर्मिती महावितरणला देईल. वीज ग्राहकांना मीटर महावितरण कंपनी जोडून देईल. या प्रकल्पासाठी अनुदानाची रक्कम शासनाकडून महानिर्मिती कंपनीला देण्यात येईल. या योजनेतून लिप्ट इरिगेशन योजनांचा वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सौर कृषी फीडर योनजेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असून, त्यात महावितरण, महाऊर्जा व महानिर्मितीमधील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश राहील.\nहृदय योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 21 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली.\nहृदय योजनेसाठी 27 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून यासाठी 500 कोटीचे बजट जाहीर करण्यात आले आहे.\nहृदय योजनेच्या विकासासाठी (Arban Development Ministry v Indian Turizam Ministry) एकत्रित कार्यरत आहेत.\nहृदय योजनेचा उद्देश :-\nभारत देशातील जुन्या, प्राचीन शहरांचा विकास करणे.\nदेशातील वारसास्थळे, स्मारके यांचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास घडवून आणणे.\nशहर विकासामार्फत नवीन शहरीकरण निर्माण करणे.\nनिवडण्यात आलेल्या शहरांचा नियमित वेळेत विकास साध्य करणे, त्याचबरोबर या शहरांमध्ये सुरक्षा, सुंदरता, वीज, स्वच्छता, पाण्याची कमतरता इत्यादी प्रमुख गरजांवर लक्ष��य केंद्रित करण्यात येईल.\nहृदय योजनेत 12 शहरांची निवड करण्यात आली आहे.\nया योजनेत निवडण्यात आलेल्या 12 शहरांमध्ये सर्वाधिक म्हणजे तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश राज्यातील दोन-दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.\nतर या 12 शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही शहराचा समावेश करण्यात आला नाही.\nहृदय योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असल्याने या योजनेसाठी येणारा संपूर्ण खर्च (100%) केंद्र सरकारव्दारे करण्यात येईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी अशा 'सौभाग्य योजने'चे उदघाटन करत दिवाळीपूर्वीच गरिबांना भेट दिली आहे. या योजनेमुळे गरिबांचे सौभाग्य उजळणार आहे. २०११ मधील आर्थिक आणि जातीय जणगणनेत नोंदणी असलेल्या गरिबांना या योजनुसार मोफत वीज जोडणी देण्यात येणार आहे.\n३१ मार्च २०१९ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील घराघरात वीज पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचेनिमित्त साधत पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ चार कोटी गरीब कुटुंबांना होणार आहे. सौभाग्य योजनेनुसार आर्थिक जणगणनेतील गरीबांना मोफत वीजजोडणी मिळणार आहे. जनगणनेत नावं नसणाऱ्यांना ५०० रुपये भरुन वीजजोडणी करता येईल.\nवीज उपलब्ध नसलेल्या घरांसाठीही सौभाग्य योजनेत तरतूद करण्यात आली आहे. या घरांना मोफत सोलर पॅक देण्यात येतील. या सोलार पॅकमध्ये पाच एलईडी बल्ब आणि एक पंखा असेल. ३१ मार्च २०१९ पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे केंद्रातील मोदी सरकारचे उद्दीष्ट आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याबाबतही योजनेत तरतूद करण्यात आली आहे.\nसौभाग्य योजना गरिबांसाठीः पंतप्रधान मोदी\nसौभाग्य योजनेतून गरिबांच्या समस्या दूर करणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. सौभाग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत १५ हजार घरांमध्ये वीजजोडणी झाली आहे, अशी माहिती पतंप्रधान मोदींनी उदघाटनानंतर केलेल्या भाषणातून दिली.\nसौभाग्य योजनेत या राज्यांवर भर\nसौभाग्य योजनेत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि ईशान्येतील राज्यांचा समावेश आहे. सौभाग्य योजनेसाठी १६ हजार ३२० कोटींची तरतूद केली आहे. ग्रामीण भागात वीज पोहोचवण्यासाठी १४ हजार ०२५ कोटी तर शहरी भागासाठी १ हजार ७३२. ५० कोटी खर्च करण��यात येतील.\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान\nबहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले एवढेच नाही तर कोटय़ावधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्न काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचर्‍याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.\nगावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती ही दिली. स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणार्‍या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्रामधून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nएकदा अभियानात सहभाग घ्यायचा म्हटले की नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी झाली. गावस्वच्छता, शाळा व अंगणवाडय़ांची स्वच्छता, सार्वजनिक इमारती, गुरांचे गोठे, रस्ते दुरुस्ती, रस्ते सफाई, पाणी शुद्धता, सुदृढ बालक स्पर्धा, माता-बाल संगोपन, साथीचे रोग प्रतिबंधक उपाययोजना यासारख्या अनेक कामांना गती मिळाली.\nचांगले काम करणार्‍या आणि निकषांची पुर्तता करणार्‍या ग्रामपंचायतींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्तरावर पारितोषिक देऊन गौरविले जाऊ लागले. साने गुरुजी स्वच्छ शाळा आणि सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धेतून बालकांच्या आरोग्याची मजबूत पायाभरणी झाली.\nकुटुंब कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामपंचायतींना स्व. आबासाहेब खेडकर पुरस्काराने तर पिण्याचे शुद्ध पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामपंचायतींना स्व. वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविले जाऊ लागले. सामाजिक एकतेची चांगली वीण गुंफणार्‍या ग्रामपंचायतींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे जिल्हा, विभाग �� राज्य स्तरावर पुरस्कार दिला जाऊ लागला तर या अभियानाची उत्कृष्ट प्रसिद्धी करणार्‍या पत्रकारास श्री.यशवंतराव चव्हाण यांच्या नावे जिल्हा पुरस्कार दिले जाऊ लागले.\nसंत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत दिले जाणारे प्रत्येक स्तरावरील पुरस्कार(रुपये)\nबक्षीस क्रमांक प्रथम, पंचायत समिती स्तर २५ हजार, जिल्हा स्तर ५ लाख, विभागीय स्तर १० लाख, राज्य स्तर २५लाख\nबक्षीस क्रमांक द्वितीय, पंचायत समिती स्तर १५ हजार, जिल्हा स्तर ३ लाख, विभागीय स्तर ८लाख, राज्य स्तर २०लाख\nबक्षीस क्रमांक तृतीय, पंचायत समिती स्तर १०हजार, जिल्हा स्तर २लाख, विभागीय स्तर ६लाख, राज्य स्तर १५लाख\nयाशिवाय पंचायत समितीचे संपूर्ण कार्यक्षेत्र हागणदारी मुक्त झाल्यास आणि केंद्र शासनाकडून निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला असल्यास या पंचायत समितीला संबंधित वर्षात राज्य शासनाकडून ४ लाख रुपयांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती पुरस्कार दिला जातो.\nअसेच कार्य जिल्हा परिषदेमार्फत झाल्यास त्यास राज्य शासनाकडून संबंधित वर्षात २० लाख रुपयांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ व हागणदारी मुक्त जिल्हा परिषद पुरस्कार दिला जातो.\nएका जिल्ह्यातील किमान ५० ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्यास त्या जिल्हा परिषदेस १० लाख रुपयांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषद पुरस्कार दिला जातो.\nसामाजिक एकतेचा संदेश घेऊन या अभियानातून अनेक गावं विकासाच्या दिशेने जाऊ लागली. राज्याची स्वच्छतेची टक्केवारी १९ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढली ती याच अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे.\nत्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेत शासन अनुदानावर विसंबून न राहता लोकसहभागातून फार मोठय़ा प्रमाणात ग्रामविकास होतो हे या अभियानाने दाखवून दिले आणि गावं एका दिलाने एका मताने विकासाच्या कामाला लागली.\nगावात परसबागा फुलल्या, गोबरगॅस, बायोगॅस सारखे प्रकल्प उभे राहतांना सौर ऊर्जेच्या वापराला चालना मिळाली. पाण्याचा पुनर्वापर, पाणी अडवा-पाणी जिरवा यासारख्या मोहीमा हाती घेण्यात आल्या. खत निर्मिती प्रकल्प सुरु झाले.\nराज्य शासनाच्या या उपक्रमाची दखल युनिसेफ आणि डब्ल्युएसपी सारख्या बाह्य साहय करणार्‍या संस्थांनी देखील घेतली. उत्कृष्ट लोकसहभागाबद्दल ��ाज्य शासनाच्या या उपक्रमाला Indian Express Innovation Award ने सन्मानित देखील करण्यात आले.\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला मिळालेले यश पाहून केंद्र सरकारने देशपातळीवर निर्मल ग्राम नावाची योजना देशपातळीवर राबविण्यास सुरुवात केली.\nया योजनेच्या अंमलबजावणीतही राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.\nराज्याच्या ३६ जिल्ह्यात संपर्ण स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील केली जात आहे. निर्मल महाराष्ट्र निर्धार ज्योत, निर्मल महाराष्ट्र मेळावा, युवा स्वच्छता शिबीर, आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन, गतिमान रथयात्रा, स्वच्छता उद्याने यासारख्या उपक्रमातून सुजल आणि निर्मल महाराष्ट्राची पायाभरणी केली जात आहे.\nऔद्योगिकरण आणि नागरिकीकरणाचा खूप मोठा वेग असलेल्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या मुलभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सन २००२ पासून संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.\nअभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी शासनाने राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सुजल महाराष्ट्र निर्मल महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचे हाती घेतले असून याअंतर्गत निकषांची पुर्तता करणार्‍या आणि शासनाबरोबर यासबंधीचा करार करणार्‍या नागरी संस्थांना पाणी पुरवठा आणि मलनि:स्सारण योजनेसाठी वाढीव अनुदान देण्यात येईल.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013\nयोजनेचे नाव :राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013\nकेंद्र शासनाचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 1 फेब्रुवारी, 2014 पासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली.\nअनुदानित दराने अन्नधान्याचा पुरवठा करणे.\nप्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी लोकांना परवडण्यायोग्य किंमतीने पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्न मिळण्याची खात्री देऊन अन्न व पोषणविषयक सुरक्षेकरिता आणि त्या संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबींकरीता तरतूद करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.\nअंत्योदय अन्न योजना लाभार्थी, बी.पी.एल. व ए.पी.एल. (केशरी) शिधापत्रिकाधारक या प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे\nयोजनेच्या प्रमुख अटी :\nग्रामीण भागाकरिता वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा ₹44,000 व शहरी भागाकरिता वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा ₹59,000\nदिनांक 17.12.2013 च्या शासननिर्णयान्वये लाभार्��्यांची निवड करण्याबाबतचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.\nसन 2011 च्या अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये शिधापत्रिका धारकांनी दिलेले Self Declared Income आवश्यक आहे.\nदिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :\nअंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो प्रतिशिधापत्रिका याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ मिळतो.\nप्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 5 किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ मिळतो.\nभारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक पातळीवरील निर्यात सक्षम बनताना बंदरे आणि जहाजबांधणी क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेत योग्य स्थान मिळवून देण्यासाठी ‘सागरमाला’ हा प्रकल्प तयार करण्यात आला. आज आपण त्याचा आढावा घेऊया...\nसध्या जगातील ७० टक्क्यांपेक्षा आधिक आयात-निर्यात सागरी मार्गानेच होते. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामध्ये भारतीय जीडीपीमध्ये व्यापाराचा सहभाग वाढणे अपेक्षित आहे. मात्र सध्या भारत वाहतुकीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये फारच मागे पडला आहे. केंद्र सरकारतर्फे देशाच्या पूर्व आणि पश्च‌िम किनाऱ्यांवरील सर्व लहान-मोठी बंदरे जोडून, समुद्रमार्गे होणारी वाहतूक आणि व्यापाराला, तसेच मोठ्या नद्या व खाड्यांतील जलमार्गांना उर्जितावस्था आणण्यासाठी ‘सागरमाला’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.\nसुयोग्य धोरण व संस्थात्मक हस्तक्षेप याद्वारे बंदरांच्या विकासाला चालना देणे, विविध संस्था, मंत्रालय, विविध विभाग व राज्ये यांच्याकडून एकीकृत विकासासाठी सहकार्य मिळवणे हे याचे स्वरूप असेल. सागरमाला या प्रकल्पाद्वारे पूर्व आणि पश्च‌िमेकडील सर्व किनारी राज्यांना रेल्वे, बंदर, रस्ते, विमानतळ याद्वारे जोडले जाईल. जहाजबांधणी व दुरुस्ती, किनारी जहाजवाहतूक आणि या व्यवसायातील तंत्रशिक्षण व प्रशिक्षण यांचाही या प्रकल्पात समावेश असेल. सागरमाला प्रकल्पांर्गत जिथे पुरेशी खोली आहे अशा ठिकाणी नवीन बंदरे बांधण्याची योजना आहे. किनारी आर्थिक क्षेत्रामध्ये राहत असलेल्या लोकांच्या शाश्वत विकासाची हमी देण्याकरिता सागरमाला पुढाकार घेत आहे. प्रकल्पांतर्गत धोरणात्मक मार्गदर्शन, उच्चस्तरीय समन्वय तसेच नियोजन याबाबत निरीक्षण करण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 'राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समिती'ची स्थापना करण��यात आली.\nएक राष्ट्रीय सागरमाला शिखर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात संबंधित खात्यांचे कॅबिनेट मंत्री व किनारी राज्यांचे मुख्यमंत्री यांचा समावेश आहे. ते धोरणात्मक दिशादर्शन करतील. किनारपट्टीचा विकास किनारी आर्थिक विभाग (सीइआर) म्हणून केला जाईल. बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सागरमाला विकास कंपनी स्थापन करण्यात आली आहे. देशातल्या सहा राज्यात सहा मेगा बंदरे विकसित केली जातील. त्यात महाराष्ट्रातील डहाणूजवळील वाढवण या बंदराचा समावेश आहे.\nदेशातील मुख्य व कमी महत्त्वाच्या बंदरांची कार्य - चलन क्षमता वाढविणे. बंदरांद्वारे जलद, कार्यक्षमपणे व वाजवी खर्चामध्ये मालवाहतुकीसाठी पायाभूत सुविधा पुरविणे, बंदरप्रणित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाला चालना देणे, मुख्य आर्थिक केंद्रांसोबत दळणवळण विकसित करणे आणि रेल्वे, अंतर्गत जल, किनारी रस्ते सेवांच्या पल‌िकडे जाऊन वाहतुकीचा विस्तार करणे.\nभारताला ७५०० किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. त्याचबरोबर १४,५०० किमी क्षमतेचे जलमार्ग आहेत. भारताचे भौगोलिक स्थान जगातील सर्व महत्त्वाच्या व्यापारी जलमार्गांवर आहे. सागरमाला प्रकल्प जेव्हा पूर्णत्त्वास येईल त्यावेळी या बंदरातून मालाच्या चढउतारीची सध्याची क्षमता पाचपटीने वाढेल. परदेशातून आलेल्या वस्तू बंदरावरून तातडीने कोणत्याही भागात पाठवता येतील. बदरे असलेल्या राज्यातल्या उद्योगांच्या आणि शेतकऱ्यांच्या आयात-निर्यातीच्या समस्याही दूर होतील. एकूणच रोजगारांची आणि व्यापारी केंद्रांचीही वाढ होईल.\nसागरमाला प्रकल्पांच्या विकासामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सागरीसुरक्षेसाठी सागरमाला महत्त्वकांक्षी ठरेल यात शंका नाही.\nआयोगाने याआधी किनारपट्टी विकास घटकावर प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे सागरमाला प्रकल्पांचा बारकाईने अभ्यास करून गुणांची मालिका जपावी.\nप्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना\nआजारांमुळे कुटुंबांवर, विशेषत: गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांवर मोठे आर्थिक ओझे लादले जाते, त्याचबरोबर सामाजिक-आर्थिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून येतो.\nत्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला परवडण्याजोग्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री भार���ीय जन औषधी योजना आणि केंद्र सरकारच्या अन्य आरोग्य सेवा देशात चालवत आहे.\nगरीब, निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गाला परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावरचे आर्थिक ओझे कमी व्हावे, या उद्देशाने 1 जुलै 2015 रोजी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी (जनौषधी) योजना सुरु करण्यात आली आहे.\nकेंद्र सरकारने देशभरात 3600 जनौषधी केंद्रे सुरु केलेली असून, तेथे 700 पेक्षा जास्त औषधे परवडण्याजोग्या दरात उपलब्ध आहेत.\nजनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किंमती बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत 50-90% कमी आहेत.\nनजिकच्या काळात देशातील जनौषधी केंद्रांची संख्या 5000 पर्यंत वाढवणार असल्याचे जाहीर केले गेले.\nयापूर्वी नागरिकांना रक्तवाहिन्यांमधील रक्त पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वापरल्या जाणार्‍या स्टेंटची खरेदी करणे दरिद्री आणि मध्यम वर्गीय रुग्णांना परवडत नव्हती.\nआता त्यांच्या सोयीसाठी स्टेंटच्या दरात मोठी घट केली गेली आहे. आज स्टेंटची किंमत 2 लक्ष रुपयांवरुन 29,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.\nगुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा खर्चही 60-70% कमी केला गेला आहे. या शस्‍त्रक्रियेसाठी आधी 2.5 लक्ष रुपये खर्च येत असेल.\nआता मात्र हा खर्च 70,000 ते 80,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. देशात दरवर्षी गुडघे प्रत्यारोपणाच्या सुमारे 1-1.5 लक्ष शस्त्रक्रिया होतात.\nहे प्रमाण लक्षात घेऊन गुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा नागरिकांचा 1500 कोटी रुपयांचा खर्च कमी झाला आहे.\nप्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने देशातील 500 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 2.25 लक्ष रुग्णांसाठी 22 लक्ष पेक्षा जास्त डायलिसिस सत्रे घेतली.\nमिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून 528 जिल्ह्यांमधील 3.15 कोटी बालके आणि 80 लक्ष गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.\nरुग्णांसाठी अधिक खाटा, अधिक रुग्णालये आणि अधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने 92 वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली गेली असून, MBBS अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी संख्येत 15,000 नी वाढ केली आहे.\nआयुषमान भारत योजनेअंतर्गत 10 कोटी कुटुंबांना 5 लक्ष रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवच दिले जाणार आहे.\nस्वच्छ भारत अभियानामुळे देशातील 3.5 लक्ष गावे हागनदारीमुक्त झाली आहेत आणि स्वच्छतेची व्याप्ती 38% वाढली आहे.\nपर्य��वरणविषयक धोरणे- जग आणि भारत\n5 जून 2018 रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन पाळला जात आहे.\nपर्यावरण हा नेहमीच एक महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. वाढत्या औद्योगिक क्रांतीमुळे पर्यावरणाला पोहचणारी हानी अर्थातच मानवी जीवनावरही प्रभाव करते.\nपर्यावरणविषयक समस्या 21 व्या शतकातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती आणि प्रजातींच्या विविधतेचा व्यापक ह्रास हे पृथ्वीवरील बर्‍याच लोकांच्या जीवनाशी तडजोड करीत आहे आणि अत्यंत तीव्रतेने, ग्रह वर जीवनाच्या मूलभूत पायाभूत संरचनेला धोका निर्माण करतो आहे.\nपर्यावरणविषयी जागतिक धोरणाचे स्वरूप:-\nपर्यावरणविषयक धोरण म्हणजे कायदे, नियमावली, आणि पर्यावरणीय समस्यांबद्दलच्या अन्य धोरणात्मक यंत्रणा या मुद्द्यांमध्ये संस्थांची वचनबद्धता होय.\nया मुद्द्यांमध्ये सामान्यतः हवा आणि जल प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणास व्यवस्थापन, जैवविविधतांचे जतन, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, वन्यजीवन आणि लुप्त होणार्‍या प्रजाती यांचा समावेश होतो.\nऊर्जेचा वापर किंवा विषारी पदार्थांचे नियमन आणि अनेक प्रकारचा औद्योगिक कचरा यांचे व्यवस्थापन हे देखील धोरणाचे भाग आहेत.\nजैविक पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांवर होणारा हानिकारक प्रभाव टाळण्यासाठी मानवी कृतींना देखील यामध्ये गृहीत धरल्या जाते.\nपर्यावरणविषयक धोरण साधने हे पर्यावरणविषयक धोरणे अंमलात आणण्यासाठी सरकारद्वारे वापरली जाणारी साधने आहेत. सरकार अनेक प्रकारची साधने वापरू शकते. उदाहरणार्थ –\nधोरणाच्या पालनाला प्रोत्साहित करण्यासाठी कर आणि कर सवलती, व्यापारक्षम परवाने आणि शुल्क यासारख्या क्रिया खूप प्रभावी ठरू शकतात. ज्या कॉर्पोरेट कंपन्या कार्यक्षम पर्यावरणीय व्यवस्थापनात गुंतलेल्या आहेत त्यांच्याकडील पर्यावरणविषयक माहिती पारदर्शी असल्याने व्यवसायाच्या कामगिरीत सुधारणा घडते.\nसरकार आणि खाजगी कंपन्यांमधील द्विपक्षीय करारामधून कंपनीद्वारा पर्यावरणविषयक स्वैच्छिक वचनबद्धता प्रदर्शित होते.\nविविध धोरण विकल्पांच्या परिणामांची तुलना करण्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (Environmental impact assessments -EIA) आयोजित केले जाते.\nयुरोप विशेषत: याविषयी संशोधन क्षेत्रात सक्रिय आहे. युरोप विशेषत: संसाधनांच्या दृष्टीने कार्यक्षम, हवामान��विषयी संवेदनक्षम समाजाची निर्मिती करणे आणि त्याच्या नैसर्गिक वातावरणाशी जुळणारे समृद्ध अर्थव्यवस्थेची उभारणी करण्याकरिता अधिक अभिनवता आणि संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी योजनांचा संच, कृती आणि कार्यक्रमांविषयी सक्रिय आहे.\nयुरोपमधील संशोधन कार्यक्रमाला ‘होरीझोन 2020’ चे पाठबळ आहे, जे जगभरातील सहभागासाठी खुले आहे.\nआज सर्व प्रकारच्या संस्था त्यांच्या पर्यावरणीय जोखम आणि कामगिरीच्या गरजेबद्दल अधिक जागरूक होत आहेत. त्यासाठी ISO 14001 मानकांनुसार ते त्यांच्या संस्थेसाठी योग्य पर्यावरणीय धोरणे विकसित करत आहेत.\nभारतीय घटनेत थेट स्वरुपात पर्यावरण संरक्षणाच्या तरतुदींशी जुळलेला नाही.\nसरकारने 1976 साली घटनेत सुधारणा करून दोन महत्वाच्या तरतुदी केल्या - परिशिष्ट 48 ए आणि 51 ए (जी).\nपरिशिष्ट 48 ए राज्य सरकारला निर्देश देते की ते ‘पर्यावरणाची सुरक्षा आणि त्यामध्ये सुधारणा होण्याची खात्री करावी, तसेच देशाच्या वनसंपत्तीचे व वन्यजीवनाचे जतन करावे’.\nपरिशिष्ट 51 ए (जी) नागरिकांना कर्तव्य प्रदान करते की त्यांनी ‘नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करावे तसेच त्याचे संवर्धन करावे आणि सर्व जीवांच्या प्रति दयाळू राहावे’.\nपर्यावरणाची गुणवत्ता राखण्यासाठी व प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक कायदे व नियम तयार करीत आहे.\nकाही मुख्य पुढीलप्रमाणे आहेत –\nनदी सीमा अधिनियम, 1956\nजल (प्रदूषण निवारण व नियंत्रण) अधिनियम, 1974\nजल उपकर (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) अधिनियम, 1977\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986\nउद्योग (विकास आणि नियंत्रण) अधिनियम, 1951\nशहरी भूमी (सीलिंग व नियंत्रण) अधिनियम, 1976\nज्वलनशील पदार्थ अधिनियम, 1952\nवायू (प्रदूषण निवारण व नियंत्रण) अधिनियम, 1981\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986\nवन आणि वन्यजीव संबंधी\nवन संवर्धन अधिनियम, 1960\nवन्यजीवन सुरक्षा अधिनियम, 1972\nवने (संवर्धन) अधिनियम, 1980\nवन्यजीवन (संरक्षण) अधिनियम, 1995\nयाशिवाय, पर्यावरणाविषयी वाढत्या जागरूकतेला बघता याच्या समस्येवर मात करण्याकरिता अधिकाधिक कठोर कायदे, नियम तसेच धोरणे उपक्रम आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नेतृत्वात राबवले जात आहेत.\nपर्यावरणीय व्यवस्थापन क्षमता निर्माण प्रकल्पाअंतर्गत, भारतात पर्यावरण कायद्यांच्या अंमलबजावणीला सुदृढ बनविण्याचे कार्य केले गेले आहे.\nया प्रकल्पाअंतर्गत नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठ, बंगलोर द्वारे विधीविषयक संरचनेला सुदृढ बनविण्यासाठी कित्येक प्रशिक्षण/कार्यशाळा/परिचर्चा अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे आणि केले जात आहेत.\nशासकीय अधिकारी, न्यायाधीश, विधी शिक्षक, अधिवक्ता, औद्योगिक व्यवस्थापक, LSG व NGO साठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जातात.\nदेशात ‘राष्ट्रीय पर्यावरण धोरण–2006’ तयार केले गेले. देशात पर्यावरणविषयक तक्रारी लवकर निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय हरित अधिकरण (NGT) स्थापन केले गेले.\nतसेच राष्ट्रीय पर्यावरण मूल्यांकन व देखरेख प्राधिकरण (NEAMA) आणि भारताचे राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण प्राधिकरण (NEPA) यांची स्थापना केली गेली. आणि हा प्रवास असाच प्रगतीपथावर सतत चालू राहणार आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/health.html", "date_download": "2019-10-22T08:36:13Z", "digest": "sha1:G3NAW6ZVERBDGCR3M2SMJEZSZSLUBKNT", "length": 7117, "nlines": 73, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "जिल्हा परिषद अकोला", "raw_content": "जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे\nजिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग\nविभाग प्रमुखाचे पदनाम जिल्हा आरोग्य अधिकारी\nविभाग प्रमुखाचे नाव डॉ. आसोले\nविभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2435075\nआरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी सबंधित प्रतिबंधात्मक उपाय करणे व प्रजनन बाल आरोग्यांतर्गत स्त्रि गर्भवती राहील्यापासुन मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या मृत्युपर्यत विविध वयोगटांमध्ये 50 प्रकारच्या आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे तसेच सर्वांगीण आरोग्य पुरविण्यांची उपाययोजना जनतेच्या सहभागातुन करून अंमलबजावणी करणे. त्याप्रमाणे शासनाच्या 6 राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ऍलोपॅथीक दवाखाने, आयुर्वेदिक दवाखाने आरोग्य पथक यांच्या सहभागाने सर्व नागरिकांना उपचारार्थ सेवा पुरविणे. तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अंतर्भुत आरोग्याशी संबंधित कुटूंब कल्याण नियंत्रण. हिवताप नियंत्रण, पोलीओ, कुष्ठरोग, माता बाल संगोपन नेत्र तपासणी, क्षयरोग नियंत्रण, अंधत्व निवारण, एड्स जनजागृती इ. बाबत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सेवा पुरविली जाते. तसेच जि.प. आरोग्य विभाग हा सर्व आरोग्य कार्यक्रमांचे नियोजन करून आरोग्य सेवा विषयक बाबींवर नियंत्रण ठेवतो. जिल्हयामध्ये अचानक निर्माण झालेल्या रोगांवर तात्काळ उपाय योजना करणे, तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या सेवाविषयक संबंधी कार्यवाही करणे.\nगटअ महाराष्ट वैद्य व आरोग्य सेवा वर्ग 1 व वर्ग 2 --\n1. जिल्हा आरोग्य सेवा वर्ग-1 1\n2. अति.जिल्हा आरोग्य अधिकारी वर्ग-1 1\n3. जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी वर्ग-1 1\n4. जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्ग 1 1\n5. वैद्यकिय अधिकारी गट अ वर्ग -2 60\n6 प्रशासकीय अधिकारी 1\n7 सांख्यिकी अधिकारी 1\n8 हिवताप अधिकारी 1\n9 जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी 1\n10 गट ब आयुर्वेदिय वैद्य गट ब 25\n11 गट क साथरोग अधिकारी वर्ग 3 1\n12 विस्तार अधिकारी' व आरोग्य पर्यवेक्षक 16\n13 विस्तार अधिकारी 'आयुर्वेद.' 1\n14 जिल्हा स्वास्थ परिचारीका 1\n15 अवैद्यकिय पर्यवेक्षक 4\n16 सांख्यिकी पर्यवेक्षक वगर् 3 1\n17 सांख्यिकी अन्वेषक 1\n18 स्वास्थ अभ्यांगता 32\n19 आरोग्य सहाययक पुरूष 32\n21 कुष्ठरोग तंत्रज्ञ 24\n22 औषधी संयोजक 36\n23 आरोग्य कर्मचारी 182\n24 परिचर व स्विपर 187\nइतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे संकेत स्थळाशी लिंक\nकार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी\nजिल्हा परिषद, अकोला. ४४४००१\n(७२४) २४३ - ५२१३\n©संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा परिषद अकोला प्रशासनाकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87._%E0%A4%86%E0%A4%B0._%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T09:07:26Z", "digest": "sha1:37WYUXUVPF5C5JLJQLVQJABORNNN2YEY", "length": 10309, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जे. आर. जयवर्धने - विकिपीडिया", "raw_content": "\nज्यूनियस रिचर्ड जयवर्धने (१७ सप्टेंबर १९०६ – १ नोव्हेंबर १९९६), हे श्रीलंकेत जेआर म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी होते. त्यांनी प्रथम १९७७ ते १९७८ या काळात पंतप्रधानपद भूषविले. त्यानंतर १९७८ ते १९८९ या दीर्घ काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. ते पूर्वीच्या सीलोन (आताचे श्रीलंका) मधील राष्ट्रवादी चळवळीचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर विविध मंत्रिमंडळात अनेक खाती सांभाळली. युनायटेड नॅशनल पार्टीचे दीर्घकाळ सदस्य असलेले जेआर यांनी १९७७ मध्ये सर्व विरोधकांना पराभूत करून विजय मिळविला आणि संविधानातील दुरुस्तीनुसार देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळविला.[१]\nकायद्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठित असणाऱ्या कुटुंबात जेआर यांचा जन्म झाला. सिलोनचे मुख्य न्यायाधीश यूजेन विल्फ्रेड जयवर्धने के.सी. यांच्या ११ मुलांपैकी जेआर हे सर्वात मोठे होते. त्यांनी कोलंबोच्या बिशप कॉलेज येथे प्राथमिक शिक्षण घेतले आणि माध्यमिक शिक्षणासाठी रॉयल कॉलेज, कोलंबो येथे प्रवेश घेतला. रॉयल कॉलेज येथे ते १९२५ मध्ये रॉयल-थॉमियन मालिकेत क्रिकेट संघासाठी खेळले. १९२१ मध्ये रॉयल कॉलेज सोशल सर्व्हिसेस लीगचे ते प्रथम अध्यक्ष व सचिव होते. त्यांनी फुटबॉल व मुष्टीयुद्ध स्पर्धेतही शाळेचे प्रतिनिधित्व केले. ते कॅडेट कॉर्प्सचे सदस्यही होते.\nसन १९२६ मध्ये इंग्रजी, लॅटिन, तर्कशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी जयवर्धने यांनी विद्यापीठ कॉलेज, कोलंबो (लंडन विद्यापीठ) येथे प्रवेश केला. येथेही त्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविले. १९२८ मध्ये त्यांनी कोलंबो लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेवून कायद्याची पदवी प्राप्त केली. वकिलीची सनद मिळाल्यानंतर थोड्या काळासाठी त्यांनी व्यवसाय सुरु केला.[२]\nजयवर्धने यांनी थोड्याच काळात वकिली सोडली आणि १९३८ मध्ये ते सिलोन नॅशनल काँग्रेस (सीएनसी) मध्ये सक्रीय झाले. या पक्षाने सिलोनच्या राष्ट्रवादी चळवळीचे (ज्यामुळे १९७२ मध्ये अधिकृतपणे श्रीलंकेचे नाव बदलले) नेतृत्व केले. १९३९ मध्ये ते संयुक्त सचिव झाले आणि १९४० मध्ये ते न्यू बझार वार्ड येथून कोलंबो नगरपरिषदेत निवडून आले. १९४३ मध्ये त्यांनी राज्य विधानमंडळात प्रवेश केला.\n१९४७ मध्ये ते द्वीपाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री झाले. जयवर्धने यांची तीव्र बुद्धिमत्ता आणि आक्रमक राजकीय कौशल्यांमुळे त्यांनी १९४७-१९५६ व १९६५-१९७० या काळात सरकारात असताना आणि विरोधी पक्षातही १९५६-१९६५ आणि १९७०-१९७७ या दरम्यान महत्वाची भूमिका बजावली. १९५१ मध्ये सर एडविन विजयरत्ने यांच्या अध्यक्षतेखाली श्रीलंकेचे राष्ट्रगीत निवडण्यासाठी तयार केलेल्या समितीचे जयवर्धने सदस्य होते. पुढील वर्षी ते बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन सिलोनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.[३]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१९ रोजी २३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-10-22T08:52:12Z", "digest": "sha1:33U7XWCU5UFGA3W5OOQPAIIPBGRGUWSJ", "length": 3665, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील विमानतळ\n\"जम्मू आणि काश्मीरमधील विमानतळ\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nफुकचे ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड\nलेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nजम्मू आणि काश्मीरमधील वाहतूक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=2", "date_download": "2019-10-22T10:29:07Z", "digest": "sha1:GTCR5474HO4A55PL7Y62DHTQDPV6SJMH", "length": 18664, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nखऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या संदर्भात असे प्रश्न उपस्थित व्हायला नकोत. तो प्रश्न चित��रकार, नर्तक, संगीतकार, गायक इत्यादींसमोर उभा राहत नाही, त्याचे कारण त्यांच्या कला ह्या रूपवेधी (‘फाइन आर्टस्‌’) प्रकारच्या असतात. पण विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे, लेखन ही जीवनवेधी कला आहे. त्यामुळे तिला भोवतालच्या जीवनापासून वेगळे काढता येत नाही. म्हणून लेखकाच्या जगण्याला आणि आविष्काराला सामाजिकतेची व वैचारिकतेची चौकट आपोआप प्राप्त होत असते.\nबालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.\nवासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात खोचलेला पावा, काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे, हातात चिपळ्या आणि मुखात भगवंताचे नाम. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वासुदेवाचा मधुर स्वर कानावर पडला, की मनाला शांतता वाटे व परमेश्वराची ओढ निर्माण होत असे. जुन्या काळी वासुदेव भल्या पहाटे घरच्या अंगणात येई. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असे आणि त्याचवेळी वासुदेवाची गाणी कानावर पडत; तो टाळ-चिपळ्यांच्या तालावर फेर धरू लागे. बालगोपाळ उठून अंगणी गर्दी करत आणि घरातील लक्ष्मी सुपातील दाणे वासुदेवाच्या झोळीत टाके. तो सकारात्मक ऊर्जेने भरलेले आचारविचार वाटत गावोगावी फिरतो. त्या बदल्यात त्याला कपडे, धान्य, पैसे मिळतात; कधी कधी रिकाम्या हातानेही परतावे लागते. ती जुनी प्रथा आहे.\nवासुदेवाच्या तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित झालेली मौखिक परंपरेतील गाणी असत. वासुदेव स्वतःच्या विशिष्ट लकबीत ओव्या, अभंग, सादर करतो.\nचंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार (Datta Tannirwar)\nदत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल दीडशेच्यावर नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांतून लेखन के��े. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहे.\nमी अमेरिकेत ऑस्टिन शहरात माध्यमिक शाळेत गेली दहा वर्षें शिकवत आहे. इतक्या वर्षांनंतर, मला माझ्या तेथील शाळेबद्दल तितकीच माया, प्रेम वाटते जितकी आपुलकीची भावना माझ्या ठाण्याच्या लाडक्या सरस्वती शाळेबद्दल वाटते. जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांबद्दल काही कारणाशिवाय वाईट बोलले जाते तेव्हा मला वाटते, की मी त्यांची बाजू मांडली पाहिजे, कारण ती माझी मुले आहेत. शिक्षण हा एक उदात्त पेशा आहे म्हणून मी शिकवत नाही किंवा मी दुसरा कोठलाच पर्याय नव्हता म्हणूनही शिकवत नाही. मी शिकवते, कारण मला शिकवण्यास आवडते, मजा येते. मी माझे काम मनापासून करते आणि त्यात मला समाधान मिळते.\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nश्रीमान योगी : एका शिवकथेची पन्नाशी\nरणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात वर्षांनी वाचकांपुढे सादर झाली. ती कादंबरी 2019 साली पन्नास वर्षांची झाली.\nदेसाई यांनी ‘श्रीमान योगी’ लिहिली ती न ठरवता. देसाई यांच्या मनात माधवराव पेशवे यांच्यानंतर होते ते कर्णाचे व्यक्तीमत्त्व. त्या दृष्टीने ‘राधेय’ची टिपणेही काढून झाली होती. पण देसाई यांचे स्नेही बाळासाहेब देसाई यांनी त्यांना शिवचरित्र लिहिण्याविषयी सुचवले आणि शिवाजीराजे प्रथम रणजीत देसाई यांच्या मनात डोकावले.\nढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके - त्यांची भौग��लिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी ते घडाघड सांगू शकतात. त्यांच्या त्या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे. ते त्यांनी बी ए आणि डी एड ची पदवी मिळवल्यावर 15 जून 2007 रोजी उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. ते पाचवी ते सातवी या वर्गांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी दुसऱ्या बाजूला एम ए आणि बी एड पूर्ण केले. त्यांना डॉक्टर, व्हायचे होते. पण ते हुकले आणि त्यांच्या हाती स्टेथस्कोपच्या ऐवजी खडू-फळा आला. त्यानी तो घेऊन ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर रामबाण उपचार केले आहेत आणि त्यांचे ‘ऑपरेशन शाळा’ व्यवस्थित पार पाडले जात आहे.\nमिस्टर बिडी – किसनलाल सारडा\n‘मिस्टर बिडी’ हे किसनलाल सारडा यांचे आत्मकथन भारती संजय प्रधान यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले. त्याचा मराठी अनुवाद उषा तांबे यांनी केला आहे. बस्तीराम बाबा सारडा यांनी विडी व्यवसाय 1922 मध्ये सुरू केला. तो व्यवसाय सिन्नरसारख्या दुष्काळाचे चटके सतत बसणाऱ्या तालुक्यात फळला, फुलला आणि सारडा विडी कारखानदार नावारूपाला आले. त्यांचे प्रतिनिधी म्हणजे किसनलाल सारडा. सारडा यांनी विडीला संशोधनाची जोड दिली. विडी उद्योगात विविध प्रयोग केले. विडीची जाहिरात करणारी सर्वात पहिली व्हॅन सारडा यांनी रस्त्यावर आणली. त्यांनी विडीचा प्रचार-प्रसार खेड्यापाड्यांत जाऊन केला. विडी सातासमुद्रापार नेली.\nबहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -\nनाव दोन धाव एक\nमराठी साहित्यात काही सुंदर कविता विहिरीच्या, मोटेच्या संबंधात आलेल्या आहेत. बहिणाबार्इंच्या कवितेत बैल, आडोयला, कना, चाक, सोंदर, धाव आदींची सुंदर गुंफण आहे. संत सावता माळी यांच्या एका अभंगात विहीर, मोट, नाडा, पीक, पाणी आदींचा उल्लेख आलेला आहे. सावता माळी लिहितात-\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090616/nag19.htm", "date_download": "2019-10-22T09:04:10Z", "digest": "sha1:AIFR4Y3H7DLMX64KIDUWEDM57RCW4EBU", "length": 3897, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १६ जून २००९\nतरुणांच्या व्यसनमुक्तीनेच सशक्त भारत संभव -दराडे\nनागपूर, १५ जून / प्रतिनिधी\nभारतातील तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून त्यांना व्यसनमुक्त केल्यास सशक्त भारत निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी केले. लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे आदासा येथे आयोजित करण्यात आलेल्या मधुमेह, मोतीबिंदू व तंबाखु विरोधी अभियानाच्या उद्घाटनपर भाषणाच्यावेळी ते बोलत होते.\nशासनाच्या माध्यमातून लता मंगेशकर हॉस्पिटलला अशा उपक्रमासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आशीष देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे अनेक योजना सुरू करण्यात आल्या असून या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा व गाव व्यसन मुक्त करावे. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत रुग्णसेवा पोहोचवणे हा उद्देश असल्याचे देशमुख यांनी सांगितले.\nयावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, एन.के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुब्रजित दासगुप्ता, अ‍ॅड. शिशिर बानाईत, जयंत मुलमुले, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, दिलीप धोटे उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर तंबाखुजन्य वस्तूंची होळी करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब भोगे, देविदास डोईफोडे, डॉ. संजय कुमार, डॉ. विजय धोटे, डॉ. राजीव पोतदार, दादाराव मंगळे, सोनबाजी मुसळे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T09:28:16Z", "digest": "sha1:DR2URG5CHWIU5UCSTJFQYIFNH5O2NGHO", "length": 2731, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nमिर्झा गालिबना समजून घेताना\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज गालिब यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने आजही कवितेतून जिवंत असलेला आपला लाडका गालिब आपण समजून घेतला पाहिजे. मराठीत ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गालिब यांच्या काव्यविश्वाचा उलगडा करून दाखवलाय. ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाने काढलेल्या काळे यांच्या पुस्तकातल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.\nमिर्झा गालिबना समजून घेताना\nआज गालिब यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने आजही कवितेत��न जिवंत असलेला आपला लाडका गालिब आपण समजून घेतला पाहिजे. मराठीत ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गालिब यांच्या काव्यविश्वाचा उलगडा करून दाखवलाय. ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाने काढलेल्या काळे यांच्या पुस्तकातल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://parenting.firstcry.com/articles/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-10-22T10:07:35Z", "digest": "sha1:LMVGKR7JRCQMLO2IHD3AKQIDRH7DWAMH", "length": 33835, "nlines": 351, "source_domain": "parenting.firstcry.com", "title": "बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय", "raw_content": "बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय\nHome Baby Health बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय\nबाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय\nबाळांमधील सर्दी खोकल्यावर २० घरगुती उपाय\nनवजात शिशु साठी काही उपाय खालीलप्रमाणे :\nसरासरी ९ महिन्यांच्या बाळांसाठी उपाय\nएक वर्षावरील बाळांसाठी उपाय\nसर्व वयोगटातील बाळांसाठी सामान्य उपचार\nहे करा आणि हे करू नका\nसर्दी खोकला हे शाळा बुडवण्याचे अगदी नेहमीचे कारण आहे. सर्दी खोकल्याचा संसर्ग वर्षभर होत असतो. सतत होणाऱ्या सर्दीवर तसा काही उपाय नाही. त्यावर काही प्रतिजैविके, सिरप किंवा गोळ्या नाहीत. तथापि त्यापासून आराम मिळावा म्हणून काही उपाय आहेत. औषधांपेक्षा आपल्या मुलांसाठी घरगुती उपाय करणे चांगले आहे. असे बरेच घरगुती उपाय आहेत जे आपण करून पाहू शकता. आणि बरेचसे आपल्या घरात उपलब्ध असतील.\nबाळांमधील सर्दी खोकल्यावर २० घरगुती उपाय\nसर्दी-खोकल्याचे २ प्रकार आहेत :\nओल्या खोकल्यामध्ये घशामध्ये कफ असतो आणि कोरड्या खोकल्यामध्ये कफ आढळत नाही. दोन्हीसाठी काही वेळा उपाय वेगवेगळे असू शकतात. उपाय करण्याआधी सर्दी-पडशाचे नीट निदान होणे आवश्यक आहे.\nसर्दी-पडशाचा संसर्ग अन्नातून होत नाही, तर तो हवेतून आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या स्पर्शातून होतो. थंड हवामानामुळे बाळांना संसर्ग होत नाही तथापि प्रजननासाठी ते चांगले वातावरण असते. तर, प्रथम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमी स्वच्छता राखा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुवा. आणि जर आपल्या बाळाला सर्दी खोकला झाला असेल तर, ह्या बाळांसाठीच्या नैसर्गिक उपचार पद्ध��ी जरूर वापरून पहा.\nमहत्वाचे : जसजशी मुलांची वाढ होते, तसतशी त्यांची प्रतिकारशक्ती, पचनसंस्था आणि श्वसनप्रक्रिया सुद्धा विकसित होत असते. अर्भकांसाठीचे उपाय एक वर्ष वयाच्या बाळाला लागू होणार नाहीत. तथापि, काही उपाय नवजात शिशु पासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना लागू होतात.\nनवजात शिशु साठी काही उपाय खालीलप्रमाणे :\nह्या नैसर्गिक अन्नाव्यतिरिक्त कुठलाही उपाय किंवा उपचारपद्धती मोठी नाही. सहा महिन्यांच्या आतील बाळासाठी कोणत्याही संसर्गासाठी ते उपाय म्हणून कार्य करते. वारंवार स्तनपान केल्यास, ते संसर्गावर उपाय म्हणून काम करते. सतत किरकिर करणाऱ्या बाळांना वारंवार स्तनपान केल्याने, आईच्या स्पर्शाने आराम मिळतो.\nज्या बाळांना नाकपुड्या बंद होण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी नाकातील थेंब हा उपाय चांगला आहे. तुमचे बालरोगतज्ञ तुम्हाला जवळच्या औषधांच्या दुकानात उपलब्ध असलेले नाकातील थेंब (nasal drops) लिहून देतील.\nपरंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही ते घरीदेखील तयार करू शकता.\n१) निर्जंतुक केलेल्या एका वाटीत ८ टेबल स्पून, निर्जंतुक केलेले पाणी गाळून घ्या. निर्जंतुक केलेल्या चमच्याने त्यात १/२ चमचा मीठ घाला.\nसूचना: निर्धारित केलेले थेंब नाकात घालताना, बाळाचे डोके तिरपे ठेवा. नाकात घातलेले सलाईनचे थेंब बाहेर ओघळू नये म्हणून असे केले जाते. तसेच फक्त आणीबाणीच्या काळातच, घरी तयार केलेले सलाईनचे थेंब वापरा कारण जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो.\nजर तुमच्या बाळाचे नाक वारंवार बंद होत असेल, तर बाळाला सर्दीची लागण झाली आहे असे समजा. अशावेळी नेझल ऍस्पिरेटर घेऊन ठेवलेले चांगले. बाळ खूपच छोटे असल्यामुळे त्यास सावधपणे शिंकता येत नाही, अशा वेळी नेझल ऍस्पिरेटर, नाकातील चिकट पदार्थ, बाळाला काही इजा न करता शोषून घेते .\nशतकानुशतके हळद औषध म्हणून वापरले जाते. आजही भारतीय पदार्थांमधील हा महत्वाचा घटक आहे. थोडीशी हळद गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा, आणि बाळाच्या छाती, पोट आणि तळपायावर लावा. काही वेळानंतर धुवून टाका. हळद उष्ण असल्याने, हळदीची उष्णता, नाकातील चिकट पदार्थ पातळ करून, तो नाकातून बाहेर पडण्यास मदत होते.\n५. मोहरीच्या कोमट तेलाचा मसाज\nएक कप कोमट मोहरीच्या तेलात, २ लसूण पाकळ्या आणि काळे तीळ टाका. आणि त्याने बाळाचे हातापायांचे तळवे, छाती आणि पाठीला मसाज करा. जास्तीचे तेल मऊ कापडाने पुसून घ्या.\nसरासरी ९ महिन्यांच्या बाळांसाठी उपाय\n६. गूळ, जीरं आणि काळे मिरे ह्यांचा काढा\nह्या काढ्यामुळे सर्दी-पडसे आणि घसादुखीला आराम पडतो.\nगूळ : १ किंवा २ टी स्पून\nकाळे मिरे : १ किंवा २\nपाणी : एक कप\nहे सगळे घटक एकत्र करून पाण्यामध्ये उकळा. नंतर हे मिश्रण बाळाला पाजण्याआधी गाळून थंड करा. २ टीस्पून पेक्षा जास्त हा काढा बाळाला देऊ नका. कारण गूळ आणि मिरे उष्ण असल्याने, थोड्या प्रमाणात दिल्यास बाळासाठी ते परिणामकारक ठरते.\n७. नारळाच्या तेलाची मालिश\nअर्धी वाटी नारळाचे तेल\nएक छोटा पांढरा कांदा\nवरील सर्व घटक घालून नारळाचे तेल गरम करा. मिश्रण गरम झाल्यानंतर गॅस बंद करा, थंड झाल्यानंतर कोमट तेलाने बाळाच्या छाती, पाठ आणि हातापायांच्या तळव्याना मालिश करा.\nसूचना : जरी तेलात चिमूटभर कापूर सर्रास घातला जात असला तरी, दोन वर्षांखालील मुलांसाठी कापूर वापरण्याची शिफारस केलेली नाही. संशोधन म्हणते की कापूर खूप उग्र आणि अधिक श्लेष्मा (mucus) तयार करेल. हा शरीराचा, स्वतःचे उग्र वासंपासून रक्षण करण्याचा मार्ग आहे.\nएक वर्षावरील बाळांसाठी उपाय\nएक वर्षाखालील बाळांसाठी मध टाळा : एक वर्षाखालील बाळांना मध देऊ शकत नाही कारण ते बाळांसाठी हानिकारक ठरेल. कच्च्या मधाचे कण पचविण्याची क्षमता त्यांच्या पचनसंस्थेची नसते. तथापि जेंव्हा त्यांचे वय एक वर्षांपेक्षा जास्त होते, त्यांची मध पचवण्याची क्षमता वाढते. सर्दी-पडशाचा सामना करण्यासाठी मध हा एक उत्तम स्त्रोत आहे. मध, मिरपूड, सुके अद्रक आणि लिंबाचा रस यांसोबत पण दिले जाते.\nमध आणि मिरपूड : चिमूटभर मिरपूड मधात घालून, थोड्या थोड्या वेळाने बाळाला देत राहा. सर्दी-पडशासाठी हे चांगले असते.\nमध आणि सुके आले : चिमूटभर आल्याची पावडर मधात घालून बाळास द्या. खोकल्यावर हा चांगला उपाय आहे.\nमध आणि लिंबू : एका ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा आणि त्यात मध घाला. हा एक चविष्ठ उपाय आहे आणि सहसा आनंदाने उपभोगला जातो. हे खोकला आणि सर्दी दोन्हीला देखील आराम देण्याचे काम करते.\nसकाळ, संध्याकाळी आणि रात्री बाळाला एक एक चमचा देत राहा. आपल्याला लवकरच मोकळं झालेलं नाक आणि कमी झालेला खोकला दिसेल.\nसगळ्यांनी हळदीच्या दुधाविषयी ऐकलेच असेल. कोरड्या खोकल्यासाठी हळदीचे दूध हे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या बाळा���ा चिमूटभर हळद घालून ग्लासभर दूध द्या . गोडीसाठी आपण गूळ सुद्धा घालू शकता. आणि महत्वाचे म्हणजे, दूध आणि हळद मिळून पोषक भरलेला निरोगी नाश्ता बनतो.\n१०. खिचडी आणि सूप\nबाळांना घनपदार्थ आणि गरम सूप देणे कठीण पडते. खिचडी मुलांना एक पोषक आहार देईल. हे सर्व प्रकारच्या सर्दी आणि खोकला कमी होण्यासाठी, सांत्वनदायक आणि आरामदायी आहे.\n११. व्हिटॅमिन सी रस\nबाळाला मोसंबी, आवळा आणि लिंबू ह्यांचा व्हिटॅमिन सी युक्त रस नियमितपणे द्या. व्हिटॅमिन सी सर्दीच्या जंतूंचा सामना करते. तथापि तुमचे मूल घसादुखीने त्रस्त असेल तर व्हिटॅमिन सी युक्त रस बाळास देण्याचे टाळा.\n१२. ” चुक्का कापी ” किंवा सुक्या आल्याची कॉफी\nनाही ह्यात कॉफी नाही हो, मोठ्यांसाठी तुम्ही खाली दिलेल्या घटकांमध्ये कॉफी घालू शकता पण लहान मुलांसाठी नाही.\nकेरळमध्ये हे एक पारंपारिक पेय आहे. यात सर्व घटकांचा समावेश आहे जे सर्दी आणि खोकला नष्ट करते.\nचुक्का कापी/सुक्या आल्याची कापी ह्याची पाककृती इथे पहा.\nसुके आले (चुक्कू) १ इंच तुकडा\nतुळशीची पाने – ६ ते ७\nगूळ – १ टेबल स्पून ( किंवा जास्त , जर तुम्हाला गोड़ हवे असेल तर )\nपाणी – १ कप\nसुके आले आणि मिरपूड एकत्र बारीक करा. गूळ घालून पाणी उकळा. त्यात सुके आले, मिरपूड आणि तुळशीची पाने घाला. थोडा वेळ उकळू द्या आणि गॅस बंद करा. हे मिश्रण गाळून घ्या आणि बाळाला कोमट चुक्का कापी देत राहा.\nसाधे गरम पाणी किंवा मीठ घालून गरम पाण्याच्या गुळण्या दिवसातून २-३ वेळा केल्याने बाळाला खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो. असे नियमित केल्याने त्वरित परिणाम दिसेल.\nसर्व वयोगटातील बाळांसाठी सामान्य उपचार\nबाळांचे बंद नाक उघडण्यासाठी आणि बाळांना शांत करण्यासाठी, हा एक नैसर्गिक उपाय आहे. गरम पाण्याचा शॉवर किंवा नळ, न्हाणीघरात सोडून ठेवा आणि न्हाणीघर वाफेने भरेल असे पहा. आता नळ बंद करून बाळाला आत घ्या. ही वाफ तुमच्यासाठी जरी मृदू असली तरी बाळांसाठी अगदी योग्य आहे. मोठ्या बाळांसाठी आणि मुलांसाठी स्टीम इनहिलर वापरता येऊ शकतो. काचेच्या भांड्यातले उकळते पाणी टाळा. कारण ते अपघात प्रवण आणि धोकादायक आहे. स्टीम इनहेलरमध्ये गुंतवणूक करा.\n१५. बाळाचे डोके थोडे उंचावर ठेवणे\nबाळाचे डोके उंचीवर ठेवल्याने, श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहतो. त्यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते.\n२ वर्षांखालील ब���ळांसाठी विक्स न वापरणे हे महत्वाचे आहे. सामान्य विक्स मधील घटक खूप तीव्र असून, त्यापासून बचाव करण्यासाठी शरीर बाळाला जास्त शेलष्मा तयार करण्यास उत्तेजन देते. तथापि २ वर्षावरील मुलांसाठी, विक्स वेपोर वापरू शकतो. बेबी विक्स हे उत्पादन २ वर्षाखालील बाळांसाठी वापरू शकतो कारण ते कमी तीव्रतेच्या घटकांपासून बनवलेले आहे. बाळाच्या पाठीवर, छातीवर आणि पायाच्या तळव्याना हे बेबी विक्स लावा, विक्स चे प्रमाण खूप जास्तही नको. विक्स बाळाला गाढ झोपलागण्यास मदत करते. तथापि २ वर्षांवरील सगळ्यांसाठी तुम्ही रेग्युलर विक्स वापरू शकता .\nजर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा मोठे असेल आणि पाणी पीत असेल तर तुमच्या बाळाला ओवा, जिरे आणि तुळशीची पाने घालून उकळून गार केलेले पाणी थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने द्या. ह्यासाठी गाळलेले पाणी घेऊन त्यात एक चमचा ओवा, जिरे आणि तुळशीची पाने घालून उकळा. हे पाणी गाळून थोडे गार झाल्यावर बाळाला देण्यासाठी बाटलीत भरा.\nआधी सांगितल्याप्रमाणे, वातावरण सर्दी-पडशासाठी प्रजननाचे ठिकाण बनते. जर बाळाला फक्त सर्दी-पडसे असेल तर त्यांना उबदार कपड्यात ठेवले पाहिजे. जर बाळाला जास्त ताप असेल, तर ताप वाढेल अशा गोष्टी टाळा. सैलसर आणि पातळ कपडे ताप कमी करण्यास मदत करतील.\nखूप सारं कोमट पाणी, स्तनपान आणि द्रव्ये देऊन बाळाचे सजलन करा. संसर्ग झालेल्या काळात बाळ घन पदार्थ स्वीकारण्याची शक्यता कमी असते. पोषक घटकांसहित असलेली द्रव्ये रोगप्रतिकारक यंत्रणा वाढविण्यास मदत करतील.\n२०. बाळाला ताणविरहित ठेवा\nतुमच्या बाळाला कुठलाही ताण देऊ नका. हो पालक म्हणून आपण बऱ्याचवेळा असे करतो. जर बाळाला एखादी गोष्ट करायची नसेल तर, बाळाला आवडेल असं दुसरं काही तरी करून पहा. तसेच घनपदार्थाची जबरदस्ती करू नका, त्याऐवजी खिचडी, फळे, सूप्स देऊन पहा. उद्देश पुरेशा कॅलरीज मिळणं हा आहे. कारण असे आहे की जर बाळ तणावाखाली असेल तर बाळाला बरे होण्यास जास्त कालावधी लागेल.\nहे करा आणि हे करू नका\nबाळाचे वय पाहून उपचारपद्धती ठरवा .\nसर्दी-पडशाकडे दुर्लक्ष करू नका, त्याचे रूपांतर निमोनिया मध्ये होऊ शकते.\nजेंव्हा बाळ रडायचे थांबत नसेल तेंव्हा घाबरून जाऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.\nरात्रीच्या वेळी, हाताच्या अंतरावर औषधे ठेवण्याचा प्रयत्न करा.\nहिरव्या श्लेष्मा सारखे काही अस���मान्य दिसल्यास, ताबडतोब बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.\nखूप ताप असेल तर दुर्लक्ष करू नका, लगेच वैद्यांचा सल्ला घ्या.\nबाळाला ज्या घटकांची ऍलर्जी नसेल असेच घटक वापरा .\nतसेच सामान्य तापमानापेक्षा जास्त थंड द्रव पदार्थ देण्याचे टाळा .\nसातत्य ही यशाची चावी आहे. आपण वापरत असलेली पद्धती कशा परिणामकारक होत आहेत, यासाठी दक्ष रहा आणि जर एखाद्याने बाळाला आराम दिला तर त्यासह पुढे जा. जर कुठला उपाय अधिक श्लेष्मा तयार होण्यास कारणीभूत असेल तर तो टाळा.\nजर सर्दी किंवा खोकला एका आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर, ती सामान्य सर्दीच असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी बालरोगतज्ञांकडे जा आणि इतर कशाचाही लक्षण नाही ह्याची खात्री करा.\nसर्वसाधारणपणे लक्षात ठेवा की, रोगप्रतिकारक यंत्रणा आणि श्वसन यंत्रणेचा पूर्ण विकास न झाल्याने, मुले सर्दी खोकल्याला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यांची वाढ होत आहे. त्यांना वर्षातून ६-१२ वेळा सर्दी-पडसे होऊ शकते. त्यामुळे हा नियमित न आवडणारा पाहुणा आहे. त्यामुळे औषधी वनस्पती, स्टीमर आणि नवजात शिशुंसाठी प्राथमिक चिकित्सा पेटी तयार ठेवल्यास मदत होईल.\nPrevious articleबाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय\nजीवनाच्या प्रत्येक क्षणात अनुभवलेल्या विविध रंगी कथा आणि कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2019/07/28/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-22T09:11:02Z", "digest": "sha1:XCR66E46BXMDWC67QIXLBQVJTMXYYHVK", "length": 24204, "nlines": 82, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "पृथ्वीकडून चंद्राकडे उड्डाण..(What it takes to overcome Earth’s Gravitational Force) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nविक्रम राजाचा आजचा दिवस एकंदरीतच थकवणारा आणि ताण तणावाचा होता. पावसाळ्याचा हंगाम, धो धो पाऊसधारा डोंगरांवरून, घरांवरून, घाटांवरून, मंदिरांवरून, गोशाळांवरून दणादण उड्या घेत नुसत्या थैमान घालत होत्या. उन्हाळ्याची काहिली सरून पावसाळ्याचा गारवा संपला याचा आनंद घेण्याचे दिवस संपले होते, सुखाचे दिवस लवकरच संपतात असे आपल्याला वाटतं तसं काहीसं.. पण आता हा पाऊस ठीक ठिकाणच्या खड्यांमध्ये घुसून घुसून भोवरे तयार करत होता, पाणीच ते… वाट मिळाली की घुसलं आणि चाललं खोल खोल.. गोल गोल गोल फिरून भोवरे तयार करत होतं.. खड्डा छोटा असला तरी ठीक.. पण रस्त्या रस्त्यांचे पुरुष दोन पुरुष खड्डे म्हणजे मरणाचे सापळेच.. नदीमधल्या खड्यांचा तर काही थांगच नाही, त्यात नदीला पूर आलेला असला तर त्यातून जीव वाचवणं महामुश्किल.. विक्रमाच्या राज्यातल्या मोठमोठ्या नद्यांना पूर आले होते.. जीवनदायिनी नद्या नरभक्षक वाघांसारख्या अक्राळ विक्राळ वाटू लागल्या होत्या, पिसाळलेल्या हत्तींसारख्या थैमान घालत होत्या .. भोवऱ्या भोवऱ्यांच्या रूपात आपले अक्राळ विक्राळ जबडे उघडून येणाऱ्या सर्व लहान मोठ्या, सजीव निर्जीव , स्थावर जंगम वस्तूंना गिळत चाललेल्या होत्या.. लोकांची शेती तर कधीच पाण्याखाली गेली होती, आता घरे, वाहने, बैल, गायी , बैलगाड्या, रथ, मेणे, पालख्या, इतकंच काय तर नदीच्या पुरात अनेक वाड्यांचे मजलेच्या मजले तुटून गेले होते, मंदिरांचे कळस, शोभिवंत महाकाय मूर्त्या जलौघात वाहत चालल्या होत्या.. प्रचंड पुराचा कालभैरव आपल्या अक्राळ विक्राळ रूपाने प्रजेचा थरकाप उडवत होता.. राज दरबारातल्या कोणालाच उसंत नव्हती की रात्रीची निवांत झोप नव्हती.. चिंतेचा भोवरा राजापासून, अष्टप्रधानांपासून सेवकांपर्यंत सर्वांनाच घेरून कुठल्या तरी अघटिताच्या चिंतेने विदीर्ण करत होता, निराश करत होता.. हतबल करत होता..\n“संकटे तात्कालिकच असतात रे राजा या भोवऱ्यांसारखे, पण त्यांना भेदण्यासाठी एक तर बुडी मरून तळापर्यंत जायचं आणि तळ गाठला की सुटायचं नाहीतर मग प्रचंड शक्तीने प्रवाहाच्या विरुद्ध पोहून म्हणजेच केंद्राकडे खेचणाऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच केंद्राबाहेर स्वतःला फेकायचं आणि सुटायचं हे दोनच मार्ग आहेत.. या भोवऱ्यातून सुटायचे.. माझ्या एका मनुष्य जन्मातील मरण अश्याच एका भोवऱ्यात आलं मला.. तिथं मिळालेला हा धडा ..” काळ्यामिट्ट अंधारात वेताळ येऊन विक्रमाच्या पाठीवर बसला आणि पूर्वजन्माच्या आठवणीत रमला.. वेताळ असला तरी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात मध्येच कुठेतरी अडकलेला अजून एक समदुःखीच तो ..\n“खरं म्हणतोस वेताळा.. या भोवऱ्यांचे प्रवाह वेगाने आपल्या केंद्राकडे खेचत असतात.. जणू काही केंद्राशी कोणी महाशक्तीशाली, महाबाहू राक��षस बसलेला असून तो अदृश्य, अजस्त्र हातांनी त्या पाण्याला गरागरा गोलगोल फिरवतोय, त्यामुळे त्या पाण्याचा थेंब न थेंब, रेणुन रेणू, अणु नि अणू वेगाने त्या वर्तुळाकार मार्गावर फिरतोय, केंद्राकडे जात चाललाय, जाता जाता बरोबर येईल ते घेत चाललाय.. केंद्राकडे नेणारं बळ (centripetal force) ते हेच..घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत जाणारं.. clock-wise दिशेत जाणारं.. याला भेदायचं, याच्यावर मात करायचं तर तितक्याच वेगाने किंवा त्यापेक्षाजास्त वेगाने उलट्या दिशेत पोहायला सुरुवात करायची.. हा तो केंद्राबाहेर नेणारा मार्ग.. anti clockwise direction.. मंदिराच्या प्रदक्षिणेचा मार्ग clock wise.. सैतानापासून सुटण्याचा मात्र anti clockwise.. केंद्राबाहेर पडायला लागणार बळ म्हणजे centrifugal force.. अतिशय त्रासाचा, धोक्याचा, कष्टाचा, संघर्षाचा पण शेवटी मुक्ती देणारा मार्ग.. जोखडातून मुक्त करणारा मार्ग.. ”\n“काय आज आपल्या बोलण्याचा मार्ग पदार्थ विज्ञानापासून सुटून अध्यात्माकडे वळलेला दिसतोय मला.. प्रदक्षिणा, भोवरा, मुक्ती, मोक्ष हे अध्यात्मिकच वाटणारे शब्द बोलतोयस.. एक तर महाभारतातल्या भीमाशिवाय असे भोवरे वगैरे फोडून बाहेर पडलेले कोणी ऐकलेलेच नाही मी.. तू ऐकलेस\n“हो ऐकलेना, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा भोवरा भोवरा फोडून बाहेर पडायला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या भोवऱ्यात उतरवायला एक चांद्रयान नुकतेच भारताने पाठवले.. ISRO च्या शास्त्रज्ञांचा हा भीम पराक्रमच नाहीतर काय.. अमेरिका, रशिया, चीन यानंतर जगातला अंतरिक्ष क्षेत्रातला महाबली म्हणजे भारतच.. ”\n“नाही या महाबली उपमा वगैरे ठीक आहेत पण गुरुत्वाकर्षणाचा भोवरा ही काय भानगड आहे आणि तो कसा भेदायचा आणि तो कसा भेदायचा एक माणसाने बनवलेले यान ते गुरुत्वाकर्षणाला (Earth’s Gravitational Force) भेदणार हे कसं शक्य आहे एक माणसाने बनवलेले यान ते गुरुत्वाकर्षणाला (Earth’s Gravitational Force) भेदणार हे कसं शक्य आहे\n“शास्त्रज्ञांच्या अचाट बुद्धिमत्तेचीच तर ही कमाल आहे. शास्त्रज्ञ कल्पना करतात, त्यानुसार गणिते मांडतात आणि ते किंवा त्याची कल्पना असलेला दुसरा कोणीतरी त्यावर प्रयोग करतो. कल्पनेपासून सिद्ध केलेल्या नियमा पर्यंत आणणारे ते शास्त्रज्ञ आणि तिथून त्याचा उपयोग कसा करता येईल ते पाहणारे तंत्रज्ञ.. ”\n“विक्रमा विषय सोडू नकोस.. मुद्द्याला धरून राहा.. ”\n“हो तर न्यूटन किंवा त्याच्या आधीपासूनच गुर��त्वाकर्षण माहित होतं. दोन वस्तू एकमेकाला आकर्षून घेण्याचा प्रयत्न करतात. हे आकर्षण (Force of Attraction) त्यांच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात (Proportional to Masses) आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तप्रमाणात (Inversely Proportional to the square of the distance) बदलते हा तो गुरुत्वाकर्षणाचा नियम माहित झाला होता. गणिती रूपात सांगायचे झाले तर F = G M1M2/R2 हा तो नियम. यात F हे त्या दोन वस्तूमधले आकर्षण, M1,M2 ही त्या दोन वस्तूंची वस्तुमाने आणि R हे त्या दोन वस्तूंमधले अंतर. ”\n“अरे पण या गणिताचा रॉकेटशी आणि सॅटेलाईट सोडण्याशी काय संबंध\n“आहे आहे संबंध आहे. हे पहा न्यूटन च्या काळात तोफा असत. तोफेतून गोळा उडवला की तोफेच्या तोंडी जाळ होई पण गोळा लांब जाऊन पडे. या जाळामुळे माणूस मरुनही जाईल इतकी ती आग असे. पण न्यूटन वगैरेंच्या डोक्यात येई की तोफेतून गोळा उडवला की काही अंतरावर पुन्हा जमिनीवर पडतच असे. पण असं काय केलं की हा तोफगोळा उडेल आणि खाली न पडता पृथ्वीच्या टोकापर्यंत जाईल आणि तिथून बाहेरच निसटेल. मग असा गोळा चंद्रासारखा फिरत राहू शकेल तर त्याचा वेग काय असेल अशी अनेक गणिते शास्त्रज्ञ मांडत असत. अशा अनेक गणितातून पृथ्वीबाहेर पडण्यासाठी किती वेग लागेल तो वेगही त्यांनी शोधला होता. हाच तो मुक्तीचा वेग (Escape Velocity). ..”\n“ए ए विक्रमा, आता हा वेग किती लागेल हे नको सांगूस. ते गणित नंतर कधीतरी सांग. पण मला सांग हे रॉकेट आणि उपग्रह कसे काय बाहेर जातात पृथ्वीच्या आणि तिकडे जाऊन ते काय करतात आणि तिकडे जाऊन ते काय करतात\n“हे बघ वेताळा तू सर्कशीत मौत का कुवा पहिला असशील. त्यात बघ बाईक वरचे दोन तरुण आधी तिरके तिरके त्या मोठ्या गोलात जोराने चालवत जातात. असे करता करता बाईक गोल गोल मार्गावरून चालवू लागतात. गोलाचा व्यास जसा वाढतो तसा बाईकचा वेगही वाढतो. जसे जसे ते गोलात वर वर जात जातात तसा त्यांचा वेगही वाढत जातो. तसंच हे रॉकेट थोडावेळ तिरक्या मार्गावरून जातं. श्रीहरी कोटा वरून निघतं तिरकं वर वर जात जातं. पृथ्वी गोल फिरत राहते. काहीवेळाने ऑस्ट्रेलियावरूनही ते जातं आणि काहीवेळाने त्याचा एक भाग वेगळा होतो आणि एक मोटर चालू होऊन यानाला जोरात धक्का देतो आणि यान पृथ्वी भोवती अंडाकार मार्गाने फिरू लागतं. वेग जसा वाढेल तसा या अंड्याचा आकार वाढतो. ”\n“पण हा भाग वेगळा होणे आणि मोटर चालू करून धक्का देणे. फिरायचा वेग वाढवणे हा काय प���रकार आहे हा वेग वाढवायचा कशाला हा वेग वाढवायचा कशाला आणि हा यानापासून सुटलेला भाग पुन्हा खालीच पडणार. नुकसानच सारं..”\n“मी जसं सांगितलं तसं यानाचा वेग कमी झाला तर त्याच्या फिरण्याचा अंडाकृती मार्ग लहान लहान होणार आणि त्याच्याशी असलेला संपर्क तुटला तर यान पृथ्वीवर येता येताच जळून खाक होणार. म्हणून या मोटर्स त्या यानाचा वेग कमी जास्त करण्यासाठी जोडलेल्या असतात. शिवाय या अवजड, महाकाय रॉकेटला फिरवत ठेवायसाठी इंधन सुद्धा जास्त लागेल. त्यापेक्षा हे अवजड रॉकेट वेगळं झालं तर यांनाच वस्तुमान (lesser mass) कमी होईल आणि मोटर ने धक्का दिल्याने ते यान पृथ्वीपासून लांब जाईल (increase in distance)..Law of Gravitation नुसार पृथ्वीचे त्या यानावरचे बळ कमी होईल.. यासाठी हा सारा खटाटोप.. ”\n“बरं बरं कळलं कळलं.. पण विक्रमा इतक्या गप्पा मारूनही ते यान फक्त पृथ्वी बाहेरच पडलं.. चंद्राच्या पत्त्या वर कसं जातं आणि चंद्रावर कसं उतरतं हे सांगितलंच नाहीस. शिवाय पृथ्वी भोवती उपग्रह फिरवणे आणि एक यान चंद्रावर पाठवणे यात काय फरक आहे आणि मुळात म्हणजे हे उपग्रह अशा अंडाकार रस्त्यावरून का फिरतात सूर्याभोवती सर्व ग्रह या अंडाकार रस्त्याने का फिरतात हे सांगितलंच नाहीस. आणि जगात असे उपग्रह सोडणारे इतके कमी देश का आहेत सूर्याभोवती सर्व ग्रह या अंडाकार रस्त्याने का फिरतात हे सांगितलंच नाहीस. आणि जगात असे उपग्रह सोडणारे इतके कमी देश का आहेत असं काय अवघड आहे ही यानं पाठवण्यात असं काय अवघड आहे ही यानं पाठवण्यात ही रॉकेट उडवण्यासाठी लागणारं इंधन आणि क्रायोजेनिक इंजिन असं काय विशेष असतं ही रॉकेट उडवण्यासाठी लागणारं इंधन आणि क्रायोजेनिक इंजिन असं काय विशेष असतं अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं तू दिलीच नाहीस.. नुसताच गप्पांचा पतंग उडवत बसलास झालं.. पण चल आता मी निघतो.. माझ्या वेताळ मित्र मंडळाची पिकनिक आहे तुमच्या त्या चंद्रयानाकडे.. आम्ही जाणार आहे आणि पाहणार आहे ते.. उशीर होतोय मला.. येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ ”\nNext story फिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A53&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T09:29:11Z", "digest": "sha1:RC6QLUQEX2WN4TZ6OWHOEWJGSX5EG6JU", "length": 7666, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nकानपूर (1) Apply कानपूर filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nआता स्वदेशी बनावटीची \"फ्लाइंग टॅक्‍सी'\n\"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार नवी दिल्ली : \"उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी \"फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2019-10-22T08:33:50Z", "digest": "sha1:SGNX2NTKBNUFJN25HDSTKK7KGNN64W4N", "length": 6042, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गे��्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nअजित%20पवार (1) Apply अजित%20पवार filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nतानाजी%20सावंत (1) Apply तानाजी%20सावंत filter\nतिवरे%20धरण (1) Apply तिवरे%20धरण filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपिंपरी (1) Apply पिंपरी filter\nपिंपरी%20चिंचवड (1) Apply पिंपरी%20चिंचवड filter\nबाळासाहेब%20ठाकरे (1) Apply बाळासाहेब%20ठाकरे filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nडोंगरीतील इमारत खेकड्यांनी पाडली असेही जाहीर करा - अजित पवार\nपिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली...\nशिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी\nमुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका''...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=VQS7Y06XckygNzNH9lhU6FLXYpNFJ%2FN%2FbqGx8Hz5tSVMHTy8o5ExIlMaIj4ttdqJApWIXaqFTChairTAarmGnnPe5sZ%2FUiuBkS8gSfISgsA%3D&sort=Subject_LL&sortdir=ASC", "date_download": "2019-10-22T08:58:37Z", "digest": "sha1:52QINLPBMEFXDVSFBOEF2LJVM55FSIQC", "length": 3440, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "Appellate Tribunal-Cause List- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4911035\nआजचे दर्शक : 2347\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.likhopadho.com/marathi-noun", "date_download": "2019-10-22T08:49:52Z", "digest": "sha1:ZQPLLUCBRFRKTQF5F4KJWN33A3EYEFRK", "length": 5479, "nlines": 74, "source_domain": "www.likhopadho.com", "title": "LikhoPadho.com | नाम (Noun)", "raw_content": "\nनाम म्हणजे नाव .\nवस्तूच्या , प्राण्याच्या आणि माणसाच्या नामाला नाम असे म्हणतात.\nजगातील कोणत्याही दिसणाऱ्या वस्तूला किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्��� असे नाव दिलेले असते, त्याला नाम म्हणतात.\n१) मयंक हुशार आहे.\nवरील वाक्यात मयंक हे माणसाचे नाव आहे.\n२) त्या कपात चहा आहे का \nवरील वाक्यात कप हे वस्तूचे नाव आहे.\nवरील वाक्यात घोडा हे प्राण्याचे नाव आहे.\nमुलांची नावे - मयंक, क्षितिज, सुनील, समीर, रवी इत्यादी\nमुलींची नावे - समीरा, रेणू, शीतल, रिया, ज्योती, सरिता इत्यादी\nफुलांची नावे - गुलाब, कमळ, लिली, सूर्यफूल, मोगरा, चाफा इत्यादी\nभाज्यांची नावे - भेंडी, बटाटा, कांदा, मेथी, वांगे, गवार, दोडके इत्यादी\nफळांची नावे - आंबा, कलिंगड, अननस, पेरू, द्राक्षे, सफरचंद इत्यादी\nप्राण्यांची नावे - कुत्रा, गाय, सिंह, वाघ, माकड, हत्ती, मांजर, घोडा इत्यादी\nपक्षांची नावे - चिमणी, कावळा, घुबड, पोपट, बदक, बगळा, कबुतर इत्यादी\nवस्तूंची नावे - पुस्तक, दप्तर, टेबल, पंखा, कपाट, ताट, वाटी, चमचा इत्यादी\nपदार्थांची नावे - भात, भाजी, चपाती, वरण, लाडू, चिवडा, चकली इत्यादी\nरंगांची नावे - लाल, काळा, निळा, हिरवा, पोपटी, जांभळा इत्यादी\nनद्यांची नावे - गंगा, गोदावरी, नर्मदा, यमुना, कावेरी इत्यादी\nपर्वतांची नावे - हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य इत्यादी\nदिशांची नावे - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इत्यादी\nअवयवांची नावे - हात, पाय, डोळा, कान, नाक, घसा इत्यादी\nकाल्पनिक नावे - परी, राक्षस, स्वर्ग, नरक, कल्पतरू, चातक इत्यादी\nनात्यांची नावे - आई, काका, मामा, भाऊ, बहीण, मावशी, आत्या इत्यादी\nगुणांची नावे - हुशार, इमानदार, प्रामाणिक, शोर्य, साधेपणा इत्यादी\nमनातील भावांची नावे - प्रेम, आदर, राग, दुःख, आनंद, उदास इत्यादी\nया सर्व नावांना मराठी व्याकरणात नाम म्हणतात.\nनामाचे प्रकार(Types of Noun)\nएका शब्दाचे अनेक अर्थ (Ambiguous Words)\nशब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)\nप्राणी आणि त्यांची पिल्ले (Babies of Animals/Birds)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_2.html", "date_download": "2019-10-22T09:11:37Z", "digest": "sha1:WCGGP2ZNN7LWEIZLBYF5S6NO3TB3UG2G", "length": 30624, "nlines": 184, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nआपल्या अस्ति��्वाला उपयोगी सिद्ध करा\nजहां भी जाएगा रौशनी लुटाएगा\nकिसी चरा़ग का कोई मकां नहीं होतावजूद अर्थात अस्तित्व, मानवी अस्तित्व एकमेकांसाठी कल्याणकारी असावयास हवा. प्रत्यक्षात मात्र माणसं एकमेकांना शक्य तेवढी हानी पोहोचवितांना दिसत आहेत, असे का होत आहे या प्रश्‍नावर विचार केला तर असे लक्षात येते की, अशा माणसांनी आपल्या अस्तित्वाचा उद्देशच समजून घेतला नाही.\nमाणसे आपल्या भविष्यातील असुरक्षिततेबाबत सतत विचार करत असतात. परंतु त्यांच्या लक्षात एवढी साधी गोष्ट येत नाही की, भविष्य वर्तमानात केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम असतो. तुम्ही वर्तमानामध्ये चांगले असाल तर तुमचे भविष्यही चांगले असेल. आणि वर्तमानात तुमची वर्तणूक चांगली नसेल तर भविष्यही चांगले नसणार. काहीही करून भविष्य सुरक्षित करण्याच्या नादामध्ये माणसे अनेकांच्या हक्कांचे हनन करून आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून समाजाचे फार मोठे नुकसान होत असते.\nभविष्य सुरक्षित करण्यासाठी वर्तमानात योजना तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. नसेल तर अल्पावधीतच चांगली वागण्याची उरमी थंड पडते व चांगले वागणे बंद पडते. हेच वर्तन एखाद्या समाजाचे असेल तर तो समाज मागे पडतो. जो समाज आपल्या इतिहासाची खरी जाण ठेवत नाही तो समाज आपल्या भविष्याबद्दल खरी योजनाही तयार करू शकत नाही.\nभारतात मुस्लिमांचे आगमन सुफी संतांच्या रूपाने झाले. तेव्हा भारतीय समाज जाती-पातीमध्ये विखुरलेला होता. वर्णव्यवस्थेमध्ये खालच्या वर्णातील लोक भरडले जात होते. समाजात अनेक अंधश्रद्धा होत्या. शिक्षण आणि - (उर्वरित पान 2 वर)\nसंस्कृतीवर मुठभर लोकांची मक्तेदारी होती. निम्नवर्णीय लोक अनेक समस्यांना तोंड देत होते. समाजामध्ये प्रचंड विषमता होती. म्हणूनच सुफी संताच्या आगमनाचे तत्कालीन लोकांनी स्वागत केले. त्यांची साथ दिली. त्यांच्या समतामुलक विचारांनी ते भारावून गेले. मुस्लिमांनीही या देशाला स्वतःचा देश मानला व येथील लोकांना स्वतःचे लोक समजून या देशात ’लोकसेवा हीच ईश्‍वरसेवा’ या तत्वाप्रमाणे काम सुरू केले. सुफींच्या सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन विषमतेचे चटके झेलणारे स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये दाखल झाले. दुसर्‍या बाजूने मुस्लिम आक्रमणकार्‍यांनीसुद्धा येथे आल्��ावर या देशाला स्वतःचा देश समजून या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या. सामाजिक सुधारणांबरोबर राजकीयदृष्ट्या देशाला एकसंघ करण्यामध्ये या मुस्लिम बादशहांनी मोलाची भूमिका बजावली. ते जरी अपरिचित होते तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे या देशाला एक व्यापारीपेठ न समजता, इथला माल न लुटता विकासाची कामे केली. न्यायाची स्थापना केली, अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या, अनेक किल्ले बांधले, स्थानिक लोकांशी रोटी-बेटी व्यवहार केला. तुकड्या-तुकड्यात विखुरलेल्या शेतीचे एकत्रिकरण केले. नहरी बांधून सिंचन व्यवस्था उभी केली. शेतमालाच्या विक्रीसाठी अनेक मंड्या उभ्या केल्या. व्यापार्‍यांसाठी व्यापारपेठा उभ्या केल्या. रस्ते बांधले, त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली. प्रवाशांसाठी मुसाफिरखाने बांधले. विहिरी खोदल्या आणि अल्पावधीतच या देशाला सोन्याची चिडिया बनवून टाकले. त्यांच्या अस्तित्वाने अवघा देश भारावून गेला. याच जुल्मी () बादशहांच्या काळात अनेक कलाकारांना राजाश्रय मिळाला. त्यामुळे कला आणि संस्कृतीचा विकास झाला. त्यांनीच गुजरातमध्ये कपड्यांच्या उद्योगाला चालना दिली. दिल्ली, लाहोर, आग्रा, हैद्राबाद, अहमदाबाद सारख्या शहरांना वैभव प्राप्त करून दिले. तुर्की आणि इराणमधून कारागीर बोलावून अनेक सुंदर इमारती बांधल्या. व्यापाराला उत्तेजन देऊन पूर्वेकडे चीन तर पश्‍चिमेकडे युरोपपर्यंत भारतीय मालाला लोकप्रियता मिळवून दिली.\nमुस्लिमांच्या या कल्याणकारी सेवांची दखल डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनीसुद्धा घेतली. ते म्हणतात, ”भारतात मुस्लिमांच्या आगमन व त्यांच्या इस्लामी श्रद्धेमुळे येथील समाजजीवन प्रभावित झाले. परदेशी आक्रमक किती जरी वाईट असले तरी त्यांनी एक फायदा जरूर केला. त्यांनी येथील लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण केले. त्यांच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणला. त्यांना संकीर्ण विचारातून बाहेर पडण्यास मदत केली. त्यांच्या लक्षात आणून दिले की जग किती मोठे आहे. त्यांच्या आगमनाने भारतीय समाजजीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आले. त्यातल्या त्यात मुगलांच्या आगमनानंतर तर भारतीय जनमानस एकदम बदलून गेले. ते त्या काळात उच्च शिक्षण आणि सभ्यतेचे प्रतीक होते. त्यांनी त्या काळात भारतात सभ्यता आणि संस्कृतीचा विकास केला. जी की त्या काळात फक्त ईरानमध्य�� होती. (संदर्भ ः डिस्कव्हरी ऑफ इंडिया पान क्र. 219).\nनेहरू म्हणतात, ”मुस्लिमांनी आमच्या संस्कृतीला श्रीमंत करून टाकले आणि आमच्या कायदा आणि सुव्यवस्थेला सामर्थ्यशाली बनविले. अनेक तुकड्यामध्ये विखुरलेल्या भारताला त्यांनी एकसंघ केले. या देशातील साहित्य आणि कलेच्या क्षेत्रामध्येही त्यांनी आपली छाप सोडलेली आहे.” (संदर्भ ः भारतीय मुस्लिम, पान क्र.30).\nसद्य परिस्थितीत मुस्लिमांची भूमिका\nइंग्रजांच्या आक्रमनाबरोबर भारतात मुस्लिमांची जी पिछेहाट सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या साहबा रजि. यांच्या काळात मुस्लिमांनी जगाच्या एक तृतीयांश भूभागावर यासाठी राज्य प्रस्थापित नव्हते केले की ते केवळ मुस्लिम होते. ते मुस्लिम होण्याबरोबरच त्या काळातील सर्वात पुढारलेले लोक होते. त्या काळात असलेल्या ज्ञान आणि विज्ञान तसेच लष्करी शक्तीमध्ये जगात सर्वोत्कृष्ट होते.\nइंग्रज ज्या वेळेस भारतात आले. त्यावेळेस त्यांनी सोबत बंदुका आणल्या. मुस्लिम मात्र तलवारी आणि भाल्याच्या भरोशावरच त्यांच्याशी लढत होते. स्पष्ट आहे मुस्लिमांना पराजय स्वीकारावा लागला. या जगात तोच समाज पुढे जातो जो श्रद्धेबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्येही प्रगती करतो. युरोपीय देशांनी आपल्या श्रद्धेचा बळी देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती साध्य केेलेली आहे. मध्ययुगानंतर मात्र मुस्लिम या क्षेत्रात मागे पडलेले आहेत.\nआज परिस्थिती अशी आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये एकांगी प्रगती झालेली आहे. श्रद्धेच्या अभावामुळे मानवी जीवन विस्कळीत झालेले आहे. एकट्या अमेरिकेमध्ये रोज 100 लोकांचा मृत्यू बंदुकीतून झालेल्या गोळीबारातून हत्या आणि आत्महत्येच्या रूपाने होतो. अशी प्रगती मानवी जीवनाला अल्पावधीतच नष्ट करणारी प्रगती आहे. मुस्लिमांच्या बाबतीत एक गोष्ट समाधानकारक आहे ती म्हणजे बहुसंख्य मुस्लिमांनी आपली श्रद्धा प्राणपणाला लावून जपलेली आहे. त्यांना आवश्यकता आहे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झेप घेण्याची. एवढं त्यांनी केलं की ते पुन्हा महासत्ता बनू शकतील. कारण आज अमेरिका महासत्ता आहे. त्यापूर्वी ब्रिटन महासत्ता होती. त्यापूर्वी मुस्लिम देश महासत्ता होते. आज मुस्लिमांना पूनर्वैभव प्राप्त करावयाचे असल्यास आपल्या श्रद्���ेच्या जपणुकीबरोबर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनवीन शाखांमध्ये प्रगती करावी लागेल.\nमुळात इस्लामी श्रद्धेच्या बाबतीतही अनेक मुस्लिम गफलतीमध्ये आहेत. त्यांनी इस्लामला स्वतःच्या वैयक्तिक जीवनापर्यंत सीमित करून टाकलेले आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. या युरोपमधून निघालेल्या लोकप्रिय घोषणेची आज बहुतेक मुस्लिम आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करत आहेत. वास्तविक पाहता इस्लाम फक्त वैयक्तिकच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही उपयोगीच नव्हे तर एकमात्र यशस्वी जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. साधी गोष्ट आहे जो धर्म वैयक्तिक जीवनामध्ये उपयोगी आहे, तो सार्वजनिक जीवनामध्येही उपयोगी असणार. म्हणून आज मुस्लिमांना इस्लामला जो की काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला आहे, आपल्या जीवनाचा आधार बनवायला हवा. इस्लामी ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून आपल्या नवीन पीढिची रचना करायला हवी. एका बाजूला स्वतःचा विकास तर दुसर्‍या बाजूला इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचवायला हवा.\nआज देशात अनेक समूह असे आहेत ज्यांचा कुठलाही इतिहास नाही. कृत्रिम प्रतिके तयार करून ते त्यांपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशात मुस्लिमांचा इतिहास सूर्यासारखा तेजस्वी आहे, याचा विसर पडता कामा नये. आपल्या इतिहासाकडून आत्मविश्‍वास प्राप्त करून भविष्याकडे वाटचाल केल्यास आपले अस्तित्व या देशामध्ये उपकारक राहील, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.\nअल्लाह पाक ने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सार्‍या जगासाठी कृपावंत म्हणून पाठवलेले होते. आपण त्याच कृपावंत प्रेषितांचे वारसदार आहोत. त्यांचे मिशन जगाच्या शेवटपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे. ते जगावर कृपावंत होते तर त्यांचे वारसदारही कृपावंतच असायला हवेत. या मूळ संकल्पनेचा भारतीय मुस्लिमांना विसर पडल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास रसातळाला गेलेला आहे. तो परत मिळविण्याची जबाबदारी उलेमा, मुस्लिम बुद्धीजीवी आणि मुस्लिम प्रेसची आहे. एकदा का मुस्लिमांना या देशाला घडविण्यामध्ये आपली ऐतिहासिक भूमिका आठवली की त्यांचा आत्मविश्‍वास आपोआप परत येईल. त्याची सांगड मजबूत इस्लामी श्रद्धेशी घालून हा समाज पुन्हा राखेतून फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे परत भरारी घेतोत्याप्रमाणे भरारी घेऊ शकेल व एका नवीन भारत���च्या जडणघडणीमध्ये पुन्हा आपली भूमिका बजावू शकेल. या देशाला महासत्ता करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकेल, यात शंका नाही. शेवटी अल्लाकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह आम्हाला रास्त मार्ग दाखव आणि या देशाच्या सेवेसाठी आमचा पुन्हा स्वीकार कर. (आमीन.)\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2019-10-22T09:36:23Z", "digest": "sha1:EH2KRUFPKPQXCSN2OYOM5PAQQ44LVRSM", "length": 10829, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\nमुंबई विद्यापीठ (2) Apply मुंबई विद्यापीठ filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nकौटुंबिक हिंसाचार (1) Apply कौटुंबिक हिंसाचार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरामदास आठवले (1) Apply रामदास आठवले filter\nलैंगिक अत्याचार (1) Apply लैंगिक अत्याचार filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nहिवाळी अधिवेशन (1) Apply हिवाळी अधिवेशन filter\nअखेर महाविद्यालयीन निवडणुकीचे बिगूल वाजले\nमुंबई : विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची आचारसंहिता...\nमह���लांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादचे आयोजन\nमुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...\nमुंबई विद्यापीठात ऑगस्टमध्ये निवडणुका\nएक जूनपासून नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ मुंबई - दोन वर्षांपासून रखडलेल्या सिनेट निवडणुकांचे बिगुल अखेर मंगळवारी वाजले. नवीन विद्यापीठ कायद्याच्या प्रतीक्षेत रखडलेल्या सिनेटच्या निवडणुका आता ऑगस्टमध्ये होतील. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळालेला महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-10-22T08:48:10Z", "digest": "sha1:UIFPZTQ4FO7BBGHV3SWBHQNRHI2JINQM", "length": 28151, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (21) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nविमानतळ (21) Apply विमानतळ filter\nदेवेंद्र फडणवीस (12) Apply देवेंद्र फडणवी��� filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nपत्रकार (5) Apply पत्रकार filter\nप्रशासन (5) Apply प्रशासन filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nनारायण राणे (4) Apply नारायण राणे filter\nपुरंदर (4) Apply पुरंदर filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nदीपक केसरकर (3) Apply दीपक केसरकर filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकारणी (3) Apply राजकारणी filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nरोजगार (3) Apply रोजगार filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nविनायक राऊत (3) Apply विनायक राऊत filter\nसिंधुदुर्ग (3) Apply सिंधुदुर्ग filter\nअटलबिहारी वाजपेयी (2) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nvidhan sabha 2019 : ...यासाठी महायुतीला साथ द्या; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nकोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...\nमहायुतीकडून कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे : मुख्यमंत्री\nकोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nविमानतळ विस्तारीकरणाच्या जमीन भूसंपादनास स्थगिती : डॉ. पाटणकर\nसातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे...\nपूरस्थिती हाताळण्यात यंत्रणा अपयशी - राणे\nकणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...\nअमित शहा, येडियुराप्पांकडून पुरग्रस्तभागाची हवाई पाहणी\nबेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूरग्रस्त बेळगाव,...\nelection results : मंत्री गिरीश बापट आता खासदार\nपुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...\nloksabha 2019 : राजकीय सारीपाट सज्ज\nमतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरात दाखल\nसोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले....\nपुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली; तसेच या प्रकल्पासाठीचे व्यवस्थापन कार्यालय...\nपुरंदर विमानतळाच्या आराखड्यासाठी 'सल्लागार'\nमुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या ��ंचालक मंडळाच्या बैठकीत...\nस्थैर्याला तडा देण्याचे षड्‌यंत्र\nदहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते. कोणत्याही योजनेत राजनितीक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या...\nचिपी विमानतळ माझेच अपत्य - नारायण राणे\nसावंतवाडी - चिपी विमानतळ हे माझेच अपत्य आहे. ते आणण्यासाठी मी काय केले, किती खस्ता खाल्या, हे माझे मलाच माहीत आहे. जमीनदारांचा विरोध अंगावर घेतला. त्यामुळे माझ्या अपत्याला मी विरोध कसा करणार असा प्रतिप्रश्‍न माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांना केला...\n'राजकारणात राणे नसतील तर काय होईल'\nसावंतवाडी- राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. चिपी येथे होणारे विमानतळ...\nपुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव अद्याप महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) प्रलंबित आहे. हा प्रस्ताव रखडल्यामुळे भूसंपादनाची कसरत पूर्ण करून प्रत्यक्षात हे विमानतळाच्या कामाला सुरवात ���धी होणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. चाकण...\nपत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...\nपत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...\nएका ट्विटमुळे झाली \"तिची' दुबईतून मुक्तता \nनवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचे महाराष्ट्र सदनातील भाषण दूरचित्रवाणीवरून पाहणारी पंजाबमधील एक महिला कार्यकर्ती त्यांना दुबईत फसवून नेलेल्या सिमरन नावाच्या एका पीडित तरुणीबाबत ट्विट करते....त्यानंतर दुबईतील भारतीय दूतावासामार्फत तातडीने हालचाली होतात आणि अक्षरशः 24 तासांत या...\nपरूळे चिपी विमानतळाचा प्रभू यांच्याकडून आढावा\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील परूळे चिपी येथील ग्रीन फील्ड विमानतळाच्या कामाचा नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच आढावा घेतला. रत्नागिरी विमानतळाच्या कामावर जमीन संपादनातील अडचणींमुळे अडचणी येत असल्याची माहिती संबंधित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aentertainment&search_api_views_fulltext=forest", "date_download": "2019-10-22T08:49:40Z", "digest": "sha1:HKI2KM4AVAVG4Z4GHGXEJTBVG4JGFWDG", "length": 11692, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove पुरस्कार filter पुरस्कार\n(-) Remove साहित्य filter साहित्य\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nचित्रपट (2) Apply चित्रपट filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nज्ञानपीठ (1) Apply ज्ञानपीठ filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nनिर्माता (1) Apply निर्माता filter\nपु. ल. देशपांडे (1) Apply पु. ल. देशपांडे filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nरथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला \"बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......\nपुलं : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\n\"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. \"महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...\nसाहित्य लेखनास अनुभवाची जोड महत्वाची - डॉ. गोपाळ गुरू\nकोल्हापूर - \"\" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_site_section_tags%3A1252&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T08:52:26Z", "digest": "sha1:CGQPBBFGQJGLJN4HJVJ3LUOPUWQIKIS6", "length": 9562, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nविनोद तावडे (1) Apply विनोद तावडे filter\nशिवसंग्राम (1) Apply शिवसंग्राम filter\nबहुजनांचे नेतृत्व संपविण्याचे कारस्थान - शिवसंग्राम\nजिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी...\nloksabha 2019 : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार\nमुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्�� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-felicitate-renowned-popular-ex-students-39962", "date_download": "2019-10-22T10:20:04Z", "digest": "sha1:WSKBJPNQYQLQQ2OOEDLOID6TKT7WQGXS", "length": 9246, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान\nमुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान\nमुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन देशासह जगात नावलौकिक करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विद्यापीठामार्फत यथोचित सन्मान केला जाणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदेशासह जगात मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन नावलौकिक करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठामार्फत सन्मान करण्यात येणार आहे. या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी हा पूरस्कार देण्यता येणार आहे.\nयंदाच्या वर्षीपासून विद्यापीठामार्फत डायमंड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे पुरस्कार दिले जाणार आहेत. विद्यापीठातर्फे आयोजित होणाऱ्या विशेष कार्यक्रमात दरवर्षी ३ माजी विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nक्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंगनुसार मुंबई विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याचं पाहणीत उघड झालं आहे. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद घेत १०० पैकी ८७.२ एवढे गुण विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहेत.\nमुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. समृद्ध राष्ट्राच्या उभारणीत या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असून, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारानं या विद्यापीठातील ५ माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मश्री, पद्मभूषण अशा विविध पुरस्कारांनी या विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आलं आहे. रॉयल फेलो ऑफ सोसायटी, विज्ञान आण�� तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही या विद्यार्थ्यांनी खूप मोठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावट\nमुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला\nमुंबई विद्यापीठमाजी विद्यार्थीजगात नावलौकिकउत्कृष्ट कामगिरीडायमंड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईपुरस्कारक्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंग\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nदहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nरोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणार\nविधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी\nभारतात मुंबई आयआयटी अव्वल स्थानी\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरावस्था, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय\nविधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम\nअकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी\nअकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर\nमुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन - २०१९’ पुरस्कार\nविशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ\nमुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/11/tasty-and-spicy-butter-chicken-recipe-in-marathi.html", "date_download": "2019-10-22T08:48:45Z", "digest": "sha1:HYHUQUYGIWDKRAMM6ZYPWC44JKHS72BF", "length": 9181, "nlines": 125, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty and Spicy Butter Chicken Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nबटर चिकन: बटर चिकन ही डीश आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला करू शकतो. बटर चिकन ही डीश स्वादीस्ट लागते. तसेच ह्या मध्ये जास्त मसाला नाही. बटर चिकन बनवतांना बटर , टोमाटो प्युरी , व फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे ह्याला एक रीचनेस आला आहे. बटर चिकन ही एक उत्तर भारतीय किंवा पंजाबी डीश आहे. पण आता ती महाराष्ट्रात तसेच भारतात सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.\nबनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\n५०० ग्राम चिकन (बोनलेस)\n१ टे स्पून लिंबूरस\n१ टी स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)\n१ टे स्पून आले-लसूण पेस्ट\n१/२ टी स्पून गरम मसाला\n२ टे स्पून मोहरी तेल\n१ १/२ टे स्पून आले-लसूण पेस्ट\n2 टे स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)\n२ टे स्पून काजू-खसखस पेस्ट\n१ टी स्पून धने-जिरे पावडर\n१/२ कप ताज�� क्रीम\n२ टे स्पून मध\n१ टे स्पून बटर\n१ टी स्पून कसुरी मेथी\nटोमाटो उकडून, सोलून प्युरी करून घ्या. चिकन पिसेस धुऊन एका बाऊलमध्ये ठेऊन त्याला लाल मिरची पावडर, मीठ व लिंबूरस लाऊन फ्रीजमध्ये अर्धातास ठेवा.\nफ्रीजमधून चिकन बाहेर काढून चिकनला दही, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट लाऊन मिक्स करून परत फ्रीजमध्ये दोन तास ठेवा. दोन तासा नंतर चिकन बाहेर काढा.\nकढईमधे मोहरी तेल गरम करून त्यामध्ये चिकन घालून शिजेपरंत फ्राय करा.\nकढईमधे बटर गरम करून त्यामध्ये हिरवे वेलदोडे, तमलपत्र, आले-लसूण पेस्ट घालून धने-जिरे पावडर घालून एक मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, घालून ५-७ मिनिट परतून घेऊन फ्राय केलेले चिकन, १ कप पाणी घालून मंद विस्तवावर ५-७ मिनिट शिजवून घ्या.\nनंतर शिजलेल्या चिकनमध्ये फ्रेश क्रीम, काजू-खसखस पेस्ट घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर ठेवा.\nबटर चिकन झाल्यावर त्यामध्ये मध घालून मिक्स करा.\nगरम गरम जीरा राईस बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून चिरलेली कोथंबीर व क्रीम घाला.\nपंजाबी पद्धतीने तव्यावर नान किंवा कुलचा घरी बनवा: पंजाबी स्टाईल बटर नान किंवा कुलचा अगदी\nस्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%2520%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Atopics&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4", "date_download": "2019-10-22T09:02:48Z", "digest": "sha1:DK2WEOE7ZT5Y7P5CH5WO6XMM3WJD57RI", "length": 3791, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove मोहन%20भागवत filter मोहन%20भागवत\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबाबरी%20मशीद (1) Apply बाबरी%20मशीद filter\nराम%20मंदिर (1) Apply राम%20मंदिर filter\nराष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ (1) Apply राष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसर्वोच्च%20न्यायालय (1) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\n'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार - मोहन भागवत\nउदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/270", "date_download": "2019-10-22T10:24:52Z", "digest": "sha1:5I5CJST73CWBQMUMKZK76GEJF426LRZ3", "length": 21546, "nlines": 141, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिक्षक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाविद्यालये - हरपले अवकाश आणि सृजनाच्या संधी\n‘स्टाफ-रूम’ नावाचा ‘संवादवर्ग’ महाविद्यालयांमधून हरवत चालल्याची विषण्ण जाणीव ज्येष्ठ प्राध्यापकांमध्ये आहे. स्टाफरूममधील प्राध्यापकांची चैतन्यमय उपस्थिती, गप्पांचे अनौपचारिक (शैक्षणिक) फड, वादविवाद, चर्चा या गोष्टी नवोदित प्राध्यापकांसाठी कार्यशाळा असत. स्टाफरूम, वाचनालय, कँटीन, जिमखाना यांसारख्या अनौपचारिक जागा शिक्षणक्षेत्रात आक्रसत चालल्या आहेत. त्या जागा म्हणजे सिनियर्सच्या ज्ञानाचे-अनुभवाचे आदानप्रदान असे. पण सध्या हातातील पुस्तके जाऊन तेथे आलेल्या मोबाईलशी चाळा करत महाविद्यालयांमधील अरुंद जागांमध्ये होणाऱ्या प्राध्यापकवर्गाच्या जुजबी गप्पा या बहुतांश वेळा निरर्थक विषयांवर सुरू होऊन आर्थिक विषयांवर संपतात.\nयुवराज घोगरे यांचा एकच ध्यास- शाळेचा सर्वांगीण विकास\nयुवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची साधी सुविधाही नव्हती. शाळेची पटसंख्या छत्तीस होती, परंतु मुले त्यांना शिक्षणात रस नसल्याने शेतात, रानात जायची. त्यामुळे रोज दहा-बारा मुले तरी गैरहजर असायची. वस्ती मुख्यत: भिल्ल, आदिवासी लोकांची; युवराज यांनी तशा घरांतील मुलांना शाळेचा लळा लावण्याचे ठरवले. त्यांनी मुलांना ती जेथे शेतात, रानात असतात, तेथे जाऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम सुरू केले; मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. युवराज यांनी विद्यार्थ्यांची व गावकऱ्यांची रुची हेरून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांत गुंतवून घेतले. मुलांना शिक्षकांच्या गोष्टीगप्पा आवडू लागल्या. ती शाळेत येऊ लागल��. तेवढेच नव्हे तर ती शाळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे तालुक्यात हळुहळू नावाजली जाऊ लागली.\nआदिवासी भागातील प्रयोगशील शाळा\nशैलेश दिनकर पाटील 16/08/2019\nमी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील गिरगाव केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील वर्ग फिरलो आणि शिक्षकांच्या भेटी घेतल्या. वर्ग फिरत असताना, काही गोष्टी नजरेस पडत होत्या. एका वर्गात गेलो, तर तिकडे मंत्रिमंडळाचा एक तक्ता तयार केला होता. त्या तक्त्याकडे पाहिले आणि एक छान गंमत दिसली - मुख्यमंत्री, शिस्तमंत्री, सांस्कृतिकमंत्री, क्रीडामंत्री या पदांपुढे नावे वेगळीच दिसत होती.\nत्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेचे मुख्याध्यापक वाघातसर आणि धोडीसर यांच्याकडून घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले, की त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली, की निवडणूक होते. विद्यार्थी स्वेच्छेने निवडणूक लढवण्यासाठी उभे राहतात. विद्यार्थी उमेदवार “मला जर निवडून दिले तर मी शिस्तबद्धपणे आणि व्यवस्थितपणे काम करेन. कोठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही.” अशा प्रकारचा प्रचार निवडणुकीला उभा असलेला करत असतो.\nजागतिक दर्ज्याच्या तोडीस तोड वाबळेवाडीची ओजस शाळा\nजिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. वाबळेवाडी येथील दत्तात्रय वारेगुरुजींनी गावकऱ्यांच्या मदतीने गावाचा व शाळेचा विकास घडवून आणला आहे...\n. वाबळेवाडी हे पुणे शहराच्या जवळ शिरूर तालुक्यात शिक्रापूरपासून उत्तरेस अडीच किलोमीटर अंतरावर आहे. वारेगुरुजींनी तेथे देशातील पहिले ‘झिरो एनर्जी स्कूल’ उभे केले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. दत्तात्रय वारे हे प्रयोगशील शिक्षक आहेत. वारे यांना तेथे सक्षम साथ लाभली ती खैरे गुरुजींची.\nजीआयएफनी गणित झाले सोपे\nगणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी नेमके ते पाहिले आणि ठरवले, की मुलांची दोस्ती गणिताशी करून दिली पाहिजे. ते विविध उपक्रम त्याच भावनेतून राबवत आहेत. त्यांनी उपक्रमांची आखणी तंत्रज्ञानाचा वापर करून साधली आहे व त्यामुळे त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर जास्त होतो असा त्यांचा अनुभव आहे.\nशमशूद्दिन हे राहतात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील शिरगावला. ते तेथील शाळेत आठवी-नववी-दहावी या इयत्तांना गणित विषय शिकवतात, पण त्यांचे ज्ञान, त्यांची प्रयोगशीलता आणि कळकळ साऱ्या जगाला व्यापून उरणारी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी याकरता गेली दोन दशके जो खटाटोप चालवला आहे तो थक्क करून सोडतो. त्याचे फळ म्हणजे त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या मोठ्या अभ्यासक्रमांना जगभरच्या विद्यापीठातून शिकत आहेत.\nकातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम\nगणित इंग्रजीतून शिकणे, शिकवणे थांबवा\nसेमी-इंग्रजी हे फॅड मराठी शिक्षणाच्या मुळावर आले आहे. गणित, विज्ञान यांसारखे संकल्पनात्मक विषय मातृभाषा मराठीऐवजी इंग्रजीतून शिकण्याची सक्ती अनेक शाळांमधून केली जात आहे. त्याचा फायदा कोणाला किती होतो किंवा झाला आहे त्याचा विचार न करता, सरसकट तशा अशास्त्रीय संमिश्र माध्यमाची सक्ती अजाण बालकांवर करणे हा भाषिक अत्याचारच म्हणावा लागेल सर्वांनी इंग्रजी माध्यमाकडे वळून मराठी माध्यमातील शिक्षण बंद पडू नये यासाठी निवडलेला तो मधील मार्ग आहे असे कारण त्यासाठी पुढे केले जाते. परंतु ना ते मराठी भाषेच्या हिताचे आहे ना मुलांच्या हिताचे.\nशिकवणे, नव्हे शिकणे - शाळांतील सुखावह बदल\nजान्हवीचे होमस्कूलिंग आणि तिची आई\nमाझी लेक जान्हवी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले. ती गेली नऊ वर्षें घरीच शिकत होती. तिने इयत्ता पहिलीत शाळा सोडली. त्यानंतर, ती घरी शिकली. ती पास झाल्याचे कळले, तेव्हा सर्वांना तिच्या यशाचे आश्चर्य वाटत राहिले. मुलाने घरी राहायचे आणि शिकायचे ही संकल्पनाच मात्या-पित्यांना थोडी न पटण्यासारखी आहे ना\nमी UPSC परीक्षा देत होते, त्यावेळी जान्हवी तीनेक वर्षांची होती. तिला शाळेत घालावे लागणार होते. पण, मी स्वतंत्र विचारांची आई म्हणून तिच्या भवितव्याचा विचार वेगळेपणाने करण्याचे ठरवले. मुलासाठी बालवाडी, खेळगट हे ठीक आहे, पण शालेय अभ्यासक्रम आणि त्यामुळ�� होणारी त्याची ओढाताण मला मान्य नाही. शिवाय, माझा आवडता एक विचार आहे – मला स्वत:ला जे मिळाले नाही ते मुलांना मिळवून द्यावे; किंबहुना त्यापेक्षा यथार्थ सांगायचे तर मला स्वत:ला जे जे उत्तम मिळाले आहे ते ते तरी मुलांना मिळायला हवेच शिवाय, शिक्षण आणि शिक्षकी पेशा आमच्याकडे अनुवांशिक आहे. आजोबा, बाबा लौकिकार्थाने तर माझी आई सर्वार्थाने पक्की शिक्षक. त्यामुळे शाळा आणि आमचे नाते घट्ट जवळचे.\n‘गुणवत्ता’ मोजण्यास साधन नवे\nविदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा (मोठा) या लहानशा गावी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली गेडाम हिने तिच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला लिहिलेले पत्र मुद्दाम वाचावे.\nखूप म्हणजे खूपच गोड आहेस तू तुझी नजर सतत काही शोध घेत असते. तू प्रत्येक चांगली गोष्ट करून पाहतेस. तुला खूप खूप वाचावेसे वाटते. वाचनालयातून पुस्तके घेतेस, वाचण्यासाठी. सर्वांसोबत मिळून राहतेस. सर्वांना मदत करतेस. सोबत-सोबत चालताना हळूच माझा हात पकडतेस, तेव्हा खूप छान वाटते मला. तू तुझ्या बाबांची फार लाडकी आहेस, हो ना तुझी नजर सतत काही शोध घेत असते. तू प्रत्येक चांगली गोष्ट करून पाहतेस. तुला खूप खूप वाचावेसे वाटते. वाचनालयातून पुस्तके घेतेस, वाचण्यासाठी. सर्वांसोबत मिळून राहतेस. सर्वांना मदत करतेस. सोबत-सोबत चालताना हळूच माझा हात पकडतेस, तेव्हा खूप छान वाटते मला. तू तुझ्या बाबांची फार लाडकी आहेस, हो ना आणि आईला तुझे खूप कौतुक वाटते. आता तू दुसऱ्या वर्गात गेलीस. पुढील वर्षी आणखीन नवीन नवीन छान छान गोष्टी शिकू.\nहा हृदयस्पर्शी मजकूर मुलांना वर्षाच्या शेवटी शाळांकडून जे प्रगतिपुस्तक दिले जाते, त्याच्या मागील बाजूस लिहिला आहे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ahorticulture&search_api_views_fulltext=--%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6", "date_download": "2019-10-22T09:33:27Z", "digest": "sha1:FAHIZ2PDTEMFNDVBUMN2HJFLLNZM7WDA", "length": 12143, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्���ाईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nयशोगाथा (9) Apply यशोगाथा filter\nग्रामविकास (2) Apply ग्रामविकास filter\nअॅग्रोमनी (1) Apply अॅग्रोमनी filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nडाळिंब (5) Apply डाळिंब filter\nसोयाबीन (5) Apply सोयाबीन filter\nठिबक सिंचन (4) Apply ठिबक सिंचन filter\nद्राक्ष (4) Apply द्राक्ष filter\nप्रशिक्षण (3) Apply प्रशिक्षण filter\nरोजगार (3) Apply रोजगार filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nकोरडवाहू (2) Apply कोरडवाहू filter\nग्रामविकास (2) Apply ग्रामविकास filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nबागायत (2) Apply बागायत filter\nभुईमूग (2) Apply भुईमूग filter\nरब्बी हंगाम (2) Apply रब्बी हंगाम filter\nस्वच्छता, जल व्यवस्थापनात राज्यात आदर्श ठरलेले शेळगाव गौरी\nनांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत...\nबहुविध तसेच आंतरपीक पद्धतीतून शोधला हमखास उत्पन्नाचा मार्ग\nवाशिम जिल्ह्यात घाटा (ता. मालेगाव) येथील भागवत देवराव सोमटकर या तरुण शेतकऱ्याने द्राक्ष लागवडीचे धारिष्ट्य केले. काही अडचणींमुळे...\nजलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय साडेचार हजार झाडांची फळबाग\nदुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील युवा शेतकरी हरी ठोंबरे यांनी सहा-सात वर्षांपासून हुशारीने दोन शेततळी व...\nकडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...\nमराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट करण्यासाठी कडवंचीसारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणात आणि विकेंद्रित स्वरूपात...\nसेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन कोटींची उलाढाल\nआधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे जीवनाचा बहुतांश काळ शेतीपासून दूर असले, तरी शेतीच्या ओढीने सत्यजित आणि अजिंक्य...\nदुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती पद्धतीचा दिलासा\nशेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांची घालमेल होत आहे. दुष्काळी परिस्थ���तीचे चक्रही मागे लागले...\nधोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोज\nफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध शेतीतून केवळ चार एकरांतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते, याचे उदाहरण विवरा (ता....\nजिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...\nपुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील केंदूर येथील प्रकाश लिमगुडे चार वर्षांपासून जिद्दीने पेरू शेती करीत आहेत....\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nलोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ शकतात. अशीच किमया वाशीम तालुक्यातील साखरा गावात घडली. कायम दुष्काळाशी झगडणाऱ्या या...\nअविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले स्थैर्य\nजयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=----%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-10-22T09:37:05Z", "digest": "sha1:RYF6CS4LHGJ3QU3LQRY2NL352NFJD6LE", "length": 16530, "nlines": 205, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (38) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (54) Apply बातम्या filter\nसंपादकीय (7) Apply संपादकीय filter\nयशोगाथा (2) Apply यशोगाथा filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nमहाराष्ट्र (34) Apply महाराष्ट्र filter\nउस्मानाबाद (27) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (25) Apply औरंगाबाद filter\nकोल्हापूर (24) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (19) Apply सोलापूर filter\nअमरावती (16) Apply अमरावती filter\nकोयना धरण (16) Apply कोयना धरण filter\nजलसंपदा विभाग (13) Apply जलसंपदा विभाग filter\nसिंधुदुर्ग (13) Apply सिंधुदुर्ग filter\nउजनी धरण (11) Apply उजनी धरण filter\nपाणीटंचाई (11) Apply पाणीटंचाई filter\nचंद्रपूर (10) Apply चंद्रपूर filter\nदुष्काळ (9) Apply दुष्काळ filter\nघाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडा\nनगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून दक्षिणेतील पूर्व भागात असलेल्या घाटशीळ पारगाव प्रकल्पात पाणी आलेच नाही. पंधरा...\nनगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः पंकजा मुंडे\nनगर : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खोडसाळ प्रचार आहे. ही पसरवलेली अफवा आहे. नगर जिल्ह्यातून पाण्याचा...\nसीमोल्लंघन पारंपरिक शेती पद्धतीचे\nऔरंगाबाद येथे विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत मराठवाड्यातील पीक-पाणी समस्यांवर नुकतेच मंथन झाले आहे. या...\nराज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पाऊस पडला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या...\nराज्यातील धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा\nपुणे : मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर...\nमराठवाड्यात उसाला पर्याय हवाच\nयावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी ५६ तालुक्यांत दुष्काळ, अनेक गावांत सुरू असलेले पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या,...\nपुणे : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने दणका दिला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ओढे, नाले, नद्यांना पूर आले...\nराज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज\nपुणे : पोषक हवामान झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...\nमराठवाड्यात पावसाची अवकृपा खरिपाच्या मुळावर\nऔरंगाबाद : जवळपास सात वर्षांपासून सातत्याने प्रत्येक पावसाळ्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडाचे सत्र अनुभवणाऱ्या मराठवाड्यात यंदाही तोच...\nनगर जिल्ह्यामध्ये कांद्याला तीन हजारांपर्यंत दर\nनगर ः राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी-अधिक पावसाचा फटका बसला आहे. परिणामी,...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर; मराठवाडा, विदर्भात मात्र स्थिती चिंताजनकच\nपुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम...\nऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार ३९१ टॅंकर सुरू\nपुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणे भरली, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अभूतपूर्व पूर आले....\nपूर, अतिवृष्टीने दीड लाख हेक्टर पीकहानी : फलोत्पादनमंत्र्यांची माहिती\nपुणे : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरपर्यंत पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे पुनरुज्जीवन...\nलहरी मॉन्सून; सुस्त शासन\nजून, जुलै महिन्यांतील पावसाच्या दोन मोठ्या खंडानंतर जुलै शेवटी राज्यात सक्रीय झालेल्या पावसाने कोकणसह मध्य महाराष्ट्रात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम\nकोल्हापूर : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरणाचे चार दरवाजे गुरुवारी (ता. १) दुपारपर्यंत खुले ठेवण्यात आले....\nरविवारपर्यंत पावसाचा जोर ओसरणार; त्यानंतर वाढण्याचा अंदाज\nपुणे : राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोयना धरण क्षेत्रातील...\nदुष्काळात मुक्तसंचार गोठा पद्धतीचा दुग्धव्यवसाय किफायतशीर\nपरभणी जिल्ह्यात राजेवाडी (ता. सेलू) येथील गणेशराव काष्टे यांनी दुष्काळात सातत्याने संकटात येणाऱ्या शेतीला संकरीत गायींच्या...\nपुणे ः विदर्भ आणि मराठवाड्यात ओढ दिलेल्या पावसाने हलक्या ते जोरदार स्वरूपात हजेरी लावून दिलासा दिला. मंगळवारी (ता. ३०)...\nकोल्हापुरात जोर, सांगलीत हलक्या सरी\nकोल्हापूर, सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी (ता. २९) पावसाचा जोर कायम राहिला. विशेष करून पश्‍चिमेकडे जोरदार पाऊस सुरू होता....\nधरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरूच\nपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा मुसळधार पाऊस सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरणातून पाण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--maval&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra", "date_download": "2019-10-22T09:28:41Z", "digest": "sha1:IN7GNICDMYUJPPUKOIY3RDSGWEUH33W3", "length": 13579, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब कर��\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nअॅग्रोगाईड (1) Apply अॅग्रोगाईड filter\nअॅग्रोमनी (1) Apply अॅग्रोमनी filter\nबाजारभाव बातम्या (1) Apply बाजारभाव बातम्या filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nकोल्हापूर (7) Apply कोल्हापूर filter\nकल्याण (6) Apply कल्याण filter\nविदर्भ (6) Apply विदर्भ filter\nहवामान (6) Apply हवामान filter\nनांदेड (5) Apply नांदेड filter\nउल्हासनगर (4) Apply उल्हासनगर filter\nचिपळूण (4) Apply चिपळूण filter\nमहाबळेश्वर (4) Apply महाबळेश्वर filter\nमाथेरान (4) Apply माथेरान filter\nअलिबाग (3) Apply अलिबाग filter\nऔरंगाबाद (3) Apply औरंगाबाद filter\nकर्नाटक (3) Apply कर्नाटक filter\nकिनारपट्टी (3) Apply किनारपट्टी filter\nकोयना धरण (3) Apply कोयना धरण filter\nगडहिंग्लज (3) Apply गडहिंग्लज filter\nनंदुरबार (3) Apply नंदुरबार filter\nपुणे जिल्ह्यात बहुतांश लढती स्पष्ट, अनेकांचे उमेदवारी अर्ज दाखल\nपुणे : विधासभा निवडणुकीतील महायुती आणि आघाडीच्या जागा वाटपानंतर उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील...\nरंगबेरंगी फुलांसाठी विशेष प्रसिध्द चेन्नईचा फूलबाजार\nतमिळनाडू राज्य विविध फुलांसाठी विशेष प्रसिध्द आहे. येथील मंदिरे, वेण्यांमध्ये माळण्यात येणारे गजरे, उत्सव, विशेष दिन आदींसाठी...\nपूरस्थिती गंभीर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जनजीवन विस्कळित\nपुणे : सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पूरस्थिती कायम आहे. पुणे, सातारा,...\nरविवारपर्यंत पावसाचा जोर ओसरणार; त्यानंतर वाढण्याचा अंदाज\nपुणे : राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोयना धरण क्षेत्रातील...\nकमी दाबाचे क्षेत्र विरताच जोर ओसरला\nपुणे : बंगालच्या उपसागरात किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता. २८) निवळले. परिणामी सकाळपासून राज्यातील पावसाचा...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा\nपुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ��यावर धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच उत्तर...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय\nपुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे; तर नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर...\nफ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १० टक्के वाढ\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली. फ्लॉवर, पापडी,...\nतयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित तंत्र\nभारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश आहे. भारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पीकक्षेत्रापैकी सुमारे २३.३...\n लोकसभा २०१९चा आज निकाल\nनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारतातील सतराव्या लोकसभा (२०१९) निवडणुकांचा निकाल आज (ता. २३) लागणार आहे. भारतीय...\nशिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा, युतीचे ३७ उमेदवार आत्तापर्यंत जाहीर\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून...\nबांबू व्यापाराला चांगली संधी\nयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा असेल, तर हवामानानुसार योग्य जातींची लागवड आवश्यक आहे. त्याचबरोबरीने लागवडीची...\nतळेगावच्या फ्लोरीकल्चर पार्कमधून ४० लाख फुलांची निर्यात\nपुणे : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sprots-news/", "date_download": "2019-10-22T09:40:09Z", "digest": "sha1:W4YHWYZDNJG2LWJE5FQPTS7ZKW3RJSD5", "length": 10588, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जलद बुद्धिबळ स्पर्धेत कपिल लोहाना विजेता | Dainik Prabhat", "raw_content": "\nजलद बुद्धिबळ स्पर्धेत कपिल लोहाना विजेता\nपुणे – अनुभवी खेळाडू कपिल लोहाना याने एक दिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले. त्याने सहा गुण मिळविले. ही स्पर्धा व्हिक्‍टोरियस अकादमीने आयोजित केली होती.\nओम लामकाने व निखिल दीक्षित यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले. रोहन जोशी, श्रीनाथ कृष्णमूर्ती, अथर्व मडकर, गौरव बाकलीवाल यांनी प्रत्येकी पाच गुणांची कमाई केली. त्यांना अनुक्रमे 4 ते 7 क्रमांक देण्यात आले. स्पर्धेतील 1201 ते 1400 मानांकनाच्या खेळाडूंचे विभागात ओंकार देशपांडे, मयूर मोघे, दिशा ढोरे, अथर्व देशपांडे, शिवम पांचाळ, उदय मुद्रा यांना अनुक्रमे पहिले सहा क्रमांक देण्यात आले.\n1200 पेक्षा कमी मानांकनाच्या खेळाडूंचे विभागात सुनील गोखले, त्रिविक्रम बोंडला, अमोल काळे, प्रथमेश काशीद्‌ यांनी पहिले चार क्रमांक घेतले. बिगरमानांकन विभागात गायत्री शितोळे, राहुल अभ्यंकर व प्रमोद थोरात यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. अक्षय चारी व साईराज गायकवाड यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. 9 व 11 वर्षाखालील गटात अनुक्रमे आदित्य सक्‍सेना व मानस तिवारी विजेते ठरले. मानसी ठाणेकर व प्रदीप कुलकर्णी यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट महिला व ज्येष्ठ खेळाडूचे बक्षीस देण्यात आले.\nमगर महाविद्यालयाला हॅंण्डबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट\nमहाराष्ट्राच्या आर्यमानचे गोल्फ स्पर्धेत यश\nमहिला क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश\nबांगलादेश संघाचा भारत दौरा संकटात\nराज्य संघटनांना मंडळाची दिवाळी भेट\n‘दबंग ३’मधील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक रिलीज\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-10-22T10:25:27Z", "digest": "sha1:NVBAL3F62ZRABCCCXVGTMVMUWP42CV6C", "length": 3073, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\n'गोंद्या'साठी पल्लवी बनली दुर्गाबाई चापेकर\nवंडरवुमन-सुपरमॅनची जोडी 'आणि काय हवं'\nसात वर्षांनी एकत्र येणाऱ्या उमेश-प्रियाला 'आणि काय हवं'\nकलाकारांच्या स्वप्नांना पाठबळ देणारा अवलिया\n'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' १० भागांची मालिका\nशाहरुखसोबत झळकणार मराठमोळी ऋचा\nपहा, सईच्या दिलखेचक अदा\nवूटवर अतुल सॅाल्व्ह करणार 'द सवाईकर केस'\nसक्षमचा 'पप्या राणे' हिट\nमराठी जोडीचा हिंदीवर 'हाय जॅक'\nमराठीतला भन्नाट कार व्हिडिओ 'माईम थ्रू टाईम'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090615/lsvrt02.htm", "date_download": "2019-10-22T09:52:00Z", "digest": "sha1:UT7R7BEGFNANDWPKAOWOUKI3ABEXKJAC", "length": 5874, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, १५ जून २००९\n‘मास्तर एके मास्तर’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा\nशिक्षकवर्गाच्या मागणीबाबत अखेर तडजोड\nकोल्हापूर, १४ जून / विशेष प्रतिनिधी\nचित्रपटात कथानकाद्वारे शिक्षकवर्गाच्या केलेल्या बदनामीबद्दल जाहीर माफी मागावी आणि चित्रपटाच्या प्रश्नरंभी दिलगिरी व्यक्त करणारा मजकूर प्रदर्शित करावा या मुद्दय़ावर तडजोड झाल्यामुळे ‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती\nचित्रपटनिर्माते मेघनाथ राजेभोसले यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.\nशिक्षकवर्गाची अक्षम्य बदनामी केल्याचा ठपका ठेवून गेले दोन दिवस कोल्हापुरात पद्मा चित्रपटगृहामध्ये शिक्षकांनी ‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले होते. खासगी प्रश्नथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने गुरूवारी चित्रपटगृहावर मोर्चा नेऊन खेळ बंद पाडण्यात आल्यामुळे रविवारी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि आंदोलक संघटना यांच्या दरम्यान पद्मा चित्रपटगृहातच चर्चा झाली. सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर हा तोडगा उभयतांनी मान्य केला. यानंतर शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.\nखासगी प्रश्नथमिक शिक्षक सेवक संघाचे अध्यक्ष भरत रसाळे व महासचिव आदिती केळकर यांनी या बैठकीत शिक्षकांची बाजू मांडली. चित्रपटात शिक्षकी पेक्षाची बदनामी करणारे अनेक प्रसंग चित्रित करण्यात आले असून हे प्रसंग काढून टाकावेत. तसेच चित्रपटाचे नावही बदलण्यात यावे या मुद्दय़ावर आंदोलक आग्रही होते. मात्र हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून दोन वेळेला संमत करून घेण्यात आला आहे आणि पूर्णत: काल्पनिक स्वरूपाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाकडे करमणूक या अंगानेच पाहण्यात यावे अशी निर्माते राजेभोसले यांनी विनंती केली. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सुमारे २५ लाख रूपये जाहिरातीचे बजेट खर्च करण्यात आले आहे. अशावेळी शासनाकडून मंजुरीचे प्रमाणपत्र घेऊनही जर चित्रपट बंद पाडला गेला तर पोलीस खात्याचे सहकार्य घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन सुरू करावे लागेल असेही राजेभोसले यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर जाहीर माफी व दिलगिरी या दोन मुद्दय़ावर समाधान झाल्यामुळे अांदोलन मागे घेत असल्याचे रसाळे यांनी जाहीर केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_89.html", "date_download": "2019-10-22T09:37:19Z", "digest": "sha1:Q2P5DEBPZZ2BL56M23XOON2XAOV63533", "length": 25827, "nlines": 178, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(२) हे श्रद्धावंतांनो, ईशपरायणतेच्या प्रतीकांचा अनादर करू नका.५ निषिद्ध महिन्यांपैकी एखाद्याला वैध करू नका, कुर्बानीच्या जनावरांवर हात टाकू नका. त्या जनावरांवर हात टाकू नका ज्यांच्या गळ्यात ईश्वरार्पणाच्या खुणा म्हणून पट्टे घातले आहेत, त्या लोकांना छळू नका ज��� आपल्या पालनकर्त्याची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधात पवित्र गृहा (काबा) कडे जात असतील.६ मग जेव्हा एहरामची स्थिती संपेल तेव्हा तुम्ही शिकार करू शकता७- आणि पाहा, एका गटाने तुमच्यासाठी माqस्जदेहराम (काबा माqस्जद) चा मार्ग रोखला आहे, तर या गोष्टीवर तुमच्या रागाने तुम्हाला इतके भडकवू नये की तुम्हीदेखील त्यांच्या विरोधात अत्याचार कराल.८ नाही, जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत, त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका. अल्लाहचे भय बाळगा, त्याची शिक्षा फार कठोर आहे.\n(३) तुम्हाकरिता निषिद्ध करण्यात आले आहेत मेलेले प्राणी,९ रक्त, डुकराचे मांस, ते जनावर जे अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने जुबाह केले असेल.१० ते जे गुदमरून अथवा मार लागून अथवा उंचस्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेले असेल अथवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल त्याव्यतिरिक्त ज्याला जिवंत अवस्थेत असताना११ तुम्ही कापले असेल अथवा ते जे वेदीवर१२ बळी दिले असेल.१३\n५) प्रत्येक ती गोष्ट जी एखाद्या रीतीचे, धारणेचे किंवा कार्यशैली, चिंतनशैलीचे तसेच व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते ते त्याचे प्रतीक असते. कारण ते एक लक्षण किंवा निशाणी असते. सरकारी ध्वज, फौजेचा किंवा पोलिसांचा गणवेश, शिक्के, नोट आणि स्टॅम्प इ. सर्व सरकारच्या निशाण्या आहेत आणि त्यांचा ज्यांच्यावर जोर चालतो त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा ठेवतात. चर्च, सूळी इ. खिस्ती धर्माची प्रतीके आहेत. शेंडी, जाणवे आणि मंदिरे हिंदुत्वाची प्रतीके आहेत. केश, कडा, कृपाण आणि पगडी शीख धर्माची प्रतीके आहेत. हातोडा आणि विळा कम्युनिझमचे प्रतीक आहे आणि स्वास्तिक आर्याचे प्रतीक. हे सर्व पंथ आपल्या अनुयायांना या प्रतीकांचा आदर सन्मान राखण्याचा आदेश देतात. जर एखादा व्यक्ती एखाद्या विचारसरणीच्या प्रतीकांपैकी एखाद्याचा अनादर करतो तर हे याचा पुरावा आहे की ती व्यक्ती त्या व्यवस्थेचा शत्रू आहे. जर ती व्यक्ती त्याच व्यवस्थेशी संबंधित असेल तर त्याचे हे कृत्य आपल्या व्यवस्थेशी विद्रोह करण्यासारखे आहे. अल्लाहचे `शआइर' (प्रतीके) म्हणजे ती समस्त लक्षणे आणि निशाण्या ज्या शिर्वâ आणि कुफ्र (अनेकेश्वरत्व आणि नास्तिकता) आणि नास्तिकतेऐवजी विशुद्ध ईशपराय���ता व एकेश्वरत्वाचे प्रतिनिधित्व करतात. अशा निशाण्या आणि प्रतीके ज्या रीतीत व व्यवस्थेत सापडतात. मुस्लिमांना त्यांचा आदर करण्यास सांगितले गेले आहे. अट हीच आहे की त्यांची मनोवैज्ञानिक पाश्र्वभूमी विशुद्ध एकेश्वरत्वाची आणि ईशपरायणतेची असणे आवश्यक आहे. अल्लाहच्या निशाण्यांचा आदर करण्याचा आदेश त्या वेळी देण्यात आला होता जेव्हा मुस्लिम आणि अरब अनेकेश्वरवादी लोकांत युद्ध सुरु होते. मक्का शहरावर अनेकेश्वरवादींचा कब्जा होता. अरबच्या प्रत्येक भागातून अनेकेश्वरवादी लोक हजसाठी आणि काबागृहाच्या दर्शनासाठी (उमरा) काबागृहाकडे येत असत. अनेक कबिल्यांचे मार्ग हे मुस्लिमांच्या ताब्यातील प्रदेशातून जात. अशा वेळी आदेश दिला गेला की हे लोक अनेकेश्वरवादी जरी असले तरी किंवा तुमच्या आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरु जरी असले तरी ते जेव्हा काबागृहाकडे जातात तेव्हा यांना त्रास देऊ नका. कारण यांच्या बिघडलेल्या धर्मात खुदापरस्ती (धर्मपरायणता) चा जेवढा भाग शिल्लक आहे तो आदर करण्यास पात्र आहे. त्याचा अनादर होऊ शकत नाही.\n६) `शआ इरुल्लाह' (अल्लाहच्या निशाण्या) चा आदर करण्यासाठी आदेश दिल्यानंतर अल्लाहच्या काही प्रतीकांचा (निशाण्या) नामोल्लेख करून त्यांचा पूर्ण आदर करण्याचा मुख्य आदेश देण्यात आला. त्या वेळी युद्धरत स्थिती होती ज्यामुळे ही आशंका निर्माण झाली होती की युद्धाच्या नशेत मुस्लिमांच्या हातून त्या प्रतीकांचा अनादर होऊ नये.\n७) `इहराम'सुद्धा अल्लाहच्या निशाण्यांपैकी (प्रतीक) एक निशाणी आहे आणि त्याच्या (इहराम) प्रतिबंधांपैकी कोणत्याही प्रतिबंधाला (अटीला) तोडणे म्हणजे अल्लाहच्या निशाणीचा अनादर करणे आहे. म्हणून अल्लाहच्या `शआइर' (निशाण्या) विषयी याचा उल्लेख केला गेला की जोपर्यंत तुम्ही `इहराम'च्या स्थितीत असाल शिकार करणे त्या अल्लाहच्या निशाणीचा (इहराम) अनादर करणे आहे. जेव्हा शरीयतनुसार `इहराम'चा काळ समाप्त् होतो तेव्हा शिकार करणे योग्य आहे.\n८) विरोधकांनी त्या काळी मुस्लिमांना काबागृहाच्या परिक्रमेपासून रोखले होते आणि अरबांच्या पुरातन परंपरेनुसार हजपासूनसुद्धा मुस्लिमांना वंचित ठेवण्यात आले. म्हणून मुस्लिमांमध्ये हा विचार निर्माण झाला की विरोधक कबिल्यांचा मार्ग इस्लामी राज्यापासून जातो त्यांनासुद्धा आम्ही हजला जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या काफिल्यावर हजच्या काळात छापे मारण्यास सुरु करावे. परंतु अल्लाहने ही आयत अवतरित करून त्यांना असे करण्यापासून रोखले.\n९) म्हणजे ते जनावर ज्याला नैसर्गिक मृत्यू आला आहे.\n१०) म्हणजे ज्याला जुबह करतांना अल्लाहच्या नावाशिवाय इतर कोणाचे नाव घेतले गेले असेल किंवा ज्याला जुबह करण्याअगोदर हा संकल्प केला गेला असेल की हे जनावर अमुक पीरसाहेबासाठी किंवा देवीदेवतासाठी भेट आहे. (नजर, नवस व मन्नत आहे) (पाहा सूरह २, टीप. १७१)\n११) म्हणजे जे जनावर उपरोक्त दुर्घटनांपैकी ज्या एखाद्या दुर्घटनेत जखमी झाले आणि ते मृतावस्थेत जिवंत आहे तर त्याला जुबह केल्यास त्याला खाल्ले जाऊ शकते. यावरून हे स्पष्ट होते की हलाल जनावराचे मांस फक्त जुबह केल्यानेच हलाल होते. दुसरा कोणताच प्रकार जनावराला हलाल करण्यास योग्य नाही. हे `जुबह' आणि `जक़ाह' इस्लामचे पारिभाषिक शब्द आहेत. याने अभिप्रेत मानेचा (हलक) तितकाच भाग कापणे ज्याने शरीरातील रक्त चांगल्या प्रकारे बाहेर पडेल. झटका मारणे किंवा गळा दाबणे व इतर अन्य प्रकाराने जनावराला मारण्याचे नुकसान म्हणजे त्याच्या शरीरातच बहुतांश रक्त गोठले जाते आणि ते मासांबरोबर चिकटून जाते. याविरुद्ध `जुबह' केल्याने (हलाल पद्धत) मेंदू आणि शरीर या दोहोत संबंध जास्त वेळ राहातो. यामुळे नसानसातून रक्त बाहेर फेकले जाते आणि अशाप्रकारे संपूर्ण शरीराचे पूर्ण मांस रक्ताने साफ होते. रक्ताविषयी वर उल्लेख आलाच आहे की ते (रक्त) अवैध आहे. म्हणून मांस पवित्र आणि हलाल होण्यासाठी आवश्यक आहे की रक्त मांसापासून पूर्ण वेगळे झाले पाहिजे.\n१२) अरबीमध्ये मूळ शब्द `नुसुब' आला आहे. याने तात्पर्य ती सर्व स्थळे किंवा देवस्थाने आहेत ज्यांना `आस्ताना' (वेदी)सुद्धा म्हटले जाते. जिथे अल्लाहव्यतिरिक्त इतरांच्या नावाने मन्नत अथवा नैवेद्य दिला जातो. अशा स्थानावर दगडाची किंवा लाकडाची मूर्ती असो किंवा नसोत. या स्थानांना एखाद्या पीर, देवता किंवा संताच्या तसेच अनेकेश्वरवादी विचारसरणीने जोडलेले असते. अशा अस्थान्यावर (वेदीवर) `जुबह' केलेले जनावर हराम आहे.\n१३) येथे ही गोष्ट अगदी समजून घेणे अत्यावश्यक आहे की खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये हराम व हलालचे प्रतिबंध लावण्यात आले आहे. यामागे वैद्यकीय लाभ किंवा नुकसान नाही तर त्याचे नैतिक फायदे आणि तोटे आह��त. वैद्यकशास्त्र आणि प्राकृतिक तथ्याविषयी संबंध अल्लाहने मनुष्याच्या स्वत:च्या प्रयत्नावर आणि शोधकार्यावर सोडून दिले आहे.\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक ��ोते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/1104/Contact-us", "date_download": "2019-10-22T08:23:42Z", "digest": "sha1:GKD7LBGMM32GWVIEPHDNRXIQ4T7RTQRQ", "length": 3417, "nlines": 95, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "संपर्क- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nतुम्ही आता येथे आहात\nएकूण दर्शक : 4910838\nआजचे दर्शक : 2150\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/four-nigeria-arrested-for-smuggling-36049", "date_download": "2019-10-22T10:10:21Z", "digest": "sha1:GRFAEC4FHKE4QC6WSW2C4DXE5B7V3ZTD", "length": 7270, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नायजेरियन ड्रग्ज तस्करांना आरेतून अटक", "raw_content": "\nनायजेरियन ड्रग्ज तस्करांना आरेतून अटक\nनायजेरियन ड्रग्ज तस्करांना आरेतून अटक\nआरेच्या चेकपोस्ट नाक्याजवळील झुडपात हे नायझेरियन ग्राहकाची वाट पाहत असतात. त्यानुसार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटने सापळा रचला होता. गोरेगाव पूर्वेकडील आरे चेकनाका परिसरात चार नायजेरियन तरुण संशयास्पद दिसले.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईच्या भायखळा परिसरात नायझेरियन तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर या नायझेरियन तस्करांनी आरेच्या जंगलात नव्याने अड्डा सुरू केला आहे. याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी रविवारी रात्री कारवाई करत चार नायझेरियन तस्करांना अटक केली आहे. या चौघांकडून पोलिसांनी अडीच लाखाचे अंमली ���दार्थ हस्तगत केले आहे.\n४० ग्रॅम कोकेन हस्तगत\nआरेच्या चेकपोस्ट नाक्याजवळील झुडपात हे नायझेरियन ग्राहकाची वाट पाहत असतात. त्यानुसार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटने सापळा रचला होता. गोरेगाव पूर्वेकडील आरे चेकनाका परिसरात चार नायजेरियन तरुण संशयास्पद दिसले. मात्र, पोलिसांनी सापळा रचला असल्याचे लक्षात आल्यानंतर ते चौघेही टॅक्सीत बसून निघून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी चौघांची टॅक्सी अडवत त्यांना अटक केली. पौल अनयायू ओशिनाकाची, ओकिचिकू ओबोना माटिनसी, गोडसवील डिके चिटाची, रुबेन अजा गोडविन अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांकडे पोलिसांना ४० ग्रॅम कोकेन सापडले असून बाजारात त्याची किंमत अडीच लाख रुपये असल्याची माहिती लांडे यांनी दिली आहे.\nमुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, वृद्धाला अटक\nमोलकरणीवर बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक\nइक्बाल मिर्ची प्रकरणात हुमायू मर्चंटला अटक\nप्रदीप शर्मांनी दिली निवडणूक अधिकाऱ्याला धमकी\nPMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ\nआर्थिक घोटाळ्यांसाठी हवा स्पेशल पीपी\nसायबर चोरट्याचा महिलेला ४० हजारांचा गंडा\nदीड कोटींची बनावट घड्याळं हस्तगत\nकमलेश तिवारीच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात \nपीएमसी घोटाळा : बँकेतून १०.५ कोटींची रोकड गायब\n15 हजारांसाठी केलेली हत्या 14 वर्षानंतर आली उघडकीस\nपैशांच्या वादातून नागपाड्यात महिलेची हत्या\nगुंगीचे औषध देऊन डाँक्टरनेच रुग्ण महिलेवर केले अत्याचार\nदाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई\nनायजेरियन ड्रग्ज तस्करांना आरेतून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4945204055322940947", "date_download": "2019-10-22T08:30:47Z", "digest": "sha1:6DEOWONPSVVKE7T72JCWRRJHZJSOJK57", "length": 10118, "nlines": 55, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "४५ प्रसिद्ध चित्रकारांचे पुण्यात एकत्र प्रदर्शन", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\n४५ प्रसिद्ध चित्रकारांचे पुण्यात एकत्र प्रदर्शन\n‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’चे आयोजन\nपुणे : सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्यनगरीतील निवडक ४५ चित्रकारांची चित्रे प्रथमच एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहेत. ‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’ हे चित्र प्रदर्शन शनिवार, आठ जून ते सोमवार, दहा जूनपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथील बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.\n‘या निमित्ताने आपापल्या माध्यमात उत्तम प्रकारे नावारूपाला आलेले ४५ चित्रकार प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. यात ज्येष्ठ चित्रकारांपासून ते आजच्या काळातील नावाजलेल्या चित्रकारांपर्यंत अनेक दिग्गजांचे काम पाहण्याची संधी चित्रप्रेमींना मिळणार आहे. यात रवी परंजापे, मुरली लाहोटी, रावसाहेब गुरव, जयप्रकाश जगताप, सुधाकर चव्हाण, शोभा पत्की, मंजिरी मोरे, स्नेहल पागे, संदीप यादव, संजय भालेराव, विलास कुलकर्णी, विवेक निंबाळकर, शरद तरडे, आदित्य शिर्के आदींच्या कलेचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आठ तारखेला सकाळी ११ वाजता खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली. ‘त्याचप्रमाणे या वर्षी कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.\n‘या प्रदर्शनात पेन्सिल, चारकोल, खडू, जलरंग, तैलरंग, अॅक्रॅलिक इत्यादी सर्वच माध्यमांतील चित्रे पहायला मिळतील. निसर्गचित्र, संकल्पना घेऊन केलेले चित्र, अमूर्तचित्र असे विविध प्रकारही न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. कोणत्या चित्रकाराचे काय वैशिष्ट्य आहे हे ध्यानात ठेवत चित्रांची निवड व मांडणी केली जाणार आहे. याशिवाय काही वास्तुविशारादांची स्केचेस आणि शिल्पकलेचे काही नमुनेही येथे रसिकांना बघायला मिळणार आहेत. या तीन दिवसीय प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी रविवारी, नऊ जून रोजी सकाळी ११ ते १ या सत्रात लहान मुलांसाठी चित्रकलेची कार्यशाळा, तर सायंकाळी चार ते सात या वेळेत कलाप्रेमींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनातही विविध प्रात्याक्षिकेही सादर होणार असून, यातील एक विशेष आकर्षण म्हणजे, तुमच्या नावाची स्वाक्षरी मराठीत विविधप्रकारे कशी करायची याचे प्रात्यक्षिक गोपाल वाकोडे दाखविणार आहेत,’ अशी माहितीही करमचंदानी यांनी दिली.\nस्थळ : बालगंधर्व कलादालन\nदिवस व वेळ : शनिवार, ८ जून ते सोमवार, दहा जून, सकाळी ११ ते ७.३०\nTags: Balgandhrava KaladalanBOIMurali LahotiPaintingsPuneRavi ParanjapeSurendra KaramchandaniVenus Art FestivalVenus Tradersचित्र प्रदर्शनचित्रकलाचित्रकारपुणेबालगंधर्व कल���दालनरवी परांजपेव्हीनस आर्ट फेस्टव्हीनस ट्रेडर्ससुरेंद्र करमचंदानी\n‘महात्मा फुले संग्रहालयात होणार कायमस्वरूपी कलादालन’\nकॉस्मो आर्ट ग्रुपतर्फे ४० चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन\nरंगभाषेचे वारकरी, बोलती तयांचे हात...\nपेनप्रेमींनी एकत्र येत उलगडले पेनाविषयीचे भावविश्व\n‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे खरे यांचे चित्र प्रदर्शन\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-10-22T09:24:40Z", "digest": "sha1:ORPBDJPVDDWCAIHR5ZL52RJPQNSNCSQK", "length": 9060, "nlines": 67, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nभीम परतून आल्यासारखं वाटतंय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nवंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार\nभीम परतून आल्यासारखं वाटतंय\nवंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार\nसुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nउस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.\nसुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन\nउस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......\nएक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nमुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.\nएक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं\nमुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......\nकिसन वीरांच्या अमृतमहोत्सवी उडीला जिवंत ठेवायलाच हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेशभक्त किसन वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ नोव्हेंबर १९४३ ला येरवडा तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केलं. या महापराक्रमाला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातल्या काही तरुणांनी येरवडा जेलबाहेर एक कार्यक्रम केला.\nकिसन वीरांच्या अमृतमहोत्सवी उडीला जिवंत ठेवायलाच हवं\nदेशभक्त किसन वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ नोव्हेंबर १९४३ ला येरवडा तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केलं. या महापराक्रमाला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातल्या काही तरुणांनी येरवडा जेलबाहेर एक कार्यक्रम केला......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-10-22T08:40:19Z", "digest": "sha1:FCIBYE4LX54BVXM6MXBSQNYA2ERSWOXE", "length": 3577, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७३६ मधील जन्म - विकि���ीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ७३६ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%A6_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T08:19:31Z", "digest": "sha1:5XYQKC7QVF3KJPMUPJJWFWMVP3MTH54M", "length": 3107, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शुजा उद दौलाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशुजा उद दौलाला जोडलेली पाने\n← शुजा उद दौला\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शुजा उद दौला या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपानिपतची तिसरी लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/liquor-ban/", "date_download": "2019-10-22T09:00:48Z", "digest": "sha1:FCGSS5QRF2FWKPDMVGT4KJEOKJ4LUKUM", "length": 9209, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "liquor-ban Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about liquor-ban", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nदारूसाठी १० वर्षे आणि हत्यार बाळगल्यास फक्त ५ वर्षांचा...\nबिहारमध्ये आजपासून संपूर्ण दारूबंदी, सहा महिने आधीच अंमलबजावणी...\n‘१ एप्रिलनंतर सुरू असलेल्या भट्टय़ा नष्ट करण्यास कचरू नका’...\nईदनिमित्त ‘ड्राय डे’ जाहीर करण्यावरून सरकार पेचात...\nमहाराष्ट्रात तूर्तास सरसकट दारूबंदी अशक्य...\nचंद्रपूरमधील दारूबंदीला स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार...\nपैदाशीविना गाईगुरांची कत्तल थांबवण्याची मुस्लीम संघटनेची उत्तर प्रदेशात मागणी...\nदारुबंदीसाठी जिल्हा परिषद, विकास समितीत समर्थनाचे ठराव...\nदारूबंदीवरून भाजप, शिवसेनेतील मतभेद उघड...\nदारूबंदी चंद्रपुरात, दुखणे नगरमध्ये\nयवतमाळ जिल्हा दारुबंदीसाठी शेकडो महिलांचे विशाल आंदोलन...\nदारूबंदीची कठोर अंमलबजावणी केल्यास एक हजार कोटींचा वार्षिक फायदा...\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=pik%20vima", "date_download": "2019-10-22T09:43:32Z", "digest": "sha1:5AHL5B57PR4ZBIRRMNKRJ662HPMCOYD3", "length": 4383, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "pik vima", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजास्त तापमानामुळे फळपिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून विमा संरक्षण\nकृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार\nपिक विमा अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र\nखरीप हंगाम पिक विमा योजनेत सहभागासाठी 29 जुलैपर्यंत मुदतवाढ\nप्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mpsconline.weebly.com/mpsc-marathi-blog/preparation-of-mpsc-clerk-typist-exams", "date_download": "2019-10-22T09:52:49Z", "digest": "sha1:UH6VR2O6SBGS4THMBYJGIEF2NCWXAEPK", "length": 20090, "nlines": 230, "source_domain": "mpsconline.weebly.com", "title": "Preparation of MPSC Clerk Typist Exams-लिपिक टंकलेखक परीक्षेची तयारी - MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline", "raw_content": "\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3\nMPSC ऑनलाईन टेस्ट -5\nMPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6\nFranchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर\nशासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.\nजीवन कौशल्य अंगीकारणारी कोणतीही व्यक्ती स्पर्धा परीक्षेतच नव्हे तर जीवनातही यशस्वी होते. शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.\nमराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, उता-यांवरील प्रश्न (१००गुण) बुद्धिमता चाचणी उमेदवार किती अचूकपणे व जलद विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जातात (५० गुण) म्हणजे एकूण (१५० गुण) याचा�� अर्थ अनेक जण एमपीएससी म्हणजे केवळ उपजिल्हाधिकारी तहसीलदार याच पदांच्या परीक्षा असा ढोबळ अर्थ लावतात. पण खरं तर आपली पदवी पूर्व असल्यास किंवा त्याआधीही आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लिपिक होण्याचीच आपली मनीषा असेल वा आर्थिक परिस्थितीने क्लासची भरमसाट फी भरण्याची तयारी नसेल तर या पदाचा जरूर विचार करावा. एमपीएससीची तयारी कुणीही करू शकते असा मुद्दा आपण घेतला आहेच. तयारी कोणीही करत असलं तरी उत्तीर्ण मात्र कोणीही होत नाही, हे प्रामुख्याने ध्यानात घ्यावं. खरं म्हणजे अर्ज भरला की झाली तयारी, इतकी सोपी परीक्षा राहिली नाही. त्यासाठी काटेकोर नियोजन आणि प्रबोधन करण्याची गरज असते. महाराष्ट्राला प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे आपल्या संतांनी अत्यंत साध्या व सोप्या भाषेत हे प्रबोधन केलं आहे. तुकारामांनी `असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे' या शब्दांत अभ्यासाची निकड व्यक्त केली आहे. देशाच्या तुलनेत आपण स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर जरा विचार केला तरी महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. या अग्रेसर राज्यातल्या मुलांनी मनावर घेतलं तर विद्यार्थी यूपीएससीसुद्धा लीलया पास होऊ शकतात. त्यात अशक्य काही नाही. `सरकारी नोकरी सुरक्षित नोकरी', अशी सर्वसाधारण समजूत असल्याने नोकरीसाठी अर्ज भरणा-यांची संख्या फार मोठी आहे. हे चुकीचं नाही, परंतु हा मोठा आकडा असाच तयार होत नाही. यात्रेसाठी जसे हवसे, नवसे गवसे गोळा होतात आणि राजकारणात सच्चे, लुच्चे, हुच्चे कार्यकर्तेे असतात तसेच इथेही सा-या प्रकारचे उमेदवार असतात. त्यांचा स्तर वेगवेगळा असतो. उदा. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच अर्ज भरलेला असतो हे स्वतःवरच इतके खुश असतात की, अजून आपल्याकडे ३३व्या वर्षापर्यंत संधी आहे, अशी त्यांची ठाम समजूत असते. त्यामुळे पहिल्या वर्षी पास होणारच नाही असाच त्यांचा विचार असतो. अर्ज भरेपर्यंत व परीक्षा प्रवेशपत्र येईपर्यंत सजग असतात. बेडकाची जशी शीतकालीन समाधी लागते तशी मधल्या काळात त्यांच्या अभ्यासाची समाधी लागते. ज्यांचा दुसरा प्रयत्न असतो त्यांनीही प्रवेश पत्र आल्यावर अभ्यास सुरू केलेला असतो. जे वेगवेगळ्या अभ्यासिकांमधून अभ्यास करतात. त्यातील बहुतेक पूर्ण वेळ चर्चासत्रात मग्न असतात. त्यातही अनावश्यक अफवा यांची चर्वितचर्वण करतात. वरिष्ठ म्हणजे तीसच्या आसपासचा वयोगट. हा उमेदवार नोकरी करत अभ्यास करतो. त्याला अभ्यासाचा ताण येतो. महिला उमेदवार संसारनोकरी सांभाळत अभ्यास करतात. त्या इतक्या चिंताग्रस्त असतात की संसार, नवरा आणि कुटुंबीय यांच्या दबावापोटी त्यांचा फारसा अभ्यास होत नाही. शिवाय ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातील मुलांची भीती तर शहरी भागातील मुलांना कृषी महाविद्यालयातील मुलांची भीती असा सगळा मामला असतो. याहीपेक्षा केवळ पालकांची इच्छा म्हणून परीक्षा देणारेही कमी नाहीत. सांगण्याचा उद्देश जो दोन-तीन लाखांचा आकडा दिला जातो, ते सगळे अभ्यास करून प्रकट होत नाहीत. त्यापैकी जेमतेम दहा हजार मुलांचा अभ्यास चांगला असतो म्हणजे स्पर्धा ही दहा हजार मुलांमध्येच असते, लाखालाखांत नाही. म्हणून दोन-चार लाख मुले परीक्षेला बसल्यावर स्पर्धा खूप वाढली असं होत नाही तर आयोगाला त्याच्या बैठक व्यवस्थेचा अतिरिक्त ताण येतो, असंच म्हणावं लागेल. अर्थात आयोग हा ताण परीक्षा फी वसुल करून सोडवतो, हेही आलंच. अलीकडे विविध क्षेत्रांतील साचलेपणामुळे त्या त्या क्षेत्रात नोकया उपलब्ध नाहीत. उदा. कम्प्युटर, बी.एस्सी. (कम्प्युटर) किंवा बी.ई. (कम्प्युटर), बी.एस्सी. (आयटी) या मुलांना पहिल्या वर्षी प्रवेश घेताना जे पॅकेजचे गाजर दाखवले होते, ते आता संपले आहे आणि त्यामुळे चांगल्या नोक-या नसल्याने हे आयटीवाले पर्याय नसल्यासारखे एमपीएससी परीक्षा देत आहेत. हा जो लोंढा आहे जो शालेय पातळीवर असताना ब-यापैकी हुशार होता, तो आता कृषी पदवीधारकांचा मुख्य स्पर्धक आहे. त्याशिवाय दरवर्षी विद्यापीठ नामक कारखान्यातून बाहेर पडणारा सामान्य पदवीधर सरकारी नोकरीवर डोळा ठेवून असतो. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे २००५ साली आलेल्या माहितीचा अधिकार कायद्याने एमपीएससी निवड प्रक्रिया, पोलीसभरती निवड प्रक्रिया यांमध्ये पारदर्शकता आली आहे. १९९९ साली एमपीएससीच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचारात सामील असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे पैसे भरून पदं `फिक्स' करता येतात. असा सामान्यांचा समज होता, मग अभ्यासापेक्षा `लिंक'वर ब-याच लोकांचा अधिभार असायचा. आता अशी कुठे लिंक सापडत नाही. हे नक्की झाल्यावर अभ्यासाला पर्यायच राहिला नाही. मोठया संख्येने उमेदवार अर्ज करू लागले त्याचे हेदेखील कारण आहे. एकूण काय तर आप�� ज्या पदासाठी अर्ज करत आहोत. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका याची इत्थंभूत माहिती घ्यावी. आयोग फक्त एवढयाच गोष्टी पुरवत असतं. त्या माहितीचा वापर नेमकेपणाने करता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी मुलं अथवा उमेदवार यशस्वी होतात, त्यापैकी बहुतेक अगदी सर्वसामान्य अशा पाश्र्वभूमीतून आलेले असतात. अगदी यूपीएससी अथवा एमपीएससी दोन्हीकडे आपल्याला हेच पाहायला मिळतं. घरची परिस्थिती साधारण असणारी कितीतरी मुलं यशस्वी होताहेत. त्यामुळे योग्य दिशा, मार्गदर्शन, तीव्र इच्छाशक्ती आणि स्वयंशिस्त याच्याच आधारे आपण यशस्वी होऊ शकतो. अभ्यासाचा असा झंझावात निर्माण करू या की,आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी पद आपलंच असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=Let%E2%80%99s-think-differently-about-maratha-reservation%C2%A0IK2841576", "date_download": "2019-10-22T08:34:48Z", "digest": "sha1:JTM47C6NTFC2KNV4R4E7CMFCLZKZUUZR", "length": 25806, "nlines": 118, "source_domain": "www.kolaj.in", "title": "मराठा आरक्षणाचा जरा उलटा विचार करू| Kolaj", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा जरा उलटा विचार करू\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमराठा आरक्षणाचं विधेयक संमत झालं. त्याचा कायदाही झाला. पण त्यावरची चर्चा अजून थांबलेली नाही. ती सुरू राहायला हवी. कारण एकूण महाराष्ट्राचा समाजमन घडण्या बिघडण्यात त्याचा मोठा वाटा आताही आहे आणि पुढेही राहील. कोलाजवर या विषयावरचे लेख आम्ही मांडणार आहोत. त्यातला हा पहिला लेख.\nअखेर निर्णय झाला. मराठा समाजाला शिक्षणात प्रवेश आणि नोकर्‍यांत संधी यासाठी १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा पूर्णत्वास गेला. महाराष्ट्र विधानसभेत आणि विधानपरिषदेत २९ आणि ३० नोव्हेंबरला विधेयक मंजूर झालं आणि राज्यपालांनी स्वाक्षरीही केली. त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी लगेच सुरू होणार. अर्थात न्यायालयातून स्थगिती आणि राज्यघटनेत दुरुस्तीची आवश्यकता, या दोन टांगत्या तलवारी आहेत. त्यामुळे म्हणावा तेवढा जल्लोष झालेला नाही. पण सुटकेचा श्‍वास मात्र सर्वांनी घेतला.\nआरक्षणाची जबाबदारी आता केंद्राची\nआधीचं ५२ टक्के आरक्षण आता महाराष्ट्रात ६८ टक्के झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास’ या वर्गात टाकलंय. तमिळनाडू राज्याने जशी अतिविशिष्ट परिस्थिती दाखवून आरक्षणाचा कायदा केला आणि राज्यघटनेच्या तरतुदींचा फायदा घेतला, तसा आताचा महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे, असं सांगितलं जातंय. तामिळनाडूच्या त्या कायद्याला आव्हान देणारी याचिका भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षं पडून आहे आणि तरीही ६९ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी त्या राज्यात चालूच आहे. तसंच महाराष्ट्राबाबतही घडू शकेल, असा एक अंदाज आहे.\nपरंतु तामिळनाडू राज्याचा तो कायदा १९९० पूर्वीचा म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी देशभर सुरू होण्यापूर्वीचा आहे. त्यामुळे तशी सवलत महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जातेय. म्हणजे महाराष्ट्राचे हे आरक्षण कायम व्हायचं असेल तर घटनात्मक दुरुस्ती करणं भाग पडणार आहे. आणि ती करायची ठरवले तर अन्य राज्यांतल्या जाट, गुज्जर, पाटीदार वगैरे समाजघटकांसाठीही तशी तरतूद करावी लागणार. कारण त्या समाजांनीही आपापल्या राज्यांत तशी मागणी मागील दशकभर लावून धरली आहे.\nहे सर्व करायचं ठरवलं तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ५२ टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणारा कायदा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येऊन पडणार. तशी राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखवलीच, तर त्याला फार मोठा विरोध संसदेत अन्य पक्षांकडून होण्याची शक्यता नाही. या पार्श्‍वभूमीवर, आता जरा उलटा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे कसा\nआरक्षण वाढलं तर काय बिघडतं\nआधी सुलट विचार लक्षात घेतला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी) इत्यादी घटकांना मिळून २३ टक्के आरक्षण दिलं होतं. त्यानंतर पस्तीस वर्षांनी ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिलं जावं यावर देशात जोरदार घुसळण झाली, अखेर ते मिळालं.\nत्यानंतर पंचवीस वर्षांनी विविध राज्यांत संख्याबळ सर्वाधिक असलेल्या आणि पुढारलेल्या समजल्या जाणार्‍या समाजघटकांचे उद्रेक होत आहेत. त्यांनाही आरक्षण दिलं तर देशातली एकूण आरक्षणाची टक्केवारी ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत जाईल आणि मग राहिलेल्या २५ टक्क्यांमध्ये उरल्यासुरल्या प्रगत आणि अप्रगत, मागास जाती राहतील. त्यामुळे ‘बिघडतं कुठे काय’ असा प्रश्‍न निर्माण होतो किंबहुना सामाजिक संघर्षाचा एक मोठाच केंद्रबिंदू नाहीसा होईल, असाही अर्थ काढता येतो.\nएक शक्यता अशी राहते की उर्���रित २५ ते ३० टक्क्यांमधलेही काही समाजघटक आपापला वाटा मागू लागतील. त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी उग्र आंदोलनं होतील. पण उरलेले जातिसमूह संख्येच्या दृष्टीने बरेच लहान आणि विखुरलेले असल्याने त्यांना संघटित होऊन आंदोलन करणं अवघड जाईल आणि काहींनी केलं तरी ते हाताळणं त्या त्या राज्य सरकारांना सोपं जाईल.\nतीन गृहितकांचा विचार करुया\nआतापर्यंतच्या आरक्षण वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात असं येते की एक वर्तुळ पूर्णत्वास जातंय. अर्थातच अनपेक्षित पद्धतीने आरक्षणाचं धोरण आखताना आणि ते राबवलं जाताना अपेक्षित असं होतं की जे समाजघटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने ‘मागास’ आहेत, ज्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व प्रशासनात नाही. त्यांना ते मिळावे, त्यांचं मागासलेपण हटावं.\nयासंदर्भात तीन गृहितकं होती. एक, त्यांचं मागासलेपण हटणं आणि त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व असणे हे केवळ त्या त्या समाजघटकांच्या हिताचं नसून एकूणच सर्व समाजांच्या आणि राष्ट्राच्या हिताचं आहे. दोन, आरक्षणाचा फायदा त्या त्या समूहातील तळाच्या घटकांना मिळत राहावा, त्यासाठी क्रिमिलेयर नावाची गाळणी लावावी. आणि तिसरं, पुरेसं प्रतिनिधित्व निर्माण झाल्यावर आणि मागासलेपण कमी झाल्यावर त्या त्या समूहांचं आरक्षण कमी करावं किंवा काढून घ्यावं\nवरील तिन्ही गृहितकांच्या संदर्भात प्रत्यक्षात काय घडलं पहिलं गृहितक बरोबर निघालं. त्या त्या समाजघटकांना तर आरक्षणाचा फायदा झालाच. पण एकूण समाजाला आणि राष्ट्रालाही त्या धोरणाचा फायदाच झाला. आरक्षणामुळे समाजजीवनात अनेक ताणतणाव निर्माण झाले, खूप मोठे उद्रेक झाले. काही बाबतीत समाजमनाचे नुकसानही झालं. पण सखोल विचार केला तर लक्षात येईल, या देशाला बांधून ठेवण्यात, अराजकापासून वाचवण्यात आरक्षण धोरणाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय.\nआणखी एक महत्त्वपूर्ण आयाम, ज्याच्याकडे अद्यापही कोणी पुरेसं लक्ष देत नाही तो म्हणजे आरक्षणाचं धोरण नसतं तर या देशात उदारीकरणाचं, आर्थिक सुधारणा कार्यक्रमांचं धोरण यशस्वी झालंच नसतं. उदारीकरणाचं धोरण किती यशस्वी वा अयशस्वी यावर बरीच मतमतांतरं आहेत. पण गेल्या पाव शतकात उदारीकरणाची गती कमी अधिक झाली आहे, दिशा मात्र बदललेली नाही.\nआरक्षणाचा लाभ अधिक मागासांपर्यंत नाही\nदुसरं गृहितक काही प्रमाणा�� खरं ठरले. अनेकांच्या पहिल्या दुसर्‍या पिढ्या शिक्षणात आणि नोकर्‍यांत मोक्याच्या जागांवर जाऊ शकल्या. अनेकांचे दारिद्र्य हटलं. अनेकांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते प्रत्यक्षात आलेलं पाहिलं. स्वत:वरचा आणि व्यवस्थेवरचा विश्‍वास वाढावा, असं कित्येकांबाबत घडत राहिलं. परंतु आरक्षणाचा लाभ घेतलेल्या बहुतेकांनी उन्नत गटात गेल्यावर आणि सर्व प्रकारची उन्नती झाल्यावरही क्रिमिलेयरमध्ये जायचं टाळून स्वत:चं आरक्षण कायम राहील अशा पळवाटा शोधल्या. किंबहुना त्यांच्या त्या पळवाटा रोखणारं कोणीच नव्हतं म्हणून ते तसं करू शकले.\nयाचा मोठा अनिष्ट परिणाम असा झाला की आरक्षण धोरणाचा लाभ अधिक खालच्या घटकांकडे सरकण्याला बर्‍याच मर्यादा पडल्या. शिवाय दोन स्तरांवर अस्वस्थता निर्माण झाली. पहिला स्तर म्हणजे त्या त्या जातीसमूहातील किंवा प्रवर्गातील अगदी तळाचा समूह, ज्यांच्या वाट्याला काहीच येत नाही किंवा जे आपल्या वर्गबांधवांशी स्पर्धा करण्याइतपतही सक्षम नाहीत.\nदुसरा स्तर म्हणजे ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशा अन्य जातीसमूहांच्या किंवा प्रवर्गाच्या मनातील अस्वस्थता वाढत गेली. `आपल्यासारखी किंवा आपल्यापेक्षा चांगली स्थिती असूनही त्यांना आरक्षण आहे आणि आपल्याला नाही, याचं कारण काय, तर त्यांची जात मागास,` अशी ती भावना होती. यातील सर्वाधिक आश्‍चर्यजनक आणि धक्कादायक भाग हा आहे की या दोनही स्तरांवरील अस्वस्थता घालवण्यासाठी कोणीही आवश्यक तितके तर सोडाच जुजबी प्रयत्नही केले नाहीत. ना आरक्षण मिळालेल्या जातीच्या वर्गाच्या नेतृत्वाने, ना आरक्षण नसलेल्या जातीच्या वर्गाच्या नेतृत्वाने, ना डीक्लास आणि डीकास्ट झालेल्या सामाजिक नेतृत्वाने, ना सत्तेवर दीर्घकाळ राहणार्‍या आणि राहू इच्छिणार्‍या राजकीय नेतृत्वाने.\nत्यामुळे इतर समाजांना आरक्षण अपरिहार्य\nदुसर्‍या गृहितकाच्या या दारूण अपयशामुळे तिसरं गृहितक कल्पनेच्या पातळीवरच राहिलंय. किंबहुना तिसरं गृहितक मांडायची हिंमत कोणी करायला गेलंच तर त्यांची गणना आता समाजद्रोही म्हणूनच होईल. म्हणजे ओबीसींमधील ज्या जातीसमूहांचं पुरेसं प्रतिनिधित्व निर्माण झालंय, त्यांचं आरक्षण काढून घ्यावं, आरक्षण नसलेल्या आणि पुरेसं प्रतिनिधित्वही नसलेल्या अन्य काही मागास जातींचा समावेश ओबीसींम���्ये करावा आणि एससी प्रवर्गाला क्रिमिलेयर लागू करण्याच्या दिशेने विचार सुरू करावा, असं कोणी म्हटलं तर ते अरण्यरूदन ठरणार आहे.\nतर वरीलप्रमाणे तीन गृहितांचा सुलट प्रवास पूर्णत्वास जात नाहीये. म्हणून आता उलटा विचार करायला हवा. म्हणजे एससी, एसटी, एनटी, ओबीसी या सर्व प्रवर्गांनी कमीअधिक दोषांसह उन्नती करून घेतली आहे. त्यांनी पुरेसे प्रतिनिधित्व शिक्षणात आणि नोकर्‍यांत मिळविलं आहे. कदाचित काही ठिकाणी जास्तच प्रतिनिधित्व मिळवलं आहे.\nत्यामुळे बहुसंख्यांक आणि पुढारलेल्या समूहांचं प्रतिनिधित्व कमी होऊ लागलं आहे. ते प्रतिनिधित्व अधिक कमी होत जाण्याची आणि आपलं वर्चस्व संपुष्टात येण्याची भीती पुढारलेल्या समूहांच्या मनात चांगलीच बळावलीय. म्हणून ‘आपल्यालाही आरक्षण मिळालंच पाहिजे’ असं त्यांना वाटू लागलंय. त्यातून आलेला आताचा हा उद्रेक आहे. परिणामी त्यांच्यासाठीचं आरक्षण अपरिहार्य ठरतंय.\n(लेखक साप्ताहिक साधनाचे संपादक आहे. लेख साधनातून साभार)\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nशिवसेनेवर टीका करणाऱ्यांना स्मृती दगा देतेय\nशिवसेनेवर टीका करणाऱ्यांना स्मृती दगा देतेय\nसाहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस\nसाहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जि���नेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/11/11/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-10-22T09:49:47Z", "digest": "sha1:GUGD7W2IYEPUAUGDZ5XUKX73255USG6K", "length": 25874, "nlines": 97, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "पदार्थातले बदल आणि त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स (Objects, their building blocks and physical changes) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nबदल होणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे असं म्हणतात. सकाळी दूध उघडंच राहिलं आणि ते वेळच्यावेळी तापवलं नाही तर नासतं. तांब्याचं, लोखंडाचं भांडं नीट सांभाळलं नाही तर गंज चढतो. साधं थंड लोणी बाहेर ठेवलं तर विरघळायला सुरुवात. दगडासारखा दगडाला पाणी झेलायला लागल्यावर खड्डे पडू लागतात. उदबत्ती लावल्यानंतर ती अख्खी काडी काही वेळाने नाहिशी होते. उदबत्तीला तसं म्हटलं तर संपवत जाणारा अग्नी काही वेळानंतर स्वत:च नाहिसा होतो पण घरभर सुगंधही पसरतो. कापराचंही तसंच. पाण्यात टाकलेली साखर, मीठ काही काळ दिसत राहते, पण ढवळल्यावर काही वेळाने म्हटलं तर नाहिशी होते, पण तो पर्यंत सपक, साध्या पाण्याचं सरबत झालेलं असतं..विक्रम राजा असाच बदलाविषयी विचार करत चालला होता..पण दर अमावस्येची जंगलातली वाट आणि वेताळाचं भेटण हे मात्र बदलत नव्हतं.\n“अरे विक्रमा, आज जरा भावनिक, आध्यात्मिक वगैरे झालेला दिसतोस..बदलांचा विचार करतोयस..तसा बदल चांगलाच असं म्हणायचं पण मला सांग या पदार्थविज्ञानात या बदलाचं नक्की काय स्थान आहे\n“हे बघ वेताळा, एक उदाहरण देउनच सांगतो. परवाच आमच्या राज्यातील एका अतिशय जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु झाले.”\n हा म्हणजे आजकालच्या भाषेत रिकनस्ट्रक्शन Reconstruction..म्हणजे पाडून पुन्हा नवीन बांधणे..”\n“होहो..तर ते मंदिर अतिशय जुनं..भरपूर पडझड झालेली..मग आधी नीट विधिवत पूजा करुन देवमूर्ती बाजूला एका दुसऱ्या मंदिरात ठेवल्या..मग टिकाव मारला..जस जसं पाडकाम सुरु झ��लं तस तस आधी त्या मंदिराचा कळस पाडला..मग खाली खाली करत मंडपाकडे असं सुरु झालं..जेव्हा बांधलं होतं तेव्हा सगळा चुना होता..विटा होत्या..दगड होते..काही पायथ्यात मोठया शिळा होत्या..लोखंड होतं..अजुन काय काय होतं त्या मंदिराच्या बांधकामात वापरलेलं..”\n“मंदिराच्या बांधकामात चुना, माती, दगड, विटा, लोखंड वापरलेलं असेल ठीक आहे..पण याचा पदार्थविज्ञानाशी काय संबंध..”\n“संबंध आहे ना..समजा एक त्यातलीच वीट घेतली..तर अशा शेकडो, हजारो, लाखो, करोडो विटा वापरून ते मंदिर आकाराला आलं..तसंच मंदिर बांधताना लोखंडाच्या कित्येक फूट लांबीच्या सळ्या वापरल्या असतील..दोन वीटांना एकत्र ठेवण्यासाठी म्हणून कित्येक हजार किलो चुना वापरला असेल..आजकाल सिमेंट वापरतात..तर जसं मंदिर बांधताना विटा, चुना, लोखंड वापरलं जातं तसं पदार्थ बांधला जाताना कित्येक शेकडो, हजारो, लाखो अणु-रेणू वापrले जातात त्या पदार्थासाठी..”\n“काय सांगतोस काय राजा म्हणजे तुझ्या हातात जी रत्नजडित अंगठी आहे त्यात किती किलो सोनं आहे म्हणजे तुझ्या हातात जी रत्नजडित अंगठी आहे त्यात किती किलो सोनं आहे पण एवढ्याशा अंगठीत असं किती सोनं असणार पण एवढ्याशा अंगठीत असं किती सोनं असणार\n“आता या अंगठीत पाहा. दोन रत्नांचे खडे आणि बाकी सोनं..आता सोन्याबद्दल बोलू. सोन्याची अंगठी आपल्याला जी दिसते तिचे लहान लहान तुकडे केले तर त्याचेच अजून लहान लहान कण आपल्याला मिळणार..जसजसं लहान लहान करत जावं तसं मापंही बदलणार..समजा अंगठी एक तोळा किंवा १० ग्रॅमची आहे..त्याचे १० तुकडे केले..तर प्रत्येक तुकडा झाला १ ग्रॅम चा. हा प्रत्येक तुकडा घेऊन त्याचे समजा हजार तुकडे केले तर प्रत्येक तुकडा झाला १ मिलिग्रॅमचा..१ मिलिग्रॅमचा तुकडा घेऊन त्याचे हजार तुकडे केले तर प्रत्येक तुकडा झाला १ मायक्रोग्रॅमचा..१ मायक्रोग्रॅम सोनं घेऊन त्याचे १००० तुकडे केले तर प्रत्येक तुकडा झाला एक नॅनोग्रॅमचा..१ नॅनोग्रॅम सोनं घेऊन..”\n“अरे बास बास.. काय बोलतोयस आधीच एवढीशी बोटात जाणारी अंगठी किती लहान आणि त्याचे दहा भाग, त्याच्या एका भागाचे १००० तुकडे, त्यातल्या एका तुकड्याचे १००० अजून बारिक तुकडे..म्हणजे जवळ-जवळ त्या छोट्याश्या अंगठीचा लाखकरोडावा तुकडा..पण हा तुकडे करण्याचा अट्टाहास कशासाठी.. आधीच एवढीशी बोटात जाणारी अंगठी किती लहान आणि त्याचे दहा भाग, त्य���च्या एका भागाचे १००० तुकडे, त्यातल्या एका तुकड्याचे १००० अजून बारिक तुकडे..म्हणजे जवळ-जवळ त्या छोट्याश्या अंगठीचा लाखकरोडावा तुकडा..पण हा तुकडे करण्याचा अट्टाहास कशासाठी..\n“तसं कोणी असे तुकडे करत बसत नाही..पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकच आजूबाजूचा पदार्थ म्हणजे दगड, विटा, बॉल, बॅट, गाड्या, मोबाईल, कार, टिव्ही, एसी, पंखा, झाडं, पानं,फुलं, डोंगर, नदी, सूर्य, चंद्र, पडदा, चादर, रुमाल, कपडे हे सगळंच त्या पदार्थांच्या छोट्या छोट्या लहान लहान तुकड्यांपासून बनलेलं आहे..”\n“तुकडे कशाला म्हणतोस..बिल्डिंग ब्लॉक्स म्हण..म्हणजे प्रत्येक आजुबाजूचा पदार्थ हा त्याच्या बिल्डिंग ब्लॉक्स पासून बनलेला आहे..पण हे किती लाख-करोड-अब्ज-खर्व-निखर्व तुकडे करत बसायचे त्याला काही शेवट आहे की नाही त्याला काही शेवट आहे की नाही\n“तो शेवट किंवा लिमिट जेव्हा येतं तेव्हा तो असतो त्या पदार्थाचा अणू..सोन्याच्या बाबतीत सोन्याचा अणू, तांब्याच्या बाबतीत तांब्याचा..पितळ म्हटलं तर पितळ्याचा रेणू..कारण ते एक मिक्सचर आहे..मिश्रण आहे..तसंच पोलादाचं किंवा स्टीलचं..त्याच्या रेणूमध्ये लोखंड, झिंक वगैरेचे अणु असतात..सोन्याचा लहानात लहान तुकडा म्हणजे सोन्याचा अणू..ह्यालाच कणादांनी आणि त्यानंतर प्रशस्तपादांनी विशेष असं म्हटलंय..शेष म्हणजे शिल्लक राहणे..कितीही लहान करत गेलं तरीही त्या पदार्थाचं जे शिल्लक राहतं ते त्या पदार्थाचं विशेष..म्हणजे शेवटचा तुकडा..लहानात लहान तुकडा..”\n“नाही हे कळतंय..लहानात लहान तुकडा, अणुरेणू, विशेष..पण याचा आणि पदार्थातल्या बदलाचा काय संबंध..”\n“आता असं समज की चिंटूचा वाढदिवस आला व त्याने बाबांना सांगितलं की त्याला १ किलोचा चॉकलेट केक नको असून चॉकलेटच १ किलोचं हवं आहे..बाबांना या आग्रहाला ओके म्हणावंच लागलं व त्यांनी आणलं १ किलो चॉकलेट..व ठेवलं फ्रिज मध्ये..संध्याकाळी वाढदिवस झाला..चिंटूच्या आइने चॉकलेटचे चौकोनी तुकडे केले..चिंटू वस्ताद त्याने त्याला भरवलेले तुकडे तर खाल्लेच आणि तीन तुकडे गपचुप फ्रिज मध्ये ठेवले..वाढदिवस झाला..सामसूम झाली..”\n“अरे विक्रमा काय चाललंय..किती कौतुक चाललंय त्या चॉकलेटचं मुद्दा काय\n“सांगतो..सगळे रात्री झोपले..चिंटूला राहवलं नाही तो उठून रात्री पुन्हा किचनमध्ये गेला व त्याने चॉकलेटचे दोन तुकडे बाहेर काढले..त्या��ा किचनमध्ये काहीनाकाही उचापती करण्याची सवय होतीच..एक चॉकलेट तुकडा त्याने फारश्या गरम नसलेल्या तव्यावर ठेवले..दुसरे चहा करण्याच्या भांड्यात ठेवून ते मोठ्या गॅसवर ठेवले व त्या पातेल्यावर झाकण ठेवले..तव्यात ठेवलेले चॉकलेट पातळ, लिक्विड द्रवरूप झाले..चॉकलेट खीरच जणू काही..चहाच्या पातेल्यातल्या उकळलेल्या चॉकलेटचा वास घरभर पसरला सिझलिंग ब्राऊनी सारखा..मग हे चिंटू महाराज टेबलावर फ्रिजमधले, तव्यातले आणि पातेल्यातले चॉकलेट घेउन बसले आणि काय आश्चर्य सगळ्यांची चव जवळपास सारखीच..फक्त फ्रिजमधले थंड आणि घट्ट किंवा सॉलिड, तव्यातले पातळ द्रव साधारण कॅडबीसारखे आणि पातेल्यातले तर काय झाकणाला चिकटलेले बुडबुडे गॅसमधून पुन्हा द्रवरूप झालेले..पण सारं चॉकलेटच होतं..करपून किंवा काही जळून गेलं नाही तोपर्यंत तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे स्थायु, द्रव आणि वायु अवस्थांमध्ये असलं तरीही ते सर्व चॉकलेटच..”\n“म्हणजे साऱ्या ठिकाणी चॉकलेटचे रेणू किंवा लहानात लहान बिल्डिंग ब्लॉक्स तेच राहिले..पण यातून चिंटूने काय धडा घ्यायचा\n“धडा असा घ्यायचा की पदार्थ अशा स्थायू, द्रव, वायू अवस्थांमध्ये बदलत असतो. हे आजुबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे फ्रिजमध्ये थंड असल्याने चॉकलेट सॉलिड किंवा स्थायु होतं, थोडं गरम झालं की द्रव किंवा लिक्विड झालं आणि जास्त गरम झालं की गॅससारखं झालं..पण म्हणून चॉकलेटपणा गेला नाही..विशेष तेच राहिलं. बाहेरच्या परिस्थितीनुसार पदार्थाचं अस्तित्व बदलंत असतं..ते टेंपररी किंवा क्षणभंगूर असतं. पण तरीही त्या पदार्थाचं विशेष किंवा त्याचा लहानात लहान कण बदलत नाही. त्याचं सूक्ष्मरूपातलं, अणु-रेणू रूपातलं विशेष हे चिरकाल टिकणारं असतं..चॉकलेटचे हे सारे स्थायू, द्रव आणि वायूचे आकार हे त्या चॉकलेटच्या लक्षावधी, अब्जावधी लहान लहान विशेष कणांचे म्हणजे रेणूंचे वा मोलेक्युल्सचे बनलेले असतात..”\n“विक्रमा चॉकलेटचं खरंच असं होतं\n“अर्थात चॉकलेट हे उदाहरण, चिंटूसारखा प्रयोग मी केलेला नाही..ते तापवलं की करपेल का जळेल मला माहित नाही..पण एक मजेशीर उदाहरण द्यायचं म्हणून दिलं..पण सर्वच पदार्थांना हा नियम लागू होतो..ढोबळ किंवा डोळ्यांना दिसणारं पदार्थांचं अस्तित्व हे सतत बाह्य परिस्थितीमधल्या बदलांमुळे बदलत असतं. ते अनित्य असतं. विशेष रूपा��लं, अणुरेणू आकारातलं विशेष अस्तित्त्व हे दीर्घकाळ टिकणारं असतं. ते नित्य असतं. ते बाह्यपरिस्थितीवर फार अवलंबून नसतं..ह्या विशेषाची जाणीव झालेल्या कणाद ऋषींनी म्हणूनच वैशेषिक सूत्रे लिहिली..विशेष कणाबद्दल बोलणं ते वैशेषिक बोलणं..पण नंतरच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी अणूचेही प्रोटॉन-इलेक्ट्रॉन-न्यट्रॉन हे भाग आहेत असं दाखवून दिलंच..पदार्थाचं विशेषत्व अजून सूक्ष्मस्तरावर पोहोचलं..”\n“फारच आतल्या गाठीचा डॅंबिस आहेरे हा पदार्थ..वर वर बदल दाखवतो पण आत तोच आहे..कुत्र्याचं शेपुट वाकडं ते वाकडंच..अरेच्चा ह्याच वागण्याला पदार्थाची तऱ्हा किंवा पदार्थधर्म म्हटलं असणार प्रशस्तपाद ऋषींनी..चॉकलेटचा विशेष म्हणजे चॉकलेटच..मिठाचा विशेष म्हणजे खारटंच..कारले कडूच..पण कायरे विक्रमा हे विशेष कण कळले तरी काय फायदा ह्याचं पुढं काय करायचं ह्याचं पुढं काय करायचं शिवाय मग स्थायु, द्रव, वायु वगैरेचं काही कामच राहिलं नाही का शिवाय मग स्थायु, द्रव, वायु वगैरेचं काही कामच राहिलं नाही का ह्या सर्वांचा अभ्यास कशाला करायचा मग ह्या सर्वांचा अभ्यास कशाला करायचा मग फारच पाल्हाळ लावतोस आणि त्या चॉकलेटच्या उदाहरणाने तर माझ्या तोंडा ला पाणीच सुटलंय..कधी एकदा जातो आणि कुठेतरी ते खातोय असं झालंय..येतो मी विक्रमा..नीट अभ्यास करुन ये..हाऽहाऽऽहाऽऽऽ ”\nया सारख्या इतर कथा: ८वी पर्यंतचं Physics\nकथांची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nवैशेषिकातील कथा: वैशेषिक सूत्रे (Ancient Indian Physics )\nपिंडाचे गुणधर्म: सांगण्यासारखे आणि मोजण्यासारखे (Properties of matter and non matter: qualitative and quantitative) – विक्रम आणि वेताळ #p\n[…] ना काही बिल्डिंग ब्लॉक्स असतात. या बिल्डिंग ब्लॉक्सची संरचना आणि वीण जेवढी घट्ट तेवढी त्या […]\nNext story फिजिक्सवाले इतके प्रयोग नक्की का करतात रे भौ\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/apalutamide-p37141640", "date_download": "2019-10-22T08:22:13Z", "digest": "sha1:XLXYAUHN5KBMAHZWC2XLUW35SAX3YDQY", "length": 14679, "nlines": 259, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Apalutamide - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Apalutamide in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nApalutamide खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें प्रोस्टेट कैंसर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Apalutamide घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Apalutamideचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Apalutamideचा वापर सुरक्षित आहे काय\nApalutamideचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nApalutamideचा यकृतावरील परिणाम काय आहे\nApalutamideचा हृदयावरील परिणाम काय आहे\nApalutamide खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nApalutamide हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Apalutamide दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Apalutamide दरम्यान अभिक्रिया\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Apalutamide घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Apalutamide याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Apalutamide च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Apalutamide चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Apalutamide चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/administration-should-provide-facilities-to-warakaris/", "date_download": "2019-10-22T08:16:47Z", "digest": "sha1:KDPANSKOTO3EMPDRF4MMEYRP2XOD4SXI", "length": 13096, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा पुरवावी | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा पुरवावी\nआमदार दत्तात्रय भरणे : पालखी प्रस्थानानंतर आरोग्य विभागाने स्वच्छता करावी\nरेडा -सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीतून वारकरी लाखोंच्या संख्येने जातात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तसेच संत सोपानदेव पालखी सोहळा व संतराज महाराज पालखी तसेच विविध संतांच्या पालख्यातील वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवावी, नागरिकांनी देखील वारकऱ्यांना सेवा द्यावी व सर्व सुखसुविधा पुरवाव्यात, असे आदेश आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले.\nनिमगाव केतकीत तयारीकडे पाठ\nइंदापूर पंचायत समितीसह तालुक्‍यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन आराखडे वाचून दाखवले. भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर शाब्दिक हल्ला चढवला. संत सोपान काका पालखी मार्गावर जी दुरुस्ती सुरू आहे. त्याचे काम निकृष्ट सुरू आहेत. त्यामुळे पालखी रथ आला की धोका होण्याची शक्‍यता नागरिकांनी वर्तवली आहे. निमगाव केतकी येथील संत तुकोबारायांच्या पालखी मुक्‍कामाची तयारी प्रशासनाने अद्याप केली नाही. पालखी स्थळावर मुख्य पालखी चौथऱ्यावर पत्रे बदलले नाहीत, अशा तक्रारी बैठकीत तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी केल्या.\nइंदापूर पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार (दि. 28) आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पंचायत समितीच्या सभाग्रहात पार पडली. त्यावेळी भरणे बोलत होते. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जीवन माने, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अधिकारी उपस्थित होते.\nभरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीत मुक्‍कामासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व इतर संतांच्या पालख्या येत असतात. यातील सर्व भक्‍तांची गैरसोय होता कामा नये, अशी सूचना त्यांनी केली. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्‍टर राजेश मोरे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाईची मागणी भरणे यांच्याकडे केली.\nकोथरूडकर घरच्या उमेदवाराला साथ देतील\nनागरिकांचे सुख, आनंद, सुरक्षा हेच आमचे प्राधान्य- चंद्रकांत पाटील\nबारामतीच्या 13 गावांत पोलीस ताफ्याचे संचलन\nफुरसुंगी येथील सभेत संजय जगताप यांचा आरोप\nभाजप सरकारने फसवणूक केली\nहडपसर मतदारसंघात परिवर्तनाचा पदाधिकाऱ्यांना विश्‍वास\nडोर्लेवाडी, झारगडवाडीकरांचा निवडणुकीवर बहिष्कार\nमुळशीतील विकासकामांना झुकते माप\n…तर तीन महिन्यांत सरसकट कर्जमाफी\nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विस���ा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nबारामती तालुक्‍यात उत्स्फूर्त मतदान\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Marathwada/Beed-district-Three-constituencies-Relationship-Fight/", "date_download": "2019-10-22T08:30:02Z", "digest": "sha1:DDOQ7V7OVOWMSLN4OE7XTSMYZ3KD7SBC", "length": 12741, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " परळीत बहीण-भाऊ; बीड, गेवराईत काका-पुतणे यांच्या लक्षवेधी लढती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परळीत बहीण-भाऊ; बीड, गेवराईत काका-पुतणे यांच्या लक्षवेधी लढती\nपरळीत बहीण-भाऊ; बीड, गेवराईत काका-पुतणे यांच्या लक्षवेधी लढती\nबीड जिल्ह्यातील तीन मतदार संघात नात्यागोत्यातील लढती राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहेत. परळी येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भाजप आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी अशी बहीण-भावाची लढत होणार आहे. बीड येथे शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, गेवराईत सेनेचे बदामराव पंडित विरुद्ध राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित या काका-पुतण्यामध्ये लढत होणार आहे.\nगोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी बहीण-भावाची लढत झाली होती. यात पंकजा मुंडे यांनी मोठ���या मताधिक्याने विजय मिळवत भावाला पराभवाची धूळ चारली. पुन्हा एकदा परळीत असाच बहीण-भावाचा सामना रंगणार आहे. बहीण ग्रामविकास मंत्री, तर भाऊ विरोधी पक्षनेता असल्याने या हायव्होल्टेज लढतीकडे सार्‍या राज्याचे लक्ष असणार आहे. 2009 मध्ये गेवराईत बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित असा काका-पुतण्यात सामना झाला होता. यावेळी काका बदामराव पंडित यांनी पुतण्या अमरसिंह यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बदामराव पंडित यांनी सेनेकडून निवडणूक लढण्याची जोरदार तयार केली आहे. राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचे लहान बंधू विजयसिंह पंडित मैदानात उतरणार आहेत. येथे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याचा सामना पाहायला मिळणार आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश केला आणि प्रवेशानंतर अवघ्या महिनाभरात त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. सेनेकडून जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरणार आहेत, तर राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांना पुढे केले आहे. बीडमधील काका-पुतण्याचा हा सामना अतिशय लक्षवेधी ठरणार आहे.\nनात्यागोत्यातील लक्षवेधक लढतींसोबतच गेवराई, बीड, माजलगाव आणि आष्टी येथे उमेदवारी निश्चित करताना मोठा पेच निर्माण होणार आहे. युती झाल्यास पूर्वीच्या जागा वाटपाप्रमाणे बीडची जागा सेनेकडे असणार आहे. सेनेकडून जयदत्त क्षीरसागर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. याच जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मेटे हे महायुतीतील घटकपक्ष असल्याने त्यांना दोन-तीन जागा द्याव्या लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या हितसंबंधामुळे त्यांना बीडची जागा मिळाली तरी स्थानिक भाजपला हे मान्य होणार नाही. मंत्री पंकजा मुंडेदेखील त्यांची उमेदवारी मान्य करणार नाहीत. बीडमध्ये भाजप, सेना आणि शिवसंग्राममध्ये उमेदवारीवरून मोठा संघर्ष होणार आहे. गेवराईत आ. लक्ष्मण पवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार बदामराव पंडित यांचा 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. बदमराव पंडित हे तीन वर्षांपूर्वी सेनेत गेले आहेत. युतीत गेवराईची जागा भाजपच्या वाट्याला असली तरी येथून बद���मराव पंडित यांनी सेनेकडून दावा सांगितला आहे. येथे सेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होणार आहे.\nआष्टी येथे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचे नाव जवळजवळ फायनल असले तरी आ. सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस हे भावी आमदार म्हणून मतदार संघात फिरत आहेत. आष्टीतील धस, धोंडे, दरेकर या थ्रीडी पैकी धस आणि दरेकर हे व्याही झाल्याने दोघे मिळून जयदत्त धस यांच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. येथे भाजपमध्येच संघर्ष आहे. आष्टीत राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे इच्छुक आहेत.\nमाजलगाव मतदारसंघ हा भाजपचा बोलकिल्ला आहे. येथून विद्यमान आमदार आर. टी. देशमुख, मोहन जगताप आणि रमेश आडसकर हे तिघे जण भाजपकडून इच्छुक आहेत. येथे नवीन चेहर्‍याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. माजलगाव येथे उमेदवारी देताना भाजपला देशमुख, जगताप, आडसकर यापैकी डावललेल्या दोघांचा रोष पत्करावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके मातब्बर उमेदवार आहेत. 2014 च्या लाटेत त्यांचा पराभव झाला असला तरी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजलगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणले होते. सोळंके यांना मोहन जगताप चांगली लढत देऊ शकतात. केजमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना परत संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून केज येथून स्व. विमल मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा निवडणूक लढवणार आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा मतदार संघांवर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव आहे. अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून वीस वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रवादीची एवढी वाईट अवस्था झाली आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमहाड- पंढरपूर महामार्गावर पाण्यात अडकली बस (video)\n‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले बांधणी मोहीम\nनोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nसातारा : आजोबांसोबत शेतात गेलेल्‍या मुलाचा पुराने घेतला बळी\nबँकांच्या संपाला गोव्यातील बँकांचा पाठिंबा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post.html", "date_download": "2019-10-22T09:16:07Z", "digest": "sha1:G2TJOCNSWCK5R2DZ7NG27ZMM36BSRBK7", "length": 9053, "nlines": 175, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "०१ मार्च ते ०७ मार्च २०१९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भ���रतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/farmers-worried-by-the-monsoon-rains/", "date_download": "2019-10-22T09:29:37Z", "digest": "sha1:GWTWCIG3XQEJONW4O5EWNZLYOJCQEC2Y", "length": 16526, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोसमी पावसाच्या चालढकलीने शेतकरी चिंतेत | Dainik Prabhat", "raw_content": "\nमोसमी पावसाच्या चालढकलीने शेतकरी चिंतेत\nखरीप पिकाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता : चाऱ्याची समस्या गंभीर\nलाखणगाव – आंबेगाव तालुक्‍यातील काही गावांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा चिंतेत असून बळीराजाला मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. अवकाळी पावसाने हुलकावणी दिली तर मौसमी पावसाने चालढकल केल्याने खरीप हंगामाचे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nयावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट होती. तसेच गतवर्षी पाऊसही कमी झाल्याने मागील एक महिन्यापासून नद्या आणि बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत.पाण्याअभावी शेती पिके जळू लागली आहेत. विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कुपनलिका पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत. विहिरी, पाझरतलाव, ओढे-नाले आणि नद्यांचे पाणी संपल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा हिरवा चाराही करपून गेला आहे. पाऊस वेळेवर होईल याबाबत शेतकऱ्यांना खात्री नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस पडल्यानंतर काही दिवसांनी विहिरींना किंवा कुपनलिकांना पाणी उपलब्ध होईल. तसेच जनावरांना खाण्यासाठी चारा उगवण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. तोपर्यत जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना दिव्य बनले आहे.\nश्रीक्षेत्र भीमाशंकर, आहुपे, माळीण, तळेघर इत्यादी आदिवासी डोंगरी भागात पिण्याच्या पाण्या��ाठी पंचायत समितीच्या वतीने टॅंकर सुरू केले आहेत. भात पिकाची अवणी करण्यासाठी जमिनी भाजून तयार आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मान्सून पूर्व असणारा वळवाचा पाऊस होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भात पिकाच्या लावणीसाठी जोरदार पावसाची गरज असल्याचे आदिवासी शेतकऱ्यांनी सांगितले. घोडेगाव, मंचर आणि पूर्व भागातील पन्नास गावांतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. जमिनी नांगरुन त्यामध्ये शेणखत टाकले आहे.\nपावसाळी बाजरी, भुईमूग इत्यादी पिकांसह तरकारी पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे, परंतु सद्यस्थितीत पिण्यासाठी पाणी नाही तर शेती पिकांना कोठून येणार या विवंचनेत शेतकरी आहेत. तरकारी पिकांची रोपे लागवडीसाठी योग्य झाली असून पुरेसा पाऊस झाल्यानंतरच रोपांची लागवड केली जाणार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. सातगाव पठार भागात निसर्गावरच शेती अवलंबून आहे. तेथे सद्यस्थितीत पिण्यासाठी पाणी नसल्याने काही गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.\nपावसाळी हंगामात येथे सुमारे नऊ हजार एकर क्षेत्रातील बटाटा लागवड केली जाते. बटाट्याचे वाण थोडेफार विक्रीसाठी आले असला तरी म्हणावा तसा उठाव नाही. पुरेसा पाऊस झाल्यानंतर बटाटा वाणाची विक्री होईल, अशी माहिती व्यापारी राम तोडकर आणि अशोक बाजारे यांनी दिली.\nदुष्काळी असणाऱ्या लोणी-धामणी परिसरातील सहा गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. येथे पावसाची नितांत गरज आहे. वडगाव पीर, मांदळेवाडी इत्यादी गावांनी काही शेतकऱ्यांच्या डाळींब आणि आंब्याच्या बागा जळून गेल्या आहेत. तसेच जनावरांचा हिरवा चाराही करपून गेला आहे.\n– योगेश आदक, शेतकरी\nशेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत\nमान्सूनपूर्व झालेल्या पावसाने काही पिकांना जीवदान मिळाले असले तरी हवामान खात्याने पाऊस लांबण्याची शक्‍यता वर्तवली आहे. मध्यंतरी झालेल्या अल्पशा पावसाने वातावरणात गारवा तयार झाला आहे, परंतु हा पाऊस पेरणीसाठी फायदेशीर नाही.पेरणीसाठी अजूनही मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे. तसेच या पावसाने ओढ्यांना पाणी आले नाही. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली नाही. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला नाही तर पाण्याचे दुभिक्ष्य असेच राहणार आहे.त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.\nपावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण…\nविदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता\nपावसाच्या पाण्यात अडकली स्कुलबस; विद्यार्थी सुखरूप\nआणखी दोन दिवस पावसाचा मुक्‍काम\nदिवाळीच्या तोंडावर गुळाच्या भावात वाढ\nअतिवृष्टीचा शेतकऱ्यांना 50 कोटींचा फटका\n12 तालुक्‍यांत पावसाने ओलांडली सरासरी\nशहर परिसरात पावसाची शक्‍यता\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/flat-fire-in-the-moshi/", "date_download": "2019-10-22T08:14:58Z", "digest": "sha1:FKLYHI65REGQSIQB5Q4NXAYBUDGT4473", "length": 11420, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोशीतील बंद फ्लॅटला आग | Dainik Prabhat", "raw_content": "\nमोशीतील बंद फ्लॅटला आग\nअग्निशमन यंत्रणा व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला\nअग्निशमन यंत्रणेमुळे आग आटोक्‍यात\nफ्ल��टला आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमध्ये असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी फ्लॅटचा दरवाजाचे लॉक तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला व इमारती मधील अग्निशमन यंत्रणा चालू करून पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्यास प्रारंभ केला. यामुळे आग जास्त पसरली नाही आणि आटोक्‍यात आणणे अग्निशामक विभागासाठी सोपे ठरले.\nपिंपरी – मोशी मधील एका रहिवाशी इमारतीमधील बंद फ्लॅटला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी इमारतीधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्याने आग पसरली नाही. तसेच अग्निशामक दलाच्या जवांनानी घटनास्थळी जाऊन फ्लॅटमधील दोन गॅस सिंलेडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. गंधर्व एक्‍सलन्स सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर स्वप्निल डेबुरकर राहतात. नेहमीप्रमाणे ते घर बंद करुन नोकरीला गेले होते. दरम्यान त्यांच्या बंद फ्लॅटला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.\nआग लागल्याचे लक्षात येताच सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील अग्निशमन यंत्रणा सुरु केली. त्यामुळे ही आग किचनपर्यंत आली नाही. दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेतली. जवांनानी दोन्ही गॅस सिलेंडर बाहेर काढले. या आगीत फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कपडे, धान्य, इलेक्‍ट्रिकल वायरिंग बोर्ड पूर्णत: जळाले. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दिलीप कांबळे, भरत फाळके, बाळासाहेब वैद्य, सुनील फरांदे, अनिल माने व रुपेश जाधव यांनी परिश्रम घेतले.\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून ए��र इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nबारामती तालुक्‍यात उत्स्फूर्त मतदान\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090416/anv13.htm", "date_download": "2019-10-22T09:01:42Z", "digest": "sha1:EPCYXHO3SXHIJPSBJ2EZISN7BV72SEHB", "length": 3397, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १६ एप्रिल २००९\nस्वामी समर्थ सेवा केंद्रात उद्यापासून विविध कार्यक्रम\nसावेडी रस्त्यावरील श्रीस्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, गणेश\nमंदिरतर्फे शुक्रवार (दि. १७)पासून श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत.\nदररोज नित्य स्वाहाकाराने कार्यक्रमांना सुरुवात होईल. शुक्रवारी सकाळी भूपाळीनंतर श्रीगुरूचरित्र वाचनाने सप्ताहास प्रारंभ होईल. शनिवारी (दि. १८) श्रीगणेश व मनोबोध याग होईल. रविवारी (दि. १९) सकाळी चंडियाग व दुपारी बालदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.\nसोमवारी (दि.२०) श्रीस्वामी याग, मंगळवारी (दि. २१) गीताई याग, बुधवारी (दि. २२) रुद्रयाग करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. २३) पुण्यतिथीदिनी सकाळी बलीप्रदान, अलंकार पूर्णाहुती असे धार्मिक कार्यक्रम होतील. दत्तपूजनाने सप्ताहाची सांगता होईल.\nसप्ताहकाळात अखंड श्रीस्वामी चरित्रवाचन, जप-नामस्मरण होणार आहे. सेवेकरी स्व���मीभक्तांनी या सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090615/lsvrt09.htm", "date_download": "2019-10-22T08:59:28Z", "digest": "sha1:U6QXMSGOUPRHW26WTDUHJ4QEXD63TON5", "length": 6088, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, १५ जून २००९\nकलाकारांनी रसिकांचा विश्वास मिळवावा - प्रशांत दामले\nनूतनीकरणानंतर शाहू कलामंदिर नाटय़गृहाने सातारच्या वैभवात भर घातली असून राज्यातील एक\nअतिशय सुंदर अव्वल दर्जाची व सर्व सोयीसुविधाने युक्त अशा रंगमंचावर कलाकारांनी रसिकांचा विश्वास मिळवावा, असे आवाहन प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपटनाटय़अभिनेता प्रशांत दामले यांनी केले.\nसातारा नगरपालिकेच्या शाहू कलामंदिर नूतनीकरण झालेल्या नाटय़गृहाच्या लोकार्पण सोहळ्याचे प्रशांत दामले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष नासिर शेख, उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.\nप्रशांत दामले म्हणाले, की शाहू कलामंदिर नाटय़गृहाचा स्वप्नवत असा कायापालट झाला आहे. आता हे वैभव नीट सांभाळण्याची जबाबदारी कलाकार, प्रेक्षक सर्वाचीच आहे. नाटय़गृहाचे निश्चित केलेले भाडे राज्यातील इतर नाटय़गृहापेक्षा अधिक आहे. ते वाजवी ठेवावे अशी विनंती करून ते म्हणाले, की नाटय़गृहाचा व्यवस्थापक कलाक्षेत्राशी निगडित असाच नेमावा तरच कलेची नीट जोपासना होईल.\nखासदार उदयनराजे भोसले म्हणाले, की मंदिरात जाताना देणगी देतो तसे येथेही देण्याची भूमिका ठेवा. नाटय़गृह फुकट मागू नका. देखभालीसाठी ते आवश्यक आहे. आपणही नाटके करतो. प्रशांत दामलेपेक्षा जास्त पण ती जनहिताची. दिल्लीत गेलो असल्याने आता अधिकाधिक निधी विकासकामासाठी आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन. शाहू कला मंदिरात कलाकारांनी मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनपर कार्यक्रम नाटकेही सादर करावीत.\nआमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की शाहू कला मंदिराची दुरवस्था दीर्घकाळापासून टीकेची लक्ष्य झाली होती. मनोमिलनामुळे विकास प्रगतीचे वाटचालीतून त्याचे नूतनीकरण चांगल्या पद्धतीने होऊ शकले. शाहू कला मंदिर वातानुकूलित करण्याचा प्रयत्न आहे. या क��मासाठी राज्य शासनाकडून ५० लाखाचा निधी मिळणार आहे. रस्त्यांच्या कामासाठीही ५० लाख येणार आहेत. प्रश्नरंभी आयडीएसएमटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या नगरवाचनालयासमोरील अभयसिंहराजे व्यापारी संकुल व मोती तळ्याजवळील कै. दादामहाराज व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. शाहू कला मंदिर लोकार्पण सोहळ्यात शहरातील रंगकर्मी, कलाकारांचा सत्कार करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mpsconline.weebly.com/mpsc-marathi-blog/archives/04-2013", "date_download": "2019-10-22T09:53:13Z", "digest": "sha1:SQIKGUJQWOU5XWTTDO5K3VBSB77JOSSA", "length": 8659, "nlines": 149, "source_domain": "mpsconline.weebly.com", "title": "Blog Archives - MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline", "raw_content": "\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२\nMPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3\nMPSC ऑनलाईन टेस्ट -5\nMPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6\nFranchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर\nस्थानिक प्रशासनाचा तसंच नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करते. प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी घडवण्यासाठी संस्थेने शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्य हाती घेतलं आहे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा वगैरे स्थानिक शासन संस्थांमधील कर्मचारी आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या व्यक्तींसाठी संस्थेने अनेक व्यावसायाभिमुख कोर्सेस तयार केले आहेत. या कोसेर्सना युनिव्हसिर्टीची मान्यता आहे.\nकोणत्याही अपयशाचे खापर फोडण्यासाठी.. एखादा दहशतवादी हल्ला झाला, अतिरेकी स्फोट घडविण्यात यशस्वी झाले, खोटे चलन बाजारपेठेत अवतरले, अमली पदार्थाची रेव्ह पार्टी यशस्वीपणे पार पडली किंवा अगदी एखाद्या प्रकरणाच्या तपासात अपयश आले की आपण भारतीय आपल्याच गुप्तचर खात्याला दोष देऊन मोकळे होतो. कारण गुप्तचर खात्याचे नेमके काम-जबाबदा-या काय आहेत, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसते; शिवाय त्याविषयी काही जाणून घ्यायचे कुतूहलही आपण फारसे दाखवत नाही.\nJobs In Banks-बँकेची नोकरी सुखाची\nखासगी क्षेत्रातल्या नोक-या कितीही वाढल्या असल्या आणि त्यातील भल्यामोठ्या पगाराचे आकडे चमकत असले तरी बँकेतल्या नोक-यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही बँकेच्या नोकरीविषयी आपल्या मध्ये आकर्षण कायम आहे.\nअभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या ���ातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.\nNEST Exam Of Atomic Energy Department-अणुऊर्जा विभागाची नेस्ट प्रवेश परीक्षा\nअणु उर्जा विभागातर्फे मुंबई व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या ५ वर्षीय एमएस्सी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट एनईएसटी २०१३साठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.\nWhat is exactly expected by UPSC-यूपीएससीला नक्की काय अपेक्षित आहे\nमुलाखती मध्ये पुढील गोष्टी तपासल्या जातात.\n१.बौद्धिक दक्षता (मेंटल अलर्टनेस)\n२.क्रिटिकल पॉवर ऑफ अ‍ॅसिमलेशन, समीक्षणात्मक दृष्टिकोनातून विचार आत्मसात करण्याची प्रवृत्ती.\n३.स्पष्ट आणि तार्कीक स्पष्टीकरण.\n५.छंद/आवड यामधील विविधता तसेच सखोलता.\n६.सामाजिक दायित्व व समाजाभिमुखता.\n७.बौद्धिक आणि नैतिक बांधिलकी.\nOpportunities in Industrial Psycology-इंडस्ट्रिअल सायकॉलॉजीमध्ये चांगल्या संधी\nवाढत्या उद्योगांमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात दुवा निर्माण करण्याचे काम इण्डस्ट्रिअल सायकॉलॉजिस्ट करतात. या इण्डस्ट्रीतील जागा पहाता सायकॉलॉजिस्टसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/maharashtra.php", "date_download": "2019-10-22T08:45:59Z", "digest": "sha1:GTJTKKOTCHLMX2I2NAJSIRH3S6SNF7U6", "length": 6956, "nlines": 97, "source_domain": "pudhari.news", "title": "महाराष्ट्र | पुढारी", "raw_content": "\nअंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला 'ईडी'कडून अटक\nपोलादपूर : कशेडी घाटात टँकर पलटी; चालक बचावला\nमुंबई : पोलिस शिपायाने केली आत्महत्या\nमाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क\nकाश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात देऊळगाव राजाचा जवान शहीद\nबारामती : कांबळेश्वर येथे मतदानासाठी ट्रॉलींच्या पायघड्या\nनिवडणूक कर्तव्य बजावताना मतदान अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू\nजयसिंगपूरमधील केंद्रांवर तणाव, गोंधळ\nकोल्हापूर जिल्ह्यातील दहाही जागा महायुती जिंकणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nसांगली जिल्ह्यात सरासरी ६५.९८ टक्के मतदान\nपावसाचा कहर; मतदारांचे हाल\nकृष्णेची पातळी ३१ फुटांवर\nमहाड- पंढरपूर महामार्गावर पाण्यात अडकली बस (video)\nसातारा : आजोबांसोबत शेतात गेलेल्‍या मुलाचा पुराने घेतला बळी\nसातारा जिल्ह्यात 66 टक्के मतदान\nश्रीगोंदे : ग्रामपंचायतीत आढळल्या दारूच्या बाटल्या\nजामखेडमध्ये भाज�� व राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी\nसंगमनेर : बाळासाहेब थोरातांचे सहकुटुंब मतदान\nसोलापूर जिल्ह्यात 64 टक्के मतदान\nसदाशिवनगर येथे 70 तोळे सोने, 5 लाखांची रोकड लंपास\nपंढरपूरमध्ये उत्स्फूर्तपणे 73 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान\nहुबळी रेल्वे स्टेशनवर स्फोट, राधानगरी आमदारांच्या नावे पार्सल\nढगफुटीसदृशमुळे निपाणी भागात लाखोंचे नुकसान\nआधार कार्ड दुरुस्तीसाठी मध्यरात्रीपासून रांग\nसिंधुदुर्गात सरासरी 65 टक्के मतदान\nकुडाळ- मालवण मतदारसंघात 63 टक्के मतदान\nजिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान\nगोव्यातही बँकांचा संप, आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची निदर्शने\nखासगी वनक्षेत्रासंबंधी १३०० सूचना सादर\nजिल्ह्यात 60.13 टक्के मतदान शांततेत\nजिल्ह्यात अपघातांत सहा जणांचा मृत्यू\nनिफाड मतदारसंघात 63.96 टक्के मतदान\nगडचिरोलीत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा मृत्यू\nअमरावती : मोर्शीतील 'स्वाभिमानी'च्या उमेदवारावर गोळीबार; कार पेटवली\n२१ तारखेचा दिवस लोकशाहीच्या युद्धाचा; मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागपुरात रोड शो\nखासदार इम्तियाज जलील व राष्ट्रवादीचे उमेदवार कादीर मौलाना यांच्यात हाणामारी\nपरतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल\nऔरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधवांना एमआयएमचा पाठिंबा\nमतदानानंतर धनंजय मुंडे परळीकरांना म्हणाले...\nउमरखेड : 'या' गावात शून्य मतदानाची नोंद\nदेगलूर विधानसभा : बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार भरांडे यांच्यावर हल्ला\nजालन्यात एकमेव तृतीयपंथी मतदारांचे मतदान\nगोदावरी नदी पात्रात ३० हजार क्यूसेकने विसर्ग (video)\nजालना : परतूरमध्ये गुटख्याच्या २५ गोण्या जप्त (video)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/approval-for-implementation-of-honey-center-scheme-throughout-the-state/", "date_download": "2019-10-22T10:00:09Z", "digest": "sha1:YJXL634YWGNUPTADLDNT7PY56R6QJQ6X", "length": 14853, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता\nमुंबई: राज्यात केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या मध उद्योगाचा विकास एक मुख्य उद्योग म्हणून करण्यासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.मधमाशा पालन हा एक वैशिष्ट्यपूर्ण बहुउद्देशीय उद्योग आहे. राज्यात पश्चिम घाट व विदर्भातील वनक्षेत्र, कोकण विभागातील जंगल व फळबागांचे क्षेत्र आणि मराठवाडा विभागातील तेलबिया पिके अशी वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा असल्याने मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे.\nया उद्योगामध्ये मध संकलन, पराग संकलन,मधमाशांच्या वसाहतींची संख्या वाढविणे आणि उप उत्पादनांचे संकलन केले जाते. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके व फळबागायतींच्या ठिकाणी तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशांद्वारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 5 ते 45 टक्के वाढ होण्याची शक्यता असते. ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किंमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक असते. मधमाशांमुळे शेती उत्पन्नात वाढ होत असल्याचेच निदर्शनास येते. त्यामुळे मध उद्योगाचा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून विकास न करता एक मुख्य उद्योग म्हणून त्याला चालना देण्यासाठी आजचा निर्णय घेण्यात आला. या उद्योगातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. केंद्र शासनाने सेंद्रिय उत्पादनाचे धोरण स्विकारले असून त्याच धर्तीवर राज्यातील सेंद्रिय मध संकलनास सुरूवात करण्यात आली आहे. मध केंद्र योजनेद्वारे राज्यातील विविध भागात सेंद्रिय मध संकलनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.\nराज्यात विविध कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशापालन योजना (मध केंद्र योजना) राबविण्यात येते. मंडळाच्या जिल्हास्तरावरील कार्यालयांच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. लाभार्थ्याला मंडळाकडून देण्यात येणारे संपूर्ण अर्थसहाय्य हे साहित्य स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मध उद्योगासाठी लागणाऱ्या मधपेट्या, मधयंत्रे आणि इतर आवश्यक साहित्य पुरविण्यात येणार आहे. या साहित्याच्या किंमतीच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात आणि 50 टक्के रक्कम लाभार्थ्यांची स्वगुंतवणूक किंवा कर्ज या स्वरुपात असेल. मुद्रा योजना किंवा वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज स्वरुपात तसेच रोखीने स्वगुंतवणूक करता येणार आहे. सध्या मध उद्योगांतर्गत 34 पदे कार्यरत आहेत. योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करावयाची असल्याने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा उपयोगात आणण्यात येतील.\nमहाबळेश्वर येथील मध संचालनालयामार्फत लाभार्थींना प्रशिक्षण, मधमाशा वसाहतींसह मधपेट्या तसेच अन्य साहित्याचे वाटप, मध संकलन करुन त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री, ग्रामोद्योगी उत्पादनाची विक्री आदी कामे करण्यात येतात. या योजनेंतर्गत प्रगतीशील मधपाळ व मधपाळ अशी रचना असून लाभार्थ्यांना कमाल 50 मधपेट्या मिळू शकतात. मधमाशांच्या वसाहतींची निर्मिती, लाभार्थ्यांना प्रशिक्षण-मार्गदर्शन, उत्पादित मध गोळा करणे यासारखी कामे केंद्रचालक मधपाळ यांच्यामार्फत केली जातील. मधमाशा वसाहतीचे प्रजनन व पालन करणारे उद्योजक व केंद्रचालक मधपाळ तयार करण्यासाठी सर्वसाधारण उद्योजक किंवा संस्था यांच्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येतील. व्यावसायिक तत्त्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासह त्यांचा दर्जा वाढविण्यात येणार आहे.\nमध केंद्र योजनेंतर्गत राज्यातील सर्व घटकांतील लाभार्थ्यांना मधमाशा पालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत केली जाणार आहे. मधाचे व मेणाचे खरेदी-विक्री दर, मधप्रक्रिया दर आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी मंडळामार्फत नेमलेली समिती दरनिश्चिती करणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणीकृत मधपाळांना योजनेंतर्गत वाटप केलेल्या मधपेट्यांच्या प्रमाणात मधाची खरेदी मंडळामार्फत करण्यात येईल. लाभार्थींनी उत्पादित केलेला मध मंडळाने ठरवून दिलेल्या किंमतीनुसार हमी भावाने मध संचालनालयामार्फत खरेदी करण्यात येईल. मात्र, ज्या लाभार्थ्यांना त्यांनी उत्पादित केलेला मध बाहेर विकायचा असेल त्यांना त्यांचा मध बाहेर विकण्याची मुभा राहील.\nबलदंड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'कांताई' पुरस्कार प्रदान\nकृषी प्रक्रिया उद्योगांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्‍पट करण्याची क्षमता\nसाखर निर्यातीसाठी पोषक वातावरण\n18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज\nपरभणी कृषी विद्यापीठात डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळा संपन्‍न\nशेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिब���रे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2018/09/khamang-maswadi-recipe-in-marathi.html", "date_download": "2019-10-22T08:51:08Z", "digest": "sha1:PW3E4IRHTJP2UAF2GAFOKY3BYC7OIM3Y", "length": 9597, "nlines": 117, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Khamang Maswadi Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमासवड्या : मासवड्या ह्या जेवणामध्ये साईड डीश म्हणून बनवता येतात. ह्या वड्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. तसेच ही पूर्वीच्या काळातील डीश आहे. ह्या वड्या बनवायला जरा वेळ लागतो पण खूप टेस्टी लागतात. तसेच त्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक सुद्धा आहेत. ह्या वड्यांचे आपण कालवण सुद्धा बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)\n७-८ लसून पाकळ्या (बारीक चिरून)\n१” आले तुकडा (बारीक चिरून)\n१ हिरवी मिरची (बारीक चिरून)\n१ टे स्पून तीळ\n१ टी स्पून खसखस\n२ टे स्पून सुके खोबरे (किसून)\n२ टे कोथंबीर (धुवून बारीक चिरून)\n१ टी स्पून धने-जिरे पावडर\n१/२ टी स्पून गरम मसाला\n१ टी स्पून लाल मिरची पावडर\n१/४ टी स्पून हळद\n१/८ टी स्पून हिंग\n१ टे स्पून तेल\n१ टे स्पून तेल\n१ टी स्पून लाल मिरची\n१/४ टी स्पून हळद\n१ टी स्पून लसून (पेस्ट)\nकृती: सारणासाठी: कांदा. आले-लसून-हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. कोथंबीर धुवून कोरडी करून बारीक चिरून घ्या.\nएका कढईमधे किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून बाजूला ठेवा. मग तीळ व खसखस कोरडी भाजून बाजूला ठेवा. त्याच कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसून, हिरवी मिरची घालून गुलाबी रंगावर परतून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मग वाटलेले क���ंदा-आले-लसून भाजलेले सुके खोबरे, खसखस, तीळ, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धने-जिरे पावडर, कोथंबीर, हिंग मिक्स करून सारण तयार करून बाजूला ठेवा.\nआवरणासाठी: दोन कप पाणी उकळून घेवून त्यामध्ये लसून पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, हळद, बेसन घालून मिक्स करून शिजवून घ्या. मिश्रण थोडे घट्टच शिजवून घ्या. मग थोडे कोमट असतांना एका प्लास्टिक पेपरवर मिश्रण थोडे जाडसर पसरवून घ्या. मग त्यावर तयार केलेले सारण पसरवून हळूहळू त्याची घट्ट वळकटी करून घ्या, वळकटी करतांना प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून घ्या. म्हणजे एकदा वळण घेतले की प्लास्टिक पेपरने थोडे दाबून वरतून प्लास्टिक काढून परत कळवून घ्या परत प्लास्टिक पेपरने दाबून घ्या अश्या प्रकारे गोल वळकटी करून एक सारखे दाबून घ्या. मग त्याच्या गोल गोल चकत्या कापून घ्या. ह्या वड्या नुसत्या खायला सुद्धा छान लागतात.\nपंजाबी पद्धतीने तव्यावर नान किंवा कुलचा घरी बनवा: पंजाबी स्टाईल बटर नान किंवा कुलचा अगदी\nस्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&search_api_views_fulltext=--unions", "date_download": "2019-10-22T09:44:10Z", "digest": "sha1:GUXYKGSDRAHFO7RL24B4NS43QVLJRUJ6", "length": 11301, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकीय (6) Apply संपादकीय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nअर्थसंकल्प (5) Apply अर्थसंकल्प filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nसंघटना (4) Apply संघटना filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nमध्य प्रदेश (3) Apply मध्य प्रदेश filter\nरोजगार (3) Apply रोजगार filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nव्यापार (3) Apply व्यापार filter\nशेतकरी संघटना (3) Apply शेतकरी संघटना filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nछत्तीसगड (2) Apply छत्तीसगड filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nप्राप्तिकर (2) Apply प्राप्तिकर filter\nराजस्थान (2) Apply राजस्थान filter\nव्याजदर (2) Apply व्याजदर filter\nआर्थिक मंदीपेक्षा राष्ट्रवादाचा गोडवा\nअर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ भेटले. त्यांनी अर्थव्यवस्थेला रेटा मिळण्यासाठी मदत योजनेची (स्टिम्युलस पॅकेज)...\nबॅंकांची मनमानी आणि सत्ताधाऱ्यांची हतबलता\nशेतीला दिल्या जाणाऱ्या पीककर्जाचे वाटप महाराष्ट्र राज्यात, बँकांनी अवघे ३३ टक्के केले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री...\nशेतमालाच्या रोखीच्या व्यवहारांवर निर्बंधांविषयी अधिकारीच अनभिज्ञ\nपुणे: बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी विक्री रोखीच्या व्यवहारांवर घालण्यात येणाऱ्या निर्बंधाबाबत पणन संचालनालय अनभिज्ञ असून...\nमहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या शेतात बीटी वांग्याची लागवड आढळून आली होती. त्या शेतकऱ्याच्या शेतातील वांग्याचे...\nयंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मकच\nमहाराष्ट्रामध्ये ऊस हे पीक आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. उभ्या महाराष्ट्राचे समाजकारण आणि अर्थकारण ऊस या पिकाभोवती फिरते. ऊस...\nराज्यात लोकसभा निवडणुकीसाठी खर्च होणार बाराशे कोटी\nमुंबई ः मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याने मतदान केंद्राची वाढलेली संख्या, मतदाराला त्याच्या मतदानाची खात्री पटावी म्हणून यंदाच्या...\nखरिप, रब्बीसाठी सरकार शेतकऱ्यांना रोख मदत देणार\nमुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्याच्या विचारात असल्याची...\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी बांधील आहेत. शासकीय कार्यालये,...\nसूर्य डाल्याखाली झाकता येणार नाही\nआपल्याकडे असलेल्या बळाचा वापर करून आज जरी सरकारने शेतकऱ्यांचा आवाज दाबला असला, तरी हा आवाज पुन्हा पुन्हा उठतच राहील. आता किसान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/06-Sep-19/marathi", "date_download": "2019-10-22T08:53:01Z", "digest": "sha1:DZHHLCSQ5M4BVLIFSWE34OOWWHDWQKQS", "length": 22824, "nlines": 936, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nशनिवारी चंद्रावर तिरंगा फडकणार\nआणखी पाच शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा देण्यात आला\nमहाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला\nजिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च झाली\nदिनविशेष 6 सप्टेंबर 2019\nशनिवारी चंद्रावर तिरंगा फडकणार\n1. दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-2 शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल.\n2. तसेच यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे 5.30 ते 6.30 च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे.\n3. श्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. चांद्रयान-2 चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा 15 मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे\nअध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे.\n4. पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख 84 हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास 21 हजार 600 कि.मी. असा आहे. त्यानंतर 15 मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद\nराहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे.\nआणखी पाच शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा देण्यात आला\n1. आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ अशा पाच सरकारी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली.\n2. तर दहा सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता दर्जा’ दिला जाणार आहे. एकूण वीस संस्थांपैकी आत्तापर्यंत सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे.\n3. तज्ज्ञ समितीने प्रत्येकी 15 संस्थांची शिफारस ऑगस्ट महिन्यात केंद्रीय अनुदान आयोगाला केली होती. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन संचालक मंडळाचे सदस्य असलेले क्रिया विद्यापीठ तसेच, बेंगळूरुमधील अझिम प्रेमजी विद्यापीठाला ‘श्रेष्ठता दर्जा’ देण्याची शिफारस केंद्रीय अनुदान आयोगाने फेटाळली.\n3. तसेच गेल्या वर्षी तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींमधून मुंबई आणि दिल्ली आयआयटी तसेच, बेंगळूरुमधील इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर सोशल सायन्सेस या तीन सरकारी शिक्षण संस्थांना तर, खासगी क्षेत्रातील बिट्स पिलानी, मणिपूर उच्चशिक्षण अकादमी आणि रिलायन्स फाऊडेशन जिओ इन्स्टिटय़ूट या तीन शिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठता दर्जा’साठी निवड केलेली आहे.\nमहाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला\n1. देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.\n2. तसेच अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.\nजिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च झाली\n1. रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च झाली. या सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्राहकांना 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.\n2. जिओच्या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे 699 रुपयांपासून 8,499 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 100 एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे.\n3. तर यापुढच्या प्लॅन्ससाठी हा स्पीड 1 जीबीपीएसपर्यंत मिळू शकणार आहे. 699 रुपयांच्या बेसिक प्लॅननंतर गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे 1299 रुपये आहे. त्यावरील डायमंड प्लॅनचे मासिक भाडे 2499 रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे\nमासिक भाडे 3999 रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे 8999 रुपये आहे. या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये ग्राहकाला 4K टीव्ही मोफत मिळणार आहे.\nदिनविशेष 6 सप्टेंबर 2019\n1. सन 1522 मध्ये फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.\n2. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.\n3. सन 1965 मध्ये 6 सप्टेंबर रोजी पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.\n4. सन 1993 मध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090803/ngv10.htm", "date_download": "2019-10-22T09:54:20Z", "digest": "sha1:E4NECDBAVHKAWZTS7MRCOVKTS2HXJX7T", "length": 5802, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, ३ ऑगस्ट २००९\nउच्च न्यायालयाचे यूजीसीला निर्देश\nकेंद्राला पाठवलेल्या मंजुरीच्या प्रस्तावाची माहिती द्या\nनागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nनेट-सेट संदर्भात केंद्र सरकारला पाठवलेल्या मंजुरीच्या प्रस्तावाची माहिती न्यायालयात सादर\nकरावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यूजीसीला दिले आहेत.\nमुणगेकर समितीच्या अंतरिम अहवालावरून यूजीसीने १४ जून २००६ रोजी एम.फिल. व पीएच. डी. धारकांना नेट-सेटमधून सूट दिली होती. यूजीसीच्या या परिपत्रकाला नेट-सेट धारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. तेव्हा खंडपीठाने मार्च २००७ या परिपत्रकाला स्थगनादेश दिला. त्यानंतर २८ नोव्हेंबर २००८ ला ही याचिका निकाली काढताना, यूजीसीने एक महिन्याच्या आत पीएच.डी.चे निकष ठरवावे, असा आदेश दिला होता. एम.फिल. धारकांना नेट-सेटमधून सूट देण्यास त्यांनी नकार दिला होता.\nमात्र, यूजीसीने ठरलेल्या कालावधीत नवीन निकष निश्चित केले नाहीत. याचा फायदा घेऊन महाराष्ट्रातील विद्यापीठांनी निकालाचा चुकीचा अर्थ लावला. शासनाचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रक नसताना एम.फिल. व पीएच.डी. धारक हे अधिव्याख्याता पदासाठी पात्र असल्याचे पत्रक या विद्यापीठांनी काढले. दरम्यान, राज्याचे शिक्षण सचिव ज.स. सहारिया यांनी अधिव्याख्याता पदासाठीची पात्रता काय, अशी विचारणा करणारे पत्र यूजीसीला पाठवले. तेव्हा, जोपर्यंत यूजीसीची नवी अधिसूचना येत नाही, तोपर्यंत २००६ची दुसरी दुरुस्ती लागू राहील, असे कळवले. याचाच अर्थ एम.फिल. आणि पीएच.डी. धारक हेही अधिव्याख्याता पदासाठी पात्र ठरले होते.\nयूजीसीच्या या भूमिकेमुळे इंडियन नेट-सेट असोसिएशन आणि नॅशनल क्वालिटी एज्युकेशन फोरमने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. आपण मार्च २००७ मध्ये दिलेला स्थगनादेश कायम असल्याचे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. नव्या नियमांना मंजुरी मिळालेली नाही, याचा आधार घेऊन, जुन्या नियमांची अंमलबजावणी करता येणार नाही, असे सांगतानाच केंद्र सरकारला सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती दोन आठवडय़ात न्यायालयाला द्यावी, असे निर्देश न्या. लवांदे व न्या. कोदे यांच्या खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यांची बाजू अॅड. प्रतीक पुरी यांनी मांडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/good-time-for-marathi-movie-1068472/", "date_download": "2019-10-22T08:58:32Z", "digest": "sha1:RN3G2SXEPDNIJB24BGG74544QVLERC2W", "length": 32489, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठी सिनेमांना ‘अच्छे दिन?’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसुक्या कचऱ्यापासून ‘रॉक गार्डन’\nआदित्य ठाकरे रिंगणात असूनही वरळीत जेमतेमच उत्साह\nआरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\nपाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली 'ही' सेवा\nमराठी सिनेमांना ‘अच्छे दिन\nमराठी सिनेमांना ‘अच्छे दिन\nदोन-चार चांगले सिनेमे झळकले की मराठी सिनेमांना आता चांगले दिवस आले, मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले आहेत, अशी चर्चा सुरू होते. पण खरोखरच तशी\nदोन-चार चांगले सिनेमे झळकले की म���ाठी सिनेमांना आता चांगले दिवस आले, मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले आहेत, अशी चर्चा सुरू होते. पण खरोखरच तशी परिस्थिती आहे का\nस्मार्टफोन, स्काईप, मेट्रो ट्रेन, झटपट घटस्फोट, क्रोमकास्ट अशा ‘नवीन युगा’तही मराठी चित्रपट रसिक काहीसा भाबडाच म्हणायचा हो..\nसमृद्धी पोरे दिग्दर्शित डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो’ हा अत्यंत अवघड चरित्रपट पाहून खूप खूप भारावून जायला झाले. मराठीत चित्रपटाच्या चौकटीत हेमलकसा व तेथील डॉ. प्रकाश आमटे यांचे सेवाजीवन व्यवस्थित मांडले म्हणून मराठी चित्रपटाबाबत विशेष अभिमान वाटला.\nकाही आठवडे याच चित्रपटाचे मंतरलेले दिवस होते. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी,’ गणेश कदम दिग्दर्शित ‘विटीदांडू’, सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅप्पी जर्नी’ हे एकामागोमाग झळकल्याने तर ‘मराठी चित्रपटात केवढी तरी विविधता दिसू लागली आहे.’ ‘मराठी चित्रपट आशयदृष्टय़ा संपन्न झाला,’ ‘मराठी चित्रपटाने हिंदी चित्रपटाच्या अस्तित्वापुढे आव्हान उभे केले’ असे सकारात्मक वातावरण तयार झाले. मराठी चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे व जागरूक मराठी चित्रपट रसिक या साऱ्यांचा उत्साह, आशावाद वाढावा असे हे दिवस आले. मराठी चित्रपट किती गुणवान, दर्जेदार आहे, यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोक प्रमाणपत्र देऊ लागले. मराठी चित्रपटाच्या जाहिरातीत खरं तर मराठी चित्रपटावर मराठी साहित्यिक, विचारवंत, काहीच नाही तर मराठीतील मान्यवर कलाकार यांची मते, प्रतिक्रिया यायला हव्यात. मराठी समाजाला त्याबाबत ‘आपलेपण’ वाटेल. पण हिंदी चित्रपटसृष्टीकडून मराठी चित्रपटाची ‘तारीफ पे तारीफ’ झाल्याने बहुधा त्या हिंदी सिनेमावाल्यांचा मान-पान-शान ठेवला जात असेल. एकदा काही चांगले घडायचे म्हटलं, की ते चहूबाजूने घडू लागते, त्याचे ‘स्वागत’ करण्यातच शहाणपण आहे.\nपण असे काही दर्जेदार मराठी चित्रपट बौद्धिक आनंद देत असताना त्या स्तुतीमागे किती तरी मराठी चित्रपट झाकले जात आहेत त्याचे हो काय\nवर्षभरात तब्बल सव्वाशे मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागलेत, त्यातील सर्वच्या सर्व चित्रपट दर्जेदार असतील असे शक्यच नाही. जगातील कोणत्याही भाषेतील चित्रपटनिर्मितीत शंभर टक्के दर्जात्मक निर्मिती शक्यच नाही. कारण चित्रपटनिर्मितीमागचे अनेकांचे हेतू भिन्न असतात. ‘कलेस���ठी कला’ या भावनेपासून ‘टाइमपास’साठी निर्मिती आणि ‘वेगळे काही दाखवूया’ या भावनेपासून ‘हुकमी मसालेदार मनोरंजनाला प्राधान्य देऊ या’ यापर्यंत अनेक प्रकारचा ‘दृष्टी’कोन बाळगून चित्रपटनिर्मिती होत असते. काहीना ‘थीम’ अर्थात विषय खूप चांगला सुचतो, पण त्यावर ‘पटकथा’ रचता येत नाही. काहींना वीतभर प्रेमकथा सुचते, ती खुलवण्यासाठी ते बऱ्याच गाण्यांचे ‘माध्यम’ वापरतात. काहीजण, अमुक मराठी चित्रपटाने २०-३० कोटीची कमाई केली अशा प्रचारकी बातम्यांना ‘भुलून’ येथे येतात. ‘गल्ला पेटी’वरील त्या कमाईतून निर्मिती खर्च, पूर्वप्रसिद्धी मार्केटिंग, विविध प्रकारचे कर, चित्रपटगृहाचं भाडं हे सगळे वगळून ‘शेवटचा खरा आकडा’ हाती किती येतो हे कोणी पाहतच नाही. फायद्याची पातळी दहा टक्के असावी. कोणी दोन-चार चित्रपट महोत्सवांना हजर राहून प्रचंड भारावून वगैरे जातो व पुढील चित्रपट महोत्सवात आपला छोटासा का होईना, पण वेगळा चित्रपट बनवण्याची धडपड सुरू करतो. कोणी एकदम जगभरातील चार-पाच चित्रपट महोत्सवात ‘आपला सिनेमा’ सहभागी होणारच या खात्रीने कोणत्याही विषयावर चित्रपट काढतो. काही निर्मात्या चित्रपटनिर्मितीची हौस पूर्ण करण्यासाठी पतीने दिलेल्या आर्थिक ताकदीवर दिग्दर्शिका बनतात. कोणी खूप पैसा आहे म्हणून ‘एकादा मराठी चित्रपट काढायचे’ पाऊल टाकतात. बडय़ा निर्मिती संस्था, छोटे निर्माते, नवखे निर्माते हे माध्यम व व्यवसाय याबाबत काहीच माहिती नसणारे दिग्दर्शक, कोणी एक-दोन महा मालिकांच्या दिग्दर्शनाचा अनुभव () पुरेसा आहे () पुरेसा आहे () असे मानत चित्रपटाकडे आलेले दिग्दर्शक.. निर्मात्यांचे किती प्रकार याला निश्चित उत्तर नाही. दिग्दर्शकांच्या किती तऱ्हा यालाही तसे काही नेमके उत्तर नाही. ते शोधू देखील नये. अशा अनेक प्रकारच्या निर्माता व दिग्दर्शक यांनी ‘गोळाबेरीज’ म्हणजे मराठी चित्रपटांची वाढता वाढता वाढती संख्या. त्यातून नेमके निष्पन्न काय होते\nतर चार-पाच दर्जेदार मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत असे वातावरण खुलवत-फुलवत असताना दहा-बारा मराठी चित्रपट कधी बरे प्रदर्शित होऊन जातात हे फारसे समजत नाही. ते सगळेच सामान्य, टाकाऊ अथवा फसलेले असतात असे ‘रोखठोक’ विधान करता येणार नाही. कारण, मुद्दाम ठरवून कोणी वाईट चित्रपट निर्माण करीत नसतो व आपल्या चित्���पटात काही तरी ‘पाहण्यासारखे’ आहे हा प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकांचा दावा असतो. ‘मध्यमवर्ग’ चित्रपट मराठीतील भोजपुरी’ असे कोणी थट्टेने म्हटले तरी त्यात दीपाली सय्यदच्या कडक फक्कडबाज आयटेम नृत्यासह सर्व प्रकारचा मसाला असतो. तोच प्रेक्षकांना देणे हाच दिग्दर्शकाचा हेतू असतो. त्याचे ‘लक्ष्य’ अगदी स्पष्ट असते. त्याला पिटातल्या पब्लिकला कोणताही सामाजिक संदेश वगैरे द्यायचा नसतो. ‘गल्लापेटी’बाबतचे गणित अगदी स्पष्ट व शुद्ध असते. ‘गुलाबी’सारख्या पोस्टरपासूनच अत्यंत भडक वाटणाऱ्या चित्रपटाची ‘स्टोरी’देखील तशीच असते. चित्रपटाच्या कथावस्तूवर () ‘पिंजरा’च्या कथासूत्राचा प्रभाव असला तरी दिग्दर्शक गुड्ड धनवाला चित्रपती व्ही. शांताराम यांच्याशी आपली तुलना व्हावी वगैरे वाटत नसते. तो अत्यंत उघडपणे आपल्याच ‘जिद्दी’, ‘सलाखे’ अशा हिंदीतील पठडीतील बटबटीत, भडक चित्रपट निर्माण करतो. अगदी पाखी हेगडेकडून तो अपेक्षित अशी धाडसी दृश्यदेखील करवून घेतो. तीदेखील डान्स गर्लच्या भूमिकेला चक्क सणसणीत न्याय देते. सचिन खेडेकरदेखील, ‘आपण एखादा असा चित्रपट करून पाहूयात, एक वेगळा अनुभव मिळेल’ असा विचार करून कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची एका नर्तकीमध्ये वाहवत जाणारी व्यक्तिरेखा साकारतो. हे सगळं अगदी व्यावसायिकता व प्रामाणिकता यांचा व्यवस्थित मेळ घालून होते. ‘आशियाना’ चित्रपटात भिन्न सामाजिक स्तर व अडथळे, अडचणी यांतून आलेल्या तीन युवती डान्स बार गर्ल कशा बनतात याची व्यथा असते. विषयानुसार ‘पडद्याचा’ रंग भडक बनतो. पण ती तर गरजच असते.\nपण या असे किती तरी चित्रपट फारसे स्वीकारले का जात नाही काहींच्या यशाला मर्यादा का पडते काहींच्या यशाला मर्यादा का पडते काही चित्रपट मोजून अवघ्या एक-दोन आठवडय़ातच ‘गल्ला पेटी’वरून हद्दपार का होतात\nचित्रपटाप्रमाणे याची उत्तरे बदलतात का\nकाही काही मराठी चित्रपट ‘पोस्टर’पासूनच कंटाळा आणतात. आता इतका सामान्य दर्जाचा चित्रपट का निर्माण होतो त्यासाठी वेळ, पैसा, शक्ती व गोडगुलाबी मुलाखती हे सगळे का खर्च होते\nयाचे कारण, एकच; कलेच्या माध्यमात तीन प्रकारचे ‘कारागीर’ आहेत. एक म्हणजे कुशल. ते ‘टपाल’सारखे चित्रपट निर्माण करतात. दुसरे म्हणजे ‘अर्धकुशल’. ते ‘पुणे व्हाया बिहार’ यासारखे चित्रपट बनवतात. (थोडा प्रयत्न केला ���सता तर हा चित्रपट वेधक होऊ शकला असता) व तिसरे म्हणजे अकुशल. यामध्ये ‘बोल बेबी बोल’सारख्या किती तरी चित्रपटांची नावे घेता येतील. अर्थात, बरेचसे चित्रपट ‘आर्थिक गुंतवणूक करून आणखीन पैसे कमावण्यासाठीच निर्माण केलेले असतात. पण तशी योग्यता आपण पडद्यावर आणू शकलो का, याचे आत्मपरीक्षण करण्याची किती सिनेमावाल्यांची मानसिक तयारी आहे समीक्षकांनी झोडपल्यानेच आपला चित्रपट ‘पडला’ असा काहींचा कांगावा असतो, पण मग ‘सौ. शशी देवधर’, ‘कॅन्डल मार्च’ यांना मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिनी व वेबसाइट अशा तीनही ठिकाणांवरून ‘तारीफ पे तारीफ’ होऊनदेखील त्यांच्या यशाला मर्यादा का बरे पडावी समीक्षकांनी झोडपल्यानेच आपला चित्रपट ‘पडला’ असा काहींचा कांगावा असतो, पण मग ‘सौ. शशी देवधर’, ‘कॅन्डल मार्च’ यांना मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिनी व वेबसाइट अशा तीनही ठिकाणांवरून ‘तारीफ पे तारीफ’ होऊनदेखील त्यांच्या यशाला मर्यादा का बरे पडावी ‘कॅन्डल मार्च’च्या प्रसिद्धीचा ‘फोकस’ उत्तम होता, वातावरण निर्मितीही उत्तम होती. तरी दुसऱ्याच आठवडय़ात तो संपूर्ण मुंबईत अवघ्या दोनच चित्रपटगृहांत शिल्लक राहिला हे आश्चर्याचे आहे.\nकोणताही व्यवसाय यशावर चालतो. चित्रपटाच्या जगात तर ‘हौस’फुल्ल गर्दीसारखे सुख नाही. त्यामुळे अख्खी चित्रपटसृष्टी प्रफुल्लित होते. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरते. ‘चित्रपट चालण्याचे दिवस आहेत’ असे मनोमन मानत मध्यम व छोटे निर्माते आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे पाऊल उचलतात. तेव्हा त्यांना पूर्वप्रसिद्धीचा खर्च व चित्रपटगृहे मिळण्यातील अडथळे यांचा सामना करावा लागतो व आपण बडय़ांशी स्पर्धा करू की नाही या शंकेने त्यांना ग्रासले जाते. त्याही आव्हानात्मक परिस्थितीत गोंदण, नदी, कॅम्पस कट्टा, भाकरवाडी सात किलोमीटरसारखे चित्रपट झळकतात. पण बडय़ांच्या स्पर्धेत त्यांची दुर्दैवाने फारशी कोणी दखल घेत नाहीत. हे चित्रपट कितपत चांगले अथवा वाईट आहेत याचे मूल्यमापन होईपर्यंत ते कुठे तरी मागे पडल्याचे जाणवते. ‘तप्तपदी’ची अधिक चर्चा व्हायला हवी होती. १९४०चा काळ व कथेचा फोकस खूप चांगला होता. ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ मनोरंजक होता, पण मोठय़ा आकाराच्या जाहिरातीने पूर्वप्रसिद्धी होते या गैरसमजात अनेक चित्रपट सापडतात, तसे झाले. मुंबईच्या वृत्तपत्रांतील जाहिरातीत असंख्य मैल दूरवरच्या असणाऱ्या चित्रपटगृहांची नावे ती कशाला हवीत विलेपार्लेचा चित्रपट रसिक ती जाहिरात वाचून सांगोला, नातेपुते, लातूर येथे जाणार आहे का विलेपार्लेचा चित्रपट रसिक ती जाहिरात वाचून सांगोला, नातेपुते, लातूर येथे जाणार आहे का भली मोठी जाहिरात अशा चुकीच्या संकल्पनेत मराठी चित्रपट सापडलाय. दुसऱ्याच आठवडय़ात त्याचा आकार लहान होताच, हसे होते. तर ‘गुरुपौर्णिमा’ची जाहिरातबाजी खूप होती, तरी ती उत्सुकता वाढवू न शकल्याने सई ताम्हणकरची दुहेरी मेहनत दुर्दैवाने दुर्लक्षित झाली.\n‘लय भारी’, ‘पोश्टर बॉइज’, ‘रेगे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रेगे’ वेगळा होता, दृश्यमाध्यमाचा प्रभावी वापर त्यात दिसला. निशिकांत कामतने ‘लय भारी’सारखा नॉन्सेस सिनेमा सेन्स वापरून भारीच खुलवला. ‘पाहा, एन्जॉय करा व विसरा’ हे त्याचे सूत्र होते. पोश्टर बॉइजने दादा कोंडके यांच्या द्वयर्थी संवादाच्या चित्रपटाची संस्कृती जागवली. सिनेमा तेवढा घसरला नाही. ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’वर ‘दुनियादारी’चा प्रभाव होता.\nएकीकडे, ‘पैसा वसूल’ मनोरंजन व दुसरीकडे बौद्धिक मनोरंजन अशा दोन प्रकारच्या चित्रपटांत मराठीचे वातावरण सुखद वाटले, पण त्याच्या आड किती तरी मराठी चित्रपटांची आवकजावक सुरू आहे. ‘चिंतामणी’ निराश करतो, तर ‘पोस्टकार्ड’ची कुठे चर्चा सुरू होते तोच तो मागे पडतो.\nमग मराठी चित्रपटाला खूप चांगले दिवस आलेत का, या प्रश्नाचे काय.. तसे खरंच आहे का असं विचारलं तर होय, तसे ‘दिसते’ तर खरे असं उत्तर येतं. पण मग मराठी चित्रपटाचे सुगीचे दिवस हे फसवे चित्र आहे का, या प्रश्नालाही हे अगदीच नाकारू शकत नाही, असंही उत्तर येतं. म्हणजेच चार दर्जेदार मराठी चित्रपटामागे काही चित्रपट हरवतात ही वस्तुस्थिती आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nPadmavati Controversy: ‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील\nसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे अध्यक्ष\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nDhadak Movie Trailer Launch: हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान\nब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच���छा…\nइलियाना म्हणते, ''सेक्सचा आनंद लुटावा पण..''\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा 'तानाजी: द अनसंग वॉरियर'\nIndian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते 'इतके' मानधन\n‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च\n..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात\nराज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार\n#IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र' सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज\nमहायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज\nटीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार\nमतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती\nमुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच\nमुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार\nखासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची प्रतिष्ठा पणाला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5518640868502634541", "date_download": "2019-10-22T09:33:46Z", "digest": "sha1:PDJWQRASAJDUHI7MLZTHDCU7LUW4AU76", "length": 9056, "nlines": 57, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पाणीटंचाईवर मात करून फुलवलेली डाळिंब शेतीची श्रीमंती कौतुकास्पद", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nपाणीटंचाईवर मात करून फुलवलेली डाळिंब शेतीची श्रीमंती कौतुकास्पद\nसांगोल्यातील डाळिंबशेतीबद्दल डॉ. शरद गडाख यांचे उद्गार\nसोलापूर : डाळिंबांचे गांव म्हणून लौकिक असलेल्या सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्राने डाळिंब प्रक्षेत्र भेट व चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांतर्गत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन डाळिंब शेतीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.\nडाळिंब शेतकऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करून जलसंधारणाद्वारे फुलवलेली डाळिंब शेतीची श्रीमंती ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. गडाख यांनी व्यक्त केले. ‘तेलकट डाग व मर रोग या समस्येवर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी विद्यापीठान�� डाळिंब पिकासाठी केलेल्या विविध शिफारशींचा अवलंब करावा,’ असे ते म्हणाले. विद्यापीठ करत असलेल्या कमी पाण्यावरील पिकांच्या संशोधनाविषयीची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली.\nडाळिंब पीक संशोधन व प्रसारात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाटा मोलाचा असल्याचे मत अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केले. ‘विपणनाच्या दृष्टीने सांगोला डाळिंब हब करायचे असेल, तर मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मत त्यांनी मांडले.\nया वेळी डॉ. विजय अमृतसागर (सहयोगी संशोधन संचालक व प्रमुख, विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर), मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ प्रा. अजय दिघे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ प्रा. किरण जाधव, सरपंच अर्जुन कोळवले, उपसरपंच धर्मराज शेंबडे, प्रगतिशील शेतकरी विजय येलपले, राजाराम येलपले आणि इतर डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.\nडॉ. शरद गडाख यांनी मोहोळ कृषी विज्ञान केंद्र आणि विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्रास भेट देऊन विस्तार व संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला विविध प्रात्यक्षिक युनिट उभारणीसाठी मार्गदर्शक सूचना केल्या.\nTags: AjnaleBOIDr. Sharad GadakhKVKMoholMPKVPomegranateRahuriSangolaSolapurअजनाळेकृषी विज्ञान केंद्रडाळिंबडाळिंब शेतीडॉ. शरद गडाखमोहोळसांगलीसोलापूर\nलिंबू हस्त बहार व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण\nकृषी विज्ञान केंद्रात महिला दिन\nप्रा. दिनेश क्षीरसागर ठरले उत्कृष्ट विषय विशेषज्ञ\nमोहोळ येथे मिनी डाळ मिल उद्योग प्रशिक्षण\nपंतप्रधानांनी साधला महिलांशी संवाद\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6%20%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE%20%C2%A0", "date_download": "2019-10-22T09:27:51Z", "digest": "sha1:P6ACNNOWB2V6XZ7WIACRWDC5S4MUQI3O", "length": 2889, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nडावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nभारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे.\nडावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nभारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=EFLKxr8n0o4TccHV7PAOr5Vd744_RGHpZs1hZvFoS1T97DuaSq5RCitpXMUwDsB8zx9UjWJCQFmqcq_dMi8xk8uQCQ4hO104ovRQXOP0uHU%3D&sort=Subject_LL&sortdir=ASC", "date_download": "2019-10-22T08:25:46Z", "digest": "sha1:UJQ7QNPYLUKMQTDGVSONEVIDODEF6SPT", "length": 5533, "nlines": 101, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "नियम- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n8 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (व्याज शास्ती, नुकसान भरपाई व देय दंड वसूली, तक्रारी व अपील इत्यादी नमुने) नियम, 2017 05/05/2017\n6 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2017 05/05/2017\n9 महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व इतर सेवाशर्ती) नियम, 2017 05/05/2017\n10 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (लेख्यांच्या वार्षिक विवरण व वार्षिक अहवाल नमुने) नियम, 2017 05/05/2017\n7 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, 2017 05/05/2017\n5 मानीव अभिहस्तांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय, २०१७ 06/12/2017\n4 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीबाबत सहकार विभागाचे परिपत्रक, २०१६ 06/12/2017\nएकूण दर्शक : 4910856\nआजचे दर्शक : 2168\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1542", "date_download": "2019-10-22T10:22:26Z", "digest": "sha1:5FXY5QWQZHGGAL5DROHPVWEMT37TE64K", "length": 13277, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हेमाडपंती स्थापत्यशैली | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचुन्याच्या किंवा कसल्याही पदार्थाच्या साहाय्यावाचून केवळ एका ठरावीक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा पाडून हे बांधकाम केले जात असे. मंदिरांच्या शिखरांची घडण हे ह्यांचे मुख्य वैशिष्ट्य. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच प्रकारची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक बनते. (आमलक: आवळा). प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या ह्या इमारतींच्या पायांची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसवल्यावर ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते तळापासून कळसापर्यंत केलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळ्या थरांच्या अडवटींनी कमी झाल्यासारखा वाटतो.\nकोणतीही इमारत बांधायची तर तिचे दगड किंवा विटा एकमेकांस घट्ट चिकटून राहाव्यात म्हणून माती, चुना, सिमेंट इत्यादींपैकी काही वापरावे लागते. पण हेमाडपंती देवळे ह्याला अपवाद आहेत. ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. अशी मंदिरे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात व चौदाव्या शतकात बांधली गेली. हेमाद्री किंवा हेमाडपंत ह्याने ह्या पद्धतीचा पुरस्कार केला, म्हणून त्याच्या नावाने ही बांधकाम शैली ओळखली जाते.\nहेमाडपंती देवालयांची रचना सामान्यत: अशी असते :\nगाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात. अशा देवालयांवर प्राचीन शिलालेख आढळतात.\nकोपेश्वर मंदिरात काही ठिकाणी हेमाडपंथी शैलीही दिसून येते. इसवी सन १००० ते १३५० हा यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंड. यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. ते एक विद्वान वास्तुविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे जंगलात, पठारावर किंवा कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करून, इतर कोणताही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करून मंदिरे बांधण्याची कला त्या वास्तुविशारदाने प्रचलित केली.\nचुना न वापरता दगडावर दगड विशिष्ट प्रकारे ठेवून मंदिर बांधण्याची पद्धत हेमाडपंतांपूर्वीही अस्तित्वात होती. तथापि, ह्या पद्धतीचे श्रेय हेमाडपंताला मिळाले, ह्याचे कारण त्याने अशा पद्धतीची विपुल मंदिरे बांधली हे असावे. त्याच्या काळात महानुभाव पंथांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हेमाडपंत हा सनातनधर्माचा कट्टर पुरस्कर्ता. त्यामुळे अशी देवळे मोठ्या प्रमाणात बांधून त्याने महानुभाव पंथाला विरोध प्रदर्शित केला.\nहेमाडपंती देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात. पण ह्याला एक अपवाद आहे. नाशिकजवळ घोडांबे ह्या गावी असलेल्या विष्णुमंदिराचा. गावाच्या मध्यावर मोकळ्या जागेत एकाला एक लागून शिवमंदिर व विष्णुमंदिर आहे. विष्णुमंदिरात स्त्रियांची शिल्पे असली तरी ती शृंगारिक नाहीत. ती आहेत हाती शस्त्रे घेऊन लढायला सज्ज असलेल्या स्त्रियांची काही वीरांगना घोड्यांवर, उंटांवर तर काही हत्तींवर आरूढ झालेल्या आहेत.\nसंदर्भ: १. भारतीय संस्कृति कोश, खंड चौथा, पृ. ४७९\n२. तत्रैव, खंड दहावा, पृ. ४०२\n३. रानडे फिरोज, इमारत, मौज प्रकाशन, मुंबई, १० फेब्रुवारी २००९, पृ. ३०-३६\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, विठ्ठल\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, विठ्ठल, दिंडी, वारकरी\nसंदर्भ: पैठण तालुका, महानुभाव पंथ, नाशिक, हेमाडपंती वास्‍तुशैली, महाराष्‍ट्रातील मंदिरे, वेरुळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वैराग गाव, मल्लिकार्जुन मंदिर, गावगाथा\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, सरोवरे, लोणार सरोवर\nनिसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, शिवमंदिर, तरंग, Vimaleshwar Mandir, Konkan\nपुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)\nलेखक: भरत नारायण तुळशीबागवाले\nसंदर्भ: राम मंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, पुणे, शिवाजी महाराज, रामेश्वर मंदिर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65033", "date_download": "2019-10-22T09:35:44Z", "digest": "sha1:JLQII6NZP7XAZFYIKYSQNUBCAFQT33HG", "length": 15531, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धनिया - पुदिना आलू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धनिया - पुदिना आलू\nधनिया - पुदिना आलू\n- ३ ते ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे\n- १ मध्यम मोठा कांदा\n- १ मोठा टोमॅटो\n- १ हिरवी मिरची\n- इंचभर आल्याचा तुकडा\n- १ चमचा धणे पावडर\n- अर्धा चमचा जिरे पावडर\n- अर्धा चमचा कसूरी मेथी\n- अर्धा चमचा पुदिना पावडर\n- २-३ टेबलस्पून तेल\n- पाव चमचा हळद\n- पाव चमचा लाल तिखट\n- बटाट्यांची सालं काढून मध्यम फोडी कराव्यात\n- कांदा पातळ उभा चिरावा\n- टोमॅटो बारीक चिरावा\n- हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यावेत\n- आल्याचा तुकडा किसून घ्यावा\n- सगळे कोरडे मसाले एकत्र करून ठेवावे\n- लोखंडी कढई सणसणीत तापली की तेल घालावं\n- यात आता हिरवी मिरची + आलं + कांदा घालावा आणि कांद्याच्या कडा सोनेरी लालसर होईपर्यंत तळसावं\n- सगळे कोरडे मसाले घालून मिनिटभर होऊ द्यावं; मसाले तळल्या जायला हवेत पण जळता कामा नये\n- यात टोमॅटो च्या फोडी घालून, तो गळेस्तोवर मोठ्याच आचेवर होऊ द्यावं\n- आता बटाट्याच्या फोडी, मीठ साखर घालून बटाटा जरा खरपूस होईल असं पाहावं\n-सगळा मसाला माखला की ते सगळं प्रकरण कोरडं पडलेलं असेल कारण आच दणदणीत होती, म्हणून मग त्यात अर्धी/पाऊण वाटी कढत पाणी ओतून अंगाबरोबरची ग्रेवी करावी, मिनिटभर रटरटू द्यावं की भाजी तयार\n- गरम फुलके, घडीची पोळी, वरण-भात यांबरोबर फार मस्त लागेल\n- तळल्या धनिया-पुदिना पावडरीचा मस्त सुगंध येतो या भाजीला\n२ लोकांकरता पुरेल या प्रमाणाची भाजी, बाकी स्वयंपाकासोबत\n- कोरडे मसाले घातल्यावर तेलात ते व्हायला हवे तरच अपेक्षित चव साधेल, तेल त्याप्रमाणात घ्यायला हवंय आधीच\n- गार पाणी घालू नका, चवीत फरक जाणवतो\n- टोमॅटो ला आमचूर पावडरीनं रिप्लेस करता येऊ शकेल पण मग ग्रेवीला बल्क काही राहाणार नाही\n- पुदिना पावडर बेतानं; जास्त झाली तर ओवर-पावर करेल भाजीला\nआलू विथ पुदिना ट्विस्ट छान च लागेल. करून बघण्यात येईल.\nबटाट्याचा वेगळा प्रकार नक्की करुन बघणार. पुदिना बॅकयार्ड ला मोठ्या प्रमाणात येतो पण अजुन २ महिने वाट बघावी लागेल.\nपुदिना पावडर रेडीमेड मिळते का इतर मसाल्यांसारखी (कारण पुदिना घरात वाळवून पावडर करून ठेवलेली इथल्या हवेला टिकत नाही असा अनुभव आहे. म्हणजे पावडर टिकते, पण त्याचा पुदिना-स्पेशल वास-स्वाद सगळा गायब होतो.)\nयोक्या तु शेफ च व्हायला हवे\nयोक्या तु शेफ च व्हायला हवे होतेस मित्रा.\nअफलातून रेसिपी आणि ती पण इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने. अधिक टिपा सुद्धा मनोरंजक आहेत.\nमस्त रेसिपी. नक्की करणार .\nमस्त रेसिपी. नक्की करणार .\n बटाट्याच्या किती ही रेसिपीज असल्या तरी नवीन हव्याच असतात\n<< कारण पुदिना घरात वाळवून पावडर करून ठेवलेली इथल्या हवेला टिकत नाही असा अनुभव आहे. म्हणजे पावडर टिकते, पण त्याचा पुदिना-स्पेशल वास-स्वाद सगळा गायब होतो.)\nआई मायक्रोवेव्हमध्ये करते. छान राहते.\nयुपीवाले फोदणी नाही देत.\nयुपीवाले फोदणी नाही देत. संध्याकाळ्च्या नाश्त्याचा पदार्थ आहे हा त्यांचा. पुदीना,कोथिंबीरीच्या चतणीत छोते उबले आलू मुरवुन खायचे. मस्त लागतात. पाक्रु आवदली.\nलले; मला इथल्या डि-मार्ट मधे\nलले; मला इथल्या डि-मार्ट मधे पाऊच मिळाले होते पुदिना पावडरचे\nमला इथल्या डि-मार्ट मधे पाऊच\nमला इथल्या डि-मार्ट मधे पाऊच मिळाले होते पुदिना पावडरचे >>> हो का मी पण बघतेच मग डी-मार्टमध्ये\nआत्ताच् केली ही भाजी.. ऑ स्स\nआत्ताच् केली ही भाजी.. ऑ स्स म लागतेय.\nही भाजी केली काल\nही भाजी केली काल अशक्य तोंपासू झाली होती अशक्य तोंपासू झाली होती\nयोकु, तुमच्या सगळ्या रेसिपी\nयोकु, तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत. तुमच्या लोखंडी कढई चा फोटो टाकाल का संपदा, मायक्रोवेव्ह मध्ये पुदिना पावडर कशी करायची ते प्लिज सांगाल का\nलोखंडी कढई मी आठवडी बाजारात घेतली होती अशीच. फोटो टाकतो.\nधत तेरे की. रेसिपी न वाचताच\nधत तेरे की. रेसिपी न वाचताच मला ताजा पुदिना लागेल असं वाटलं नी तो घेऊन आले. पुदिना पावडर काही नाहीये घरी ही भाजी करुन बघायला.\nमी पुदिना पावडर नव्हती म्हणुन\nमी पुदिना पावडर नव्हती म्हणुन पुदिना चिरून टाकला...भाजी छान झाली होती\nमाय��्रोवेव्ह मध्ये पुदिना पावडर कशी करायची ते प्लिज सांगाल का\nपुदिना 'निवडून' त्याची पानं मावे च्या फिरत्या बशीत पसरून ठेवून २ मिन्टं फिरवा. त्यानंतर उलटसुलट करून पुन्हा १-दीड मिनिट. मस्त चुरचुरीत कोरडा होईल. रंगही हिरवाच राहील.\nअशीच मेथी केली तर कसुरी मेथी घरचे घरी.\nइतरही हवे ते हर्ब्ज असेच वाळवून पावडर करता येतात. उदा. कढिलिंबाची पाने.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mirrorkolhapur.com/assistant-commissioner-mangesh-sh/", "date_download": "2019-10-22T08:14:20Z", "digest": "sha1:5T3VJTTN4ORLZNSHZJOS2WA5FLAEJBXK", "length": 9542, "nlines": 59, "source_domain": "mirrorkolhapur.com", "title": "सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांचा निरोप समारंभ संपन्न - मिरर कोल्हापूर", "raw_content": "\nसहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांचा निरोप समारंभ संपन्न\nकोल्हापूर ता.29 : महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांची मुख्याधिकारी म्हणून पुणे जिल्हयातील दौंड नगरपरिषदेत बदली झालेने आज त्यांचा छ.ताराराणी सभागृहत येथे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महालक्ष्मीची मुर्ती देऊन निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वणकुद्रे यांनी केले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, प्रा.फंड अधिक्षक उमाकांत कांबळे, एनयूएलएमचे विʉाास कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nसहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांनी बोलताना आपण आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमामुळे माझे मन भरुन आले. आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला धन्य मानतो. त्यांच्याकडून शिकलेल्या कामकाजाच्या कार्यपध्दतीमुळे मला भावी आयुष्यात काम करण्यास प्रेरणा मिळेल. कोल्हापूर महानगरपालिकेत काम केलेमुळे मला विविध विभागाच्या कामकाजाबाबत माहिती झाली. ऑफिस मॅनेजमेंट कशा पध्दतीने केले पाहिजेल याचा फार चांगला अनुभव मला या महापालिकेतून मिळाला आहे. तसेच फक्त ऑफिसमध्ये बसून काम करण्यापेक्षा फिल्डवर्कवर काम करणे, स्वच्छता मोहित राबविणे याबाबत काम करण्याच्या विविध पध्दती शिकलो. स्वच्छता अभियानांमुळे अधिकाऱ्यांशी खेळी मेळीत बोलणे, त्यांच्या कामामध्ये असलेल्या त्रुटी समजून घेणे याचा अनुभव मला आला. मला महापालिकेच्या अनेक विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामामध्ये भरपूर सहकार्य लाभले आहे.\nआयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना गेल्या 5 महिन्यात मंगेश शिंदे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना शहरातील कचऱ्याबाबत, स्वच्छतेबाबत दिलेल्या महत्वाची जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडल्या. त्यांनी कोणतेही काम नाकारले नाही ते काम जबाबदारीने व्यवस्थित पार पाडले. कोल्हापूर महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून गेले पावणे तीन वर्षे त्यांनी काम पाहिले.\nयावेळी मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, उपशहर अभियंता एस.के.माने, रमेश मस्कर, आर के जाधव, उपजल अभियंता भास्कर कुंभार, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.\nश्रवण फडतारे यांच्या हस्ते मुलांना वह्या वाटप\nविद्यार्थी हेच खरे ‘स्वच्छतादूत’ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी\nकरवीर निवासिनी आई अंबाबाईची आज नवव्या दिवशी काशीअन्नपूर्णा देवी रुपात पूजा:खंडेनवमी उत्साहात\nएअरटेल पेमेंट्स बँकेने विमा उत्पादने देण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफशी केला करार\nप्लास्टिक पुनर्वापरासाठी जनजागृतीसह लोकशिक्षणाची गरज : अरुण नरके\nकरवीर निवासिनी आई अंबाबाईची आज नवव्या दिवशी काशीअन्नपूर्णा देवी रुपात पूजा:खंडेनवमी उत्साहात\nएअरटेल पेमेंट्स बँकेने विमा उत्पादने देण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफशी केला करार\nप्लास्टिक पुनर्वापरासाठी जनजागृतीसह लोकशिक्षणाची गरज : अरुण नरके\n‘क्लीन कोल्हापूर’ मोहिमेअंतर्गत अंबाबाई मंदीर परिसरात बुधवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन\nआई अंबाबाईची आज सहाव्या दिवशी कनकधारा महालक्ष्मी स्वरूप पूजा :देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी\n710, अ वार्ड, राजाराम चौक,टिम्बर मार्केट, कोल्हापूर\nMirador (41) अर्थ - उद्योग (568) अश्रेणीबद्ध (302) आरोग्य (370) कला (472) कृषी (240) कोल्हापूर (1972) क्रीडा (107) गुन्हे (61) देश - विदेश (895) नोकरी विषयक (136) ब्लॉग (21) महाराष्ट्र (1271) राजकीय (770) लेख (30) वधू - वर सूचक (19) वैशिष्ट्यपूर्ण (58) व्हिडि��� (47) शिक्षण (348) सांगली (130) सामाजिक (1101)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T08:45:03Z", "digest": "sha1:3Q54WNEXUKPRI7EYYXFW6BSOWCCS6JRC", "length": 2350, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nसरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसामान्य माणूस मोठ्या कष्टानं कमवतो. हा कमावलेला पैसा तो आजही विदेशी विमा कंपन्यांऐवजी एलआयसीमधेच गुंतवतो. सरकार हेच पैसे डबघाईला आलेल्या बॅंका आणि कंपन्याच्या उभारणीसाठी वापरतेय. तसंच आयडीबीआय बॅंकेत पैसे गुंतवल्यामुळे एलआयसीला मोठा फटका बसलाय.\nसरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय\nसामान्य माणूस मोठ्या कष्टानं कमवतो. हा कमावलेला पैसा तो आजही विदेशी विमा कंपन्यांऐवजी एलआयसीमधेच गुंतवतो. सरकार हेच पैसे डबघाईला आलेल्या बॅंका आणि कंपन्याच्या उभारणीसाठी वापरतेय. तसंच आयडीबीआय बॅंकेत पैसे गुंतवल्यामुळे एलआयसीला मोठा फटका बसलाय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/om-prakash-birla-will-be-lok-sabha-speaker/", "date_download": "2019-10-22T08:28:32Z", "digest": "sha1:TKALASN7YTLUT2E3NZCTNL3EHH4LYMAD", "length": 10820, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओमप्रकाश बिर्ला होणार लोकसभेचे सभापती | Dainik Prabhat", "raw_content": "\nओमप्रकाश बिर्ला होणार लोकसभेचे सभापती\nनवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा लोकसभेवर निवडून आलेले खासदार ओमप्रकाश बिर्ला यांची लोकसभा सभापतीपदासाठी एनडीएतर्फे उमेदवारी घोषित केली आहे. या पदासाठी त्यांच्या उमेदवारीची औपचारीक घोषणा आज करण्यात आली. ते राजस्थानातील बुंदी-कोटा मतदार संघातील खासदार आहेत.\nलोकसभेत एनडीएकडे पुर्ण बहुमत असल्याने त्यांची या पदावरील निवड ही आता केवळ एक औपचारीकता राहिली आहे. त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला एआयडीएमके, वायएसआर कॉंग्रेस, आणि बिजू जनता दल या पक्षांनीहीं पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नाव या पदासाठी सूचित केले. लोकसभा सभापतीपदासाठी उद्या बुधवारी निवडणूक होणार आहे. 57 वर्षीय बिर्ला हे राजस्थानात तीन वेळ आमदार म्हणूनही या आधी निवडून आले होते.\nसाधारणपणे लोकसभा सभापतीपदासाठी सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या सदस्याला संधी दिली जाते पण यावेळी केवळ दुसऱ्यां���ा लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्याला संधी देण्यात आली आहे. या आधीच्या सभापती सुमित्रा महाजन या लोकसभेवर आठवेळा निवडून आल्या होत्या. अलिकडच्या काळात सन 2002 साली लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या मनोहर जोशी यांना सभापतीपदावर काम करण्याची संधी मिळाली होती.\nघुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह\nइंदोरच्या हॉटेलला भीषण आग\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून\nसियाचीन पर्यटकांसाठी खुले – राजनाथ सिंह\nहुबळी रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट एक जण जखमी\nहाच भाजपमधील सर्वात प्रामाणिक नेता\nमतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खट्टर यांचा रेल्व व दुचाकीवरून प्रवास\nकर्माने दिलं उंदराने नेलं; शेतकऱ्याची व्यथा\nMaharashtra Elections: औवैसीनीं मतदानाची टक्केवारी कमी झाल्याबद्दल व्यक्त केली चिंता\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-news-318/", "date_download": "2019-10-22T09:19:41Z", "digest": "sha1:FEAW6KQUO6VGQ2GSAPWINBBUZWBEAD2Q", "length": 10636, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन वर्षांत 14 हजार शौचालयांची उभारणी | Dainik Prabhat", "raw_content": "\nदोन वर्षांत 14 हजार शौचालयांची उभारणी\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात भारत स्वच्छ अभियानार्तंगत 2017 पासून आजपर्यंत 14 हजार वैयक्‍तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. झोपडपट्टी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात शौचालये बांधण्यात आली आहेत. याबाबतची आकडेवारी महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सभागृहात दिली.\nसर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करून महापालिका प्रशासनाला धारेवर घरले. यावर उत्तर देताना आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणाले की, शहरात 2017 नंतर सुमारे 14 हजार वैयक्‍तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. शौचालयांची ड्रेनेज लाईनला जोडणी करण्यासाठी काही अडचणी आहेत. त्या दूर केल्या जातील. वैयक्‍तिक शौचालयांची सर्व कामे पूर्ण झाल्याचे तपासूनच संबंधितांच्या खात्यावर अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे.\nसामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत शेल्टर या संस्थेकडून झोपडपट्टी धारकांना शौचालय उभारणीसाठी मदत केली जात आहे. त्याअंतर्गत शौचालयासाठी लागणारे साहित्य दिले जात आहे. आतापर्यंत या संस्थेने शहरात पाच हजार शौचालये उभारली आहेत.\nरक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न\nदिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे\nविद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष\n‘लिव्ह इन’ मधील मैत्रिणीस मारहाण\nकंपनीचे शटर उचकटून सव्वाचार लाखांचे साहित्य लंपास\nपत्नीचा छळ; पतीवर गुन्हा\nपतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी\nविवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा\nपिंपरी : ‘हाफकिन’च्या औषधांना ‘येमेन’मधून मागणी\nरणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली…\n#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=BEST&page=4", "date_download": "2019-10-22T10:24:17Z", "digest": "sha1:KO4FS3V2IRTIKCLAD3NSIILCCKJXQDDW", "length": 3403, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\n'संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम बंद' : मनसे\nसलग पाचव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच\nफ्लॅशबॅक २०१८: मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय\nफ्लॅशबॅक २०१८ : बालरंगभूमी 'मोठी' झाली\nफ्लॅशबॅक २०१८- विद्यापीठाचं गतवैभव परत मिळणार का\nफ्लॅशबॅक २०१८- ड्रग्ज तस्करांसाठी मुंबई 'गोल्डन ट्रँगल'\nफ्लॅशबॅक २०१८: 'एल्गार' जारी रहे..\nबेस्ट कर्मचारी पुन्हा जाणार संपावर\nडाॅ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे, बसची सोय\nबेस्ट खरेदी करणार १ हजार नवीन बस, टॅक्सी-कॅबला देणार टक्कर\nपावसाळ्यात बत्तीगुल झाल्यास चिंता नको\nबेस्टमध्ये करा नोकरीसाठी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5366806386398760357", "date_download": "2019-10-22T08:29:39Z", "digest": "sha1:5Y36J2ABAHAFOLZ3DA6LK34IHDHG7WY3", "length": 6878, "nlines": 54, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अष्टावक्र-नाथगीता", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nगीता म्हटले, की महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली अध्यात्म दर्शन घडविणारी गीता आठवते. अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी श्रीकृष्णाने युद्धभूमीवर त्याला केलेला उपदेश म्हणजे गीता; पण अष्टावक्र मुनींनी सांगितलेली गीता ही त्यापेक्षा वेगळी आहे. यात आत्मज्ञानी अष्टावक्र मुनी आणि राजा जनक यांच्यातील संवाद आहे. पूर्ण वैराग्य आणि आत्मज्ञान कसे प्राप्त होईल, यासाठी अष्टावक्र मुनींनी ही गीता सांगितली आहे. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधकाने काय केले पाहिजे, हे यात सांगितले आहे. या गीतेचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘अष्टावक्र-नाथगीता’ या पुस्तकातून केले आहे. आठ मितींनी विस्तारत जाणाऱ्या आत्म्याच्या जाणिवेचा प्रवास यातून दिसतो. सततच्या ध्यासाने आणि तळमळीने तो जाणून घेताना सूक्ष्म आणि एकाग्र मनाने भौतिकापलीकडील ज्ञान कसे आत्मसात करावे, याचे मार्गदर्शन या ग्रंथात अत्यंत सोप्या व सरळ भाषेत केले आहे. आत्मचिंतनातून ज्ञान, भक्ती आणि वैराग्यप्राप्तीद्वारे आत्मबोधाचा मार्ग या ग्रंथाच्या आधारे वाचकांना सहज समजेल.\nलेखिका : डॉ. वृषाली पटवर्धन\nप्रकाशन : आरंभ प्रकाशन\nमूल्य : ३०० रुपये\n(‘अष्टावक्र-नाथगीता’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nनाथगीता (अध्याय १ ते १८)\nअष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5468829881221521924", "date_download": "2019-10-22T08:37:28Z", "digest": "sha1:4HZWMDYMX6U5PHIWV76O2UN4UQWT2TPI", "length": 27484, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव; यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार\nमुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठ���चा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार, तर बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दैनिक सकाळचे हरी तुगावकर यांना जाहीर झाला आहे. सोशल मीडियासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार ‘बाइट्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचे संपादक अनिकेत कोनकर यांना दिला जाणार आहे.\nराज्य शासनामार्फत पत्रकार, छायाचित्रकार आदींना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जुलै रोजी मुंबईत केली. शनिवार २७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी चार वाजता होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभात २०१६ आणि २०१७ या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे, तसेच महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१७ व २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत.\nविविध पुरस्कारांची यादी -\nलोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत – एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह\nपत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, - ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र.\nअन्य पुरस्कार (प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.)\nबाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - हरी रामकृष्ण तुगावकर, दै. सकाळ\nबाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - दिनेश गणपतराव मुडे, दै. लोकमत समाचार\nमौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - मोहम्मद नकी मोहम्मद तकी, दै. वरक – ए - ताजा\nपु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - महेश घनश्याम तिवारी, न्यूज १८ लोकमत\nतोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - श्री. प्रशांत सोमनाथ खरोटे, दै. लोकमत\nसोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - अनिकेत बाळकृष्ण कोनकर, संपादक, www.bytesofindia.com\nस्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - प्रवीण श्रीराम लोणकर, दै. महाराष्ट्र टाइम्स\nदादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - विजय बाबूराव निपाणेकर, मुक्त पत्रकार (या पुरस्कारामध्ये शासनाच्या रकमेव्यतिरिक्त दै. गावकरीने १० हजार रुपये पुरस्कृत केले आहेत)\nआचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - संजय कृष्णा बापट, दै. लोकसत्ता\nनानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - मोहन मारुती मस्कर-पाटील, दै. पुण्यनगरी\nशि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - भगवान आत्माराम मंडलिक, दै. लोकसत्ता\nग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - श्रीमती इंदुमती गणेश (सूर्यवंशी), दै. लोकमत\nलोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - गोपाल जगन्नाथराव हागे, दै. सकाळ-ॲग्रोवन\nग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - योगेश प्रकाश पांडे, दै. लोकमत\nडॉ. सुरेखा मुळे, चंद्रकांत पाटील यांना शासकीय गटातील पुरस्कार\nमाहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना जाहीर करण्यात आला. छायाचित्रकारांना देण्यात येणारा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत आनंदराव पाटील यांना जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.\n२०१६ आणि २०१७मधील घोषित पत्रकारिता पुरस्कार\n२७ जुलै २०१९ रोजी होणाऱ्या समारंभात २०१६ आणि २०१७मधील पत्रकारिता पुरस्कारांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण होणार आहे. या पुरस्कारांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या पुरस्कारांचा आणि विजेत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -\n२०१६साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना आणि २०१७चा पुरस्कार साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\n५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.\nबाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - राजेश जोष्टे, दै. पुढारी, रत्नागिरी.\nअनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्त���) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई\nबाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई\nमौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्व्हर, नांदेड\nपु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कपिल श्यामकुंवर, प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ\nतोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव, छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई\nसोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई-सकाळ, कोल्हापूर\nस्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरुण भारत, सातारा.\nदादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर (शासनाव्यतिरिक्त १० हजार रुपये दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)\nअनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, दै. लोकमत, लातूर\nआचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - मारुती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई\nनानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे\nशि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - माधव डोळे, ब्यूरो चीफ, दै. सामना, ठाणे\nग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदुर्ग\nलोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती\nग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर\nबाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - लुमाकांत नलवडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर\nअनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर\nबाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) - राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई\nमौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई\nपु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कन्हैया खंडेलवाल, न्यूज १८ लोकमत, हिंगोली\nतोलाराम कुक��ेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई\nसोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई\nस्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद\nदादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे - ५१ हजार रुपये (शासनाव्यतिरिक्त रुपये १० हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)\nअनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी, औरंगाबाद\nआचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई\nनानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर\nशि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरुण भारत, रत्नागिरी\nग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजित डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली\nलोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला\nग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स, गोंदिया\nवर्षा फडके-आंधळे, डॉ. किरण मोघे यांना शासकीय गटातील पुरस्कार\nमाहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) (२०१६) मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके-आंधळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०१७साठीचा हा पुरस्कार जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nतसेच शासकीय गटातील छायाचित्रकारांना देण्यात येणारा केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) (२०१६) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार प्रज्ञेश कांबळी यांना, तर २०१७साठीचा पुरस्कार अमरावती येथील छायाचित्रकार मनीष झिमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nमहाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा २०���६\nप्रथम - आनंद पगारे (नाशिक)\nद्वितीय - रोहित कांबळे (कोल्हापूर),\nतृतीय - शशिकांत सुतार (कोल्हापूर)\nउत्तेजनार्थ - महेश ढाकणे (औरंगाबाद), किसन हासे (अहमदनगर), मिलिंद पानसरे (पुणे)\nमहाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१७\nप्रथम - वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर)\nद्वितीय - दीपक कुंभार (कोल्हापूर)\nतृतीय - अंशुमन पोयरेकर (मुंबई)\nउत्तेजनार्थ - प्रशांत खरोटे (नाशिक), राजेद्र धाराशिवकर (उस्मानाबाद), सुनील बोर्डे (बुलढाणा), उमेश निकम (पुणे), सुशील कदम (नवी मुंबई)\nमहाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१८\nप्रथम - आनंद बोरा (नाशिक)\nद्वितीय - कृष्णा मासलकर (कोल्हापूर)\nतृतीय - राहुल गुलाणे\nउत्तेजनार्थ - सचिन वैद्य (मुंबई), वीरेंद्र धुरी (मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाल बोरकर (हिंगोली)\nTags: BOIBytesofindia.ComDevendra FadnavisJournalism AwardMaharashtraMumbaiअनिकेत कोनकरपंढरीनाथ सावंतपत्रकारिता पुरस्कारबाइट्स ऑफ इंडियामहाराष्ट्रयमाजी मालकररमेश पतंगेविजय फणशीकरहरी तुगावकर\nसंक्रमण काळातही माध्यमांनी मूल्याधिष्ठित व्यवस्था विकसित करावी\nमहायुतीला २२०पेक्षा अधिक जागा मिळतील; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास\n‘कंपनी कर कमी केल्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला’\nनीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड\nनिवडणुकीसाठी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ecopro.org.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-10-22T09:45:42Z", "digest": "sha1:XCPFQSZOI4NTT5GJMJ7YHMCZTZH2MTJO", "length": 5323, "nlines": 87, "source_domain": "ecopro.org.in", "title": "Social Issues – Eco-Pro", "raw_content": "\nआपल्या जिल्हातील वन-वन्यजीव, पर्यावरणाच्या रक्षणासाठी व समाजातील विवीध समस्यांना वाचा फोडण्याकरीता इको-प्रो संस्थेने पर्यावरण व सामाजीक लोकचळवळ सुरू केलेली आहे. शहरातील तसेच जिल्हयातील विवीध समस्या ज्यामुळे सर्वसामांन्याना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, शैक्षणीक समस्या, आरोग्याच्या समस्या आदि समस्यांना वाचा फोडण्याकरीता सुध्दा इको-प्रो नागरीकांना संघटीत करून समस्या मार्गी लावण्याकरीता प्रयत्नशील आहे. सामाजीक प्रश्नांकरीता इको-प्रो ने बाबुपेठ उडड्णपुलाचा प्रश्न लावुन धरला याकरीता मोठे आंदोलन सुध्दा उभारले. प्रदुषणमुक्त चंद्रपूर व समस्यामुक्त चंद्रपूर निर्माण करण्याकरीता प्रत्येक चंद्रपूरकरांची गरज आहे, तेव्हा आपण सुध्दा या चळवळीत सहभागी व्हावे .\nअ. सामाजीक समस्यांचा अभ्यास\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\narchaeological Environment National Youth Award social work swachh bharat Abhiyan किल्ला पर्यटन बांधकाम महाराष्ट्र परिक्रमा योग दिन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग हेरिटेज वॉक हेरीटेज वॉक\nराष्ट्रीय युवा पुरस्कार ने इको-प्रो संस्थेचा सन्मान\nपठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका\nप्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’\nरेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या\nकिल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T09:32:41Z", "digest": "sha1:2W6JOTQKXNLYLQEYZBRYJXARX2DYY7LD", "length": 5339, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:काशीबाई नवरंगे - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.\nस्रोत शोधा: \"काशीबाई नवरंगे\" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध\nऑगस्ट २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nलेख ज्यात अस्पष्ट उल्लेखनीयता युक्त विषय आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T09:15:28Z", "digest": "sha1:VLOADLLHNTAXY3TTEYTZN7JXLLLAFMZR", "length": 7536, "nlines": 55, "source_domain": "satyashodhak.com", "title": "सातारा | Satyashodhak", "raw_content": "\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\n‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही. अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या सातार्‍यातल्या पत्रकारांचीही\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते\nयशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी\nप्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे\nमराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा\nक्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध\nमहान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीवनवेध…\nक्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन…\nआज महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील व दीन-दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन… त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन…\nमहान देशभक्त क्रांतीसिंह नाना पाटील…\nआज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो नाना सगळ्यांना पुरून उरलेत आणि आम्ही त्यांची\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nरामदेव बाबा के कारनामे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ajangaon&search_api_views_fulltext=--%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-10-22T09:30:31Z", "digest": "sha1:QMYTBBHNNHTZISQDZRVCKN2XFMB5AF6V", "length": 7398, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्���ा (1) Apply बातम्या filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nअलिबाग (1) Apply अलिबाग filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nकिमान तापमान (1) Apply किमान तापमान filter\nकृषी विद्यापीठ (1) Apply कृषी विद्यापीठ filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nद्राक्ष (1) Apply द्राक्ष filter\nनांदेड (1) Apply नांदेड filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nमध्य प्रदेश (1) Apply मध्य प्रदेश filter\nमहाबळेश्वर (1) Apply महाबळेश्वर filter\nमालेगाव (1) Apply मालेगाव filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nथंडीची लाट कमी होणार; गारठा मात्र कायम\nपुणे : उत्तरेकडून येत असलेले थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यात गारठा कायम राहणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82&search_api_views_fulltext=--%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T09:33:50Z", "digest": "sha1:WNOGSR3CBTORYY2OCP4TVQX4RGW6E4FL", "length": 10698, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nबाजारभाव बातम्या (7) Apply बाजारभाव बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\n(-) Remove तमिळनाडू filter तमिळनाडू\nकर्नाटक (7) Apply कर्नाटक filter\nकोथिंबिर (7) Apply कोथिंबिर filter\nबाजार समिती (7) Apply बाजार समिती filter\nभुईमूग (7) Apply भुईमूग filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nआंध्र प्रदेश (6) Apply आंध्र प्रदेश filter\nगुजरात (6) Apply गुजरात filter\nडाळिंब (6) Apply डाळिंब filter\nपापलेट (6) Apply पापलेट filter\nफळबाजार (6) Apply फळबाजार filter\nमध्य प्रदेश (6) Apply मध्य प्रदेश filter\nमोसंबी (6) Apply मोसंबी filter\nउत्पन्न (5) Apply उत्पन्न filter\nटोमॅटो (4) Apply टोमॅटो filter\nढोबळी मिरची (4) Apply ढोबळी मिरची filter\nसमुद्र (4) Apply समुद्र filter\nहिमाचल प्रदेश (4) Apply हिमाचल प्रदेश filter\nफुलबाजार (3) Apply फुलबाजार filter\nकिनारपट्टी (2) Apply किनारपट्टी filter\nबंगळूर (2) Apply बंगळूर filter\nसफरचंद (2) Apply सफरचंद filter\nद्राक्ष (1) Apply द्राक्ष filter\nरत्नागिरी हापूस (1) Apply रत्नागिरी हापूस filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nसीताफळ (1) Apply सीताफळ filter\nपुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या...\nपुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह पालेभाज्यांच्या दरात वाढ\nपुणे ः राज्यातील पूरस्थिती निवळल्यानंतर बाजारातील भाजीपाल्याची आवक सुरळीत झाली आहे. मात्र पुरामुळे भाजीपाल्याचे मोठ्या...\nपुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर वाढले\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची सुमारे १४० ते १५० ट्रक आवक झाली होती. कांदा,...\nपुणे बाजार समितीत श्रावण घेवडा, टोमॅटोच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. गेल्या...\nपुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या...\nटोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) सुमारे १४० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41307808", "date_download": "2019-10-22T10:16:32Z", "digest": "sha1:F7QOPU3ATFCRASM74URAJDBIAG27G5XB", "length": 4286, "nlines": 91, "source_domain": "www.bbc.com", "title": "पेट्रोल दरवाढीवर आजचं कार्टून - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपेट्रोल दरवाढीवर आजचं कार्टून\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nछगन भुजबळ यांनी मतदान का केलं नाही\nअभिजीत बॅनर्जींचा देशाला अभिमान: मोदींनी घेतली भेट\n'इन्फोसिसने चुकीचे आकडे सांगितले'\nराज्यात महायुतीचं सरकार येणार की फक्त भाजपचं\nकॅनडामध्ये ट्रडो पुन्हा सत्तेत, जगमीत सिंग 'किंग मेकर' ठरणार\nपुढच्या 10 दिवसात ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडेल\n#100Women: जगाचं भविष्य महिलांनी ठरवलं तर कसं दिसेल\nधनंजय मुंडे प्रकरणावरून पवारांचा महिला आयोगावर निशाणा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090228/mumv03.htm", "date_download": "2019-10-22T10:02:09Z", "digest": "sha1:KCJWHOQVBH6C2WXXNRZX5RI6E2EWJQ3K", "length": 7975, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २८ फेब्रुवारी २००९\nशत्रूला ओळखण्याची वेडय़ा राघूची पद्धत\nअभिजीत काळे, पुणे यांना २००० साली मराठी विज्ञान परिषदेचा कै. शरद नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ\nदिला जाणारा ‘विज्ञान संशोधन पुरस्कार’ मिळाला. त्यांच्या संशोधनाचा विषय होता, ‘पक्षी आपल्या शत्रूला कसे ओळखतो’ हा प्रकल्प त्यांनी आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथे इ.रू. ला असताना (मे २०००) केला होता.\nअभिजीत आणि त्यांच्या मित्रांनी ‘पक्ष्यांमध्ये मनुष्यप्राण्याप्रमाणेच लक्षात ठेवण्याची काही पद्धती असते का’ या विषयावर संशोधन केले होते. त्यासाठी त्यांनी ‘वेडा राघू’ (स्मॉल ग्रीन बी. इटर) या पक्ष्याची निवड केली. ‘पक्षी त्यांच्या शत्रूला कसे ओळखत असतील’ या विषयावर संशोधन केले होते. त्यासाठी त्यांनी ‘वेडा राघू’ (स्मॉल ग्रीन बी. इटर) या पक्ष्याची निवड केली. ‘पक्षी त्यांच्या शत्रूला कसे ओळखत असतील’ याचे संशोधन त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केले.\nवेडा राघू हा हिरव्या रंगाचा कीटकभक्षी पक्षी आह��. त्यांच्या विणीचा हंगाम साधारणत: मेच्या शेवटापासून ते जूनच्या सुरुवातीपर्यंत असतो. म्हणूनच या काळात त्यांची घरटी शोधणे सोपे जाते. दांडीवर बसलेल्या वेडय़ा राघूच्या चोचीत कीटक असूनही तो त्याला गट्ट करत नसेल तर समजावे, जवळच त्याचे घरटे आहे.\nवेडा राघू त्याच्या घरटय़ात लगेच शिरत नाही. त्या आधी तो एका फांदीवरून दुसऱ्या फांद्यांवर- तारांवर आपली जागा सतत बदलत राहतो जेणे करून त्याची निश्चित जागा- घरटे शोधण्यात शत्रूचा गोंधळ व्हावा. बराच वेळ त्याचं स्वत:च्या घरटय़ाचं निरीक्षण चालू असतं. शत्रू अथवा घरटय़ावर नजर ठेवणारा जोपर्यंत नजरेआड होत नाही, तोपर्यंत तो घरटय़ात शिरत नाही. घरटय़ाच्या आत वेडा राघू अधिकच सजग असतो. घरटय़ातली त्याची हालचाल अगदीच मर्यादित असते. त्याचे घरटे शोधताना निरीक्षणकर्त्यांला आपण दुसरीकडे पाहतोय, असा बहाणा करावा लागतो किंवा त्याच्या दृष्टिक्षेपातून दूर व्हावे लागते. त्याचे घरटे शोधण्यासाठी अभिजीत यांनी हीच युक्ती केली.\nनिरीक्षणकर्ता घरटय़ाकडे बघतोय की, आणखी कुठे हे पक्ष्याला कळतं का निरीक्षणकर्त्यांचे शरीर, डोके आणि डोळे यांच्या दिशेप्रमाणे त्यांचे वर्तन होते का निरीक्षणकर्त्यांचे शरीर, डोके आणि डोळे यांच्या दिशेप्रमाणे त्यांचे वर्तन होते का हे त्यांनी तपासले. यासाठी अभिजीत यांनी वेडय़ा राघूची ५ घरटी निवडली. प्रत्येकाची १५० पेक्षा जास्त वेळा सुमारे १०० घडय़ाळी तास निरीक्षणे केली.\nप्रयोगावरून अभिजीत यांनी असा निष्कर्ष काढला की, जेव्हा निरीक्षणकर्ता घरटय़ाकडे लक्ष ठेवून होता, तेव्हा वेडय़ा राघूचे घरटय़ात येण्याचे प्रमाण कमी होते. जेव्हा निरीक्षणकर्ता पक्ष्याकडे पाहत होता, तेव्हा वेडय़ा राघूचे घरटय़ात येण्याचे प्रमाण कमी असले तरी आधीच्या मानाने जास्त होते.\nजेव्हा निरीक्षणकर्ता पक्षी आणि घरटे दोहोंकडे पाहायचा नाही, तेव्हा वेडय़ा राघूचे घरटय़ात येण्याचे प्रमाण खूप जास्त होते. वेडा राघू निरीक्षणकर्त्यांच्या दृष्टीनुसार वेगवेगळे वर्तन करत होता. म्हणजे निरीक्षणकर्त्यांच्या दृष्टीचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे, या हेतूने देण्यात येणारा ‘विज्ञान संशोधन पुरस्कार’ दिला जातो. त्याचे पहिले मानकरी ठरले, अभिजीत काळे विशेष म्हणजे आपले महाविद्यालयी�� शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आताही संशोधन क्षेत्रातच काम करत आहेत. अमेरिकेच्या अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, डॉ. बेकर लॅब येथे ढँ.ऊ. करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.punekarnews.in/picts-impetus-concepts-2019-gets-huge-response/", "date_download": "2019-10-22T08:39:25Z", "digest": "sha1:ELXERHGWYAS5OR6FFE2JZN2S2BHZGGYP", "length": 6603, "nlines": 79, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "पीआयसीटी महविद्यालायाच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेच्या सहभागासाठी देशभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद:पुण्यात भरणार तंत्रज्ञान मेळावा - Punekar News", "raw_content": "\nपीआयसीटी महविद्यालायाच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेच्या सहभागासाठी देशभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद:पुण्यात भरणार तंत्रज्ञान मेळावा\nपीआयसीटी महविद्यालायाच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेच्या सहभागासाठी देशभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद:पुण्यात भरणार तंत्रज्ञान मेळावा\nपुणे: नाविन्यपूर्ण कंप्यूटर (संगणक) आणि माहिती माहितीतंत्रज्ञान अभियांत्रीकीच्या देशपातळीवरील प्रकल्पांसाठी पीआयसीटी महविद्यालायात Impetus & Concepts 2019 या स्पर्धेचे आयोजन 22,23 आणि 24 मार्च 2019 रोजी करण्यात आलेले आहे .\nया प्रकल्प स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी देशभरात ठिकठिकाणी गेलेले होते त्यावेळी त्यांना नाशिक ,बंगलोर ,औरंगाबाद , गुलबर्गा ,चेन्नई आणि इतर ठिकाणांहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे .या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प बघायला मिळतील त्यात बिग दाट , क्लाउड कॉम्पुटिंग , आणि बायोमेट्रिक आणि इतर प्रकल्प बघणे कुतुहलाचे ठरणार आहे .सदर स्पर्धेसाठी संगणक क्षेत्रातील अनेक नामांकित उद्योगसमूह प्रायोजक आहेत.\nकाम बघून माहितीतंत्रज्ञान कंपनीत रोजगाराची सुवर्ण संधी आहे आणि रोख पारितोषिके आदी बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य . पी टी .कुलकर्णी , कार्यक्रमाचे समन्वयक डॉ . गिरिश पोतदार ,प्रा. डॉ. इम्यानुअल मार्कस, प्रा योगेश हांडगे ,प्रा मनीष खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत\nPrevious ससूनच्या महिला डॉक्टर वरील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘डॉक्टर सेल ‘ कडून भाजप नगरसेविका आर��ी कोंढरे यांचा निषेध\nNext ‘स्मृतिगान ‘ मधून स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा \nइंडियन केमिकल कौन्सिलने आरसीईपीअंतर्गतउत्पादन-निहाय‘रुल्स ऑफ ओरिजिन’लागू करून भारतीय केमिकल उद्योगाचे संरक्षण करण्याबाबत व्यक्त केले मत\nपुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान\nराज्यात महायुती २२० नाही तर २५० पार जाणार-चंद्रकांत दादा पाटील\nइंडियन केमिकल कौन्सिलने आरसीईपीअंतर्गतउत्पादन-निहाय‘रुल्स ऑफ ओरिजिन’लागू करून भारतीय केमिकल उद्योगाचे संरक्षण करण्याबाबत व्यक्त केले मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/kaaoksen-keskell%C3%A4-mitten-einer-katastrophe.html", "date_download": "2019-10-22T09:08:16Z", "digest": "sha1:7XW74A25FIQR62EMTOK2DZN4SJCQFEJZ", "length": 8143, "nlines": 223, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Irina - Kaaoksen keskellä के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nअनुवाद: अंग्रेज़ी, इतावली, जर्मन\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:58 अनुवाद, 43 बार धन्यवाद मिला, 24 अनुरोध सुलझाए, 12 सदस्यों की सहायता की, 2 गाने ट्रांसक्राइब किये, 14 मुहावरे जोड़े, 17 मुहावरों का स्पष्टीकरण किया, left 16 comments\nभाषाएँ: native समाप्त, fluent अंग्रेज़ी, studied फ्रेंच, जर्मन, स्वीडिश\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-10-22T09:21:31Z", "digest": "sha1:IDQZFVZB5PXYJZ7SGFDGK3ADATQEBPGD", "length": 7213, "nlines": 120, "source_domain": "raigad.gov.in", "title": "रायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nरायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी\nरायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी\nरायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी\nरायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी\nरायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/thirty-percent-of-business-people-fall-without-drivers/", "date_download": "2019-10-22T08:36:19Z", "digest": "sha1:7WBV3QVXMFB4LTIKLULXSAT4B2OH3AYE", "length": 14600, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहने चालकांशिवाय पडून तीस टक्‍के व्यावसायिक | Dainik Prabhat", "raw_content": "\nवाहने चालकांशिवाय पडून तीस टक्‍के व्यावसायिक\nगडकरींच्या निर्णयाचे शहरातील ट्रान्स्पोर्टर्सकडून स्वागत\nट्रेनिंग सेंटर्ससाठी सहकार्य आणि पुढाकारही\nकौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत मोठी वाहने चालविण्याचे योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारचे सेंटर्स औद्योगिक आणि ट्रान्सपोर्ट हब असलेल्या शहरांमध्ये उघडण्यात यावेत, अशी मागणी देखील असोएशिनच्या वतीने करण्यात येत आहे. ट्रेनिंग सेंटर उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्‍त करणाऱ्या असोसिएशनने पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारचे ट्रेनिंग सेंटर उघडण्याची मागणी के���ी आहे. तसेच अशा प्रकारच्या सेंटर्सला आवश्‍यक ते सहकार्य करण्याची आणि याबाबत पुढाकार घेण्याची देखील तयारी दर्शविली आहे.\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात व जवळच असलेल्या चाकण आणि तळेगाव औद्योगिक पट्ट्यामुळे तसेच आयटी हबमुळे शहरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय खूपच कमी अवधीत वाढीस लागला आहे. प्रवासी आणि माल वाहतूक अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायात शहरात दहा हजारांहून अधिक व्यावसायिक कार्यरत आहेत. या व्यावसायिकांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सुमारे तीस टक्‍के वाहने चालकाविना पडून आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चालक परवाना काढण्यासाठी असलेली शिक्षणाची अट रद्द केली आहे. या निर्णयाचे उद्योगनगरीतील उद्योजक आणि व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. यामागील मुख्य कारण असे की, सुमारे तीस टक्‍के वाहने चालक मिळत नसल्यामुळे पडून आहेत. यात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांपासून आयटीयन्स तसेच नागरिकांना सेवा देणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणारी छोटी वाहने देखील आहेत. शिक्षणाची अट रद्द केल्याने जास्तीत जास्त तरुणांना वाहन चालक परवाना मिळेल आणि ही तूट भरुन निघेल, तसेच रोजगाराच्या संधी वाढतील, असेही स्थानिक वाहतूक व्यावसायिकांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.\nअसोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरात सुमारे दहा हजाराहून अधिक ट्रान्सपोर्टर्स आहेत. या व्यवसायाच्या काही मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे चांगल्या वाहनचालकांचा अभाव ही आहे. सुमारे तीस टक्‍के वाहने चालक नसल्यामुळे रस्त्यावर धावत नाहीत. चालकांविना उभ्या असलेल्या या वाहनांचा कर्जाचा हप्ता, इतर खर्च हे मालकाला पदरमोड करुन भरावे लागत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे चालकांची संख्या वाढेल अशी आशाही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.\nसरकारने शिक्षणाची अट रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायास चालक मिळतील. सरकारने ट्रेनिंग सेंटर स्थापन करावेत, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्राची मनुष्यबळाच्या अभावाची समस्याही दूर होईल.\n– प्रमोद भावसार, कार्याध्यक्ष, असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/food-and-health", "date_download": "2019-10-22T09:55:36Z", "digest": "sha1:STKIFHU5YSJJZX5RR64SX22JDMKUTVQT", "length": 7666, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Western Maharashtra News in Marathi: Latest Kolhapur News, Breaking News in Kolhapur, Kolhapur News, Ahemadnagar News, Sangli News, Satara News, Solapur News, कोल्हापूर मराठी बातम्या, सांगली बातम्या, सोलापूर बातम्या, मराठ��� ब्रेकिंग न्यूज | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआयुष्य आणि करिअरच्या योग्य समतोला साठी - या...\nपुणे : सध्या तुमच्या आमच्यातील प्रत्येकजण करिअरच्या मागे धावू लागला आहे. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय. हे करत असताना मानासिक आरोग्याचे मात्र तीन-तेरा होत आहेत. याकडं...\nकर्मचाऱ्यांना सतावतेय नोकरी गमावण्याची चिंता;...\nसध्या मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी आलेल्या व्यक्तींच्या रांगा वाढतायत. अनेक कंपन्यांमध्ये वर्षानुवर्षे वेगवेगळ्या हुद्द्यांवर कामं करणारी ही लोकं. मात्र सध्या...\nप्रसादातून विषबाधेची शक्यता; गणेशोत्सवावर...\nराज्यात पुढील आठवड्यापासून गणेशोत्सवाची धूम असणारंय. मात्र कुरापती पाकिस्तानच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. दहशतवादी गणेशोत्सवाचा फायदा...\nई-सिगारेटच्या केवळ एका सेवनाने हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीत बदल होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे या...\nअमिताभ बच्चन यांचा क्षयरोगाशी सामना; यकृत ७५...\nमुंबई - अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लोकांना क्षयरोग (टीबी) या आजाराबाबत जागरूकतेचा संदेश देत स्वतःला क्षयरोग झाल्याचा खुलासा केला आहे. ७६ वर्षीय अमिताभ बच्चन क्षयरोग या गंभीर...\nगोंदियात मसूर डाळीत मृत वटवाघुळाचे पिल्लू;...\nप्रतापनगर प्राथमिक शाळेत पोषण आहार म्हणून देण्यात येणाऱ्या भातामध्ये चक्क अळ्या आढळल्यात. या घटनेमुळं चांगलीच खळबळ उडालीय. हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशीच खेळ आहे....\nतुमच्या ताटातून पापलेट, बोंबील होणार कायमचे...\nतुम्ही अस्सल मासेखाऊ आहात आणि ताटात मासा नसेल तर तुमचं पोट भरत नसेल तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापुढे तुम्हाला पापलेट, बोंबील केवळ स्वप्नातच पाहावे लागणारेत. कारण...\nकुठलंही फरसाण, वेफर्स किंवा चकल्या खाल तर जाल ...\nफरसाण, वेफर्स, चकली असे पदार्थ आवडत नाही, असे लोक शोधूनही सापडणार नाहीत. कुरकुरीत, खमंग वेफर्स, फरसाण एका बैठकीत बोकाणा भरून किती खाल्ले याचा हिशेब कोणी ठेवत नाही. पण हे...\nमायानगरी मुंबईला जीवघेण्या फेन्टानीलचा विळखा\nफेन्टानील, सध्याच्या घडीला बाजारात असलेलं अत्यंत धोकादायक आणि खतरनाक ड्रग्स. याच फेन्टानीलनं अमेरिकेत 33 हजार जणांचा बळी घेतलाय. यावरुन हे ड्रग्स किती विनाशकारी असेल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T08:44:13Z", "digest": "sha1:U6WKGDNZQEQRT6V465LPTN3LVP2DQWSN", "length": 5949, "nlines": 118, "source_domain": "raigad.gov.in", "title": "नागरिक सेवा | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nश्रेणीनुसार सेवांचा क्रम लावा\nसर्व आरटीआई ऑनलाइन आधार सक्षम पीडीएस अधिकार अभिलेख - 7/12 एनआयसी सेवा आपले सरकार आधार (युआयडीएआय) पासपोर्ट सेवा\nआधार बेस सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली\nअधिकार अभिलेख – 7/12\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amate&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amalegaon&search_api_views_fulltext=--vaccination", "date_download": "2019-10-22T09:34:28Z", "digest": "sha1:RWJGZGTTBFE4C5PAEH5D23N2KOIIMDFF", "length": 6297, "nlines": 134, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ��्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nदीपक चव्हाण (1) Apply दीपक चव्हाण filter\nपशुखाद्य (1) Apply पशुखाद्य filter\nभारनियमन (1) Apply भारनियमन filter\nमालेगाव (1) Apply मालेगाव filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nलसीकरण (1) Apply लसीकरण filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nशेततळे (1) Apply शेततळे filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nकाटेकोर व्यवस्थापनातून लेअर पोल्ट्रीत बसवला जम\nव्यवसायाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय कोणत्याही व्यवसायात यश मिळत नाही. वजीरखेडे (जि. नाशिक) येथील शशिकांत आणि रमाकांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8&page=20", "date_download": "2019-10-22T10:21:34Z", "digest": "sha1:5VRTV6YNMWWDFC3K237WDUGKEWQ67PO3", "length": 3117, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nएका मुंबईकराचं मुंबईकरांसाठी खुलं पत्र\nकेईएममध्ये पाण्यात उभं राहून डॉक्टरांनी केले उपचार\nमुंबईत पाऊस ओसरला, कचरा मात्र साचला\nदहिसरमध्ये दोन तरुण नाल्यात गेले वाहून\nउद्धव ठाकरे म्हणाले, 'महापालिकेच्या कामामुळेच मुंबई सुरक्षित'\nबीडीडी चाळीत वाहून आले 'कॅट फिश'\nमहेश भूपती, ती आणि टॉवेल\nमुंबईकरांसोबतच बॉलिवूड कलाकारही अडकले\nधुंवाधार पावसामुळे ५ जणांचा बळी, चौघे अजूनही बेपत्ता\nवरळीत पडला सगळ्यात जास्त पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/09/blog-post_87.html", "date_download": "2019-10-22T08:35:00Z", "digest": "sha1:72IQLBSMBBUXMQ4BHJY2PSQRMCM5YPOE", "length": 28673, "nlines": 179, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n२१ राज्यातील ११००० पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या १२००० पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून ‘२०१९ स्टेट्स ऑफ पोलिसिंग इन इंडिया’ असा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या स्वभावातचं गुन्हा करण्याचा कल असतो, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. संपुर्ण मुस्लिम समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या या अहवालावर गांभिर्याने चर्चा व्हायला हवी. हा अहवाल तयार करण्यासाठीची सर्व्हेक्षण पध्दती, त्या सर्व्हेक्षणात घेतलेले एकक व त्याच्या प्रमाणिकरणासाठी वापरलेली पध्दती, त्यामागचा हेतु आणि त्यामागील शासनाची भुमिका हि अधिकृतरित्या समोर आली पाहिजे. मुस्लिमांविषयी नियोजनबध्दपणे पसरवलेली सामाजिक समज आणि त्यामागच्या राजकीय प्रेरणा याचा विचार करुन अशा सर्व्हेक्षणाचे एकक घेतले जातात. अनेक खटल्यातुन खुद्द पोलिसांची मानसिकता समोर आली आहे. मुस्लिम समाजाला राजकीयदृष्ट्या गुन्हेगार ठरवण्याच्या प्रक्रीयेत पोलिसांची भुमिकाही महत्त्वाची ठरली आहे. विभुतीनारायण राय यांच्या ‘भारतीय पोलिस आणि मुसलमान’ या पुस्तकात अशा अनेक घटनांचा उल्लेख येतो. हाशिमपुराच्या घटनेने तर पोलिसाच्या माध्यमातुन कार्यरत असलेल्या सांप्रदायिकतेच्या झुंडीला बेनकाब केले आहे. ‘हु किल्ड करकरे’ , ‘व्हाय ज्युडिशिअरी फेल्ड’ ’११ साल सलाखों के पिछे’, ‘अक्षरधाम केस’ जामिआ च्या प्राध्यपकांनी केलेले दहशतवादाच्या खटल्यांचे सत्यशोधन यातुन आरोपींपेक्षा पोलिसांच्या भुमिका संशयास्पद वाटल्या आहेत. बकरी ईदच्या पाश्र्वभुमीवर हिंगोली शहरात तणाव निर्माण करण्यात आला. त्यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनीच मुस्लिमांची वाहने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. इशरत जहां, सोहराबुद्दीन हत्याकांड, बाटला हाउस इनकाउंटर, भोपाळ इनकाउंटर, यामध्ये पोलिसांनी रचलेल्या कथा अत्यंत हास्यास्पद आहेत.\nदहशतवादाच्या खटल्यातुन सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सोडण्याचे प्रमाण ८० टक्क्याहून आधिक आहे. हैदराबादच्या मक्का मसजिद बाम्बस्फोट खटल्यात निर्दोष मुस्लिम तरुणांना अनेक वर्ष तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर असिमानंदने कबुली जबाब दिल्यानंतर शासनाने त्या तरुणांची माफी मागितली. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले. पण त्या आधिकाऱ्यांचे काय ज्यांनी कलिम, मोहसीन सारख्या निष्पाप तरुणांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यात गोवले ज्यांनी कलिम, मोहसीन सारख्या निष्पाप तरुणांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यात गोवले ज्या असिमानंदाने न्यायालयासमोर कबुलीजबाब दिला त्याची देखील जामीनावर मुक्तता होते. मालेगाव खटल्यात मुळ आरोपी पकडल्यानंतरही चुकीच्या पध्दतीने त्या खटल्यात गोवलेल्या मुस्लिम तरुणांना सोडले जात नाही. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्यांना न केलेल्या गुन्ह्यात नाईलाजाने जामीन घ्यावा लागतो. त्या पाश्र्वभूमीवर असा अहवाल येणे सहाजिक आहे.मागील आठवड्यात कारी ओवेस नावाच्या तरुणाची झुंडीकडून हत्या करण्यात आली. तो कारी ओवेस कसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, हे सांगण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत. मृताला, पिडीताला गुन्हेगार ठरवणाऱ्या या मानसिकतेकडून पिडितांचा समुह असलेल्या मुस्लिम समाजाने दुसरी अपेक्षा काय करावी ज्या असिमानंदाने न्यायालयासमोर कबुलीजबाब दिला त्याची देखील जामीनावर मुक्तता होते. मालेगाव खटल्यात मुळ आरोपी पकडल्यानंतरही चुकीच्या पध्दतीने त्या खटल्यात गोवलेल्या मुस्लिम तरुणांना सोडले जात नाही. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्यांना न केलेल्या गुन्ह्यात नाईलाजाने जामीन घ्यावा लागतो. त्या पाश्र्वभूमीवर असा अहवाल येणे सहाजिक आहे.मागील आठवड्यात कारी ओवेस नावाच्या तरुणाची झुंडीकडून हत्या करण्यात आली. तो कारी ओवेस कसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, हे सांगण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत. मृताला, पिडीताला गुन्हेगार ठरवणाऱ्या या मानसिकतेकडून पिडितांचा समुह असलेल्या मुस्लिम समाजाने दुसरी अपेक्षा काय करावी मृत्युनंतर नुकसान भरपाईऐवजी पहलु खानवर गुन्हा दाखल केला जातो. अशा मानसिकतेच्या व्यक्तींनी सर्व्हेक्षण केले असेल आणि त्यांनी त्यांच्याच नातलगांचे एकक तपासले असतील तर या अहवालाच्या निष्कर्षिावषयी अचंबीत होण्याची गरज नाही. पोलीसांच्या पापामुळे निर्दोष असूनही आयुष्याचे २१ वर्ष तरुंगात खपवल्यानंतर हि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या निसार अहमद सारख्या शेकडो तरूणाच्या डोळ्यात जर तुम्हाला गुन्हेगार प्रवृत्ती दिसत असेल, आणि या देशातील अनेक न्यायप्रेमी माणसे या प्रकरणांकडे पाठ फिरवून मुस्लिमांच्या चुका दाखवत राहणार असतील तर या देशाच्या भविष्यात आपण अंधार पेरतोय इतके मात्र नक्की.\nकेंद्रातले सरकार बदलल्यानंतर अवघ्या काही दिवसात पुण्यामध्ये मोहसीन शेख या तरुणाची झुंडीद्वारे हत्या केली जाते. पाच वर्ष पुर्ण झाल्यानंतरही त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. त्याच्या आई वडीलांना नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही. त्याच्या हत्येनंतर मोहसीनच्याच परिवाराचीच उलटी चौकशी केली जाते. आपल्या मुलासाठी न्याय मागत फिरणाऱ्या असहाय्य पित्याने अखेर मृत्यु जवळ केला, पण त्याची दखल किती जणांनी घेतली. पोटा, टाडा, युएपीए अंतर्गत हजारो मुस्लिम तरुणांना तुरूंगात टाकून त्यांच्या आयुष्याचे १०-३० वर्ष कुणी बर्बाद केले. या कायदा अंतर्गत पोलिसांनी अटक केलेल्या किती तरूणांवरती आरोप न्यायालयात आरोप पोलिसांनी सिद्ध केले\nत्या उपरही मुस्लिम समाजाविषयी सर्व्हेक्षण केले जाते. उलट सर्व्हेक्षण पोलिस प्रशासनाविषयी व्हायले हवे. किती पोलिस कर्मचारी सांप्रदायिक प्रवृत्तीचे आहेत. किती जम धर्मप्रेरीत अत्याचारात पक्षपाती भुमिका घेतात. किती जणांनी मुस्लिम असणाऱ्या आरोपींचे त्याच्या धर्मभेदामुळे छळ केला आहे. अशा प्रश्नांवर सर्व्हेक्षण व्हायला हवा. त्याचा अहवाल तयार करायला हवा. पण इथे उलटपक्षी मस्लिम समाजाचे सर्व्हेक्षण केले जाते. मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन केली जाते. हा अहवाल तयार करण्याची आताचे प्रयोजन नेमके काय आहे याविषयी वेगळे सांगायची गरज नाही.\nटाडा आणि पोटाची आकडेवारी\nटाडा-१९८७ ला संपूर्ण देशात लागू झाला तो १० वर्ष देशात लागू राहिला. त्यातील ९ वर्षांचे टाडा कायद्याचे आकडे उपलब्ध आहेत,\nअर्थात ३० जुन १९९४ पर्यंतचे हे आकडे आहेत. टाडा अंतर्गत ७६,१६६ व्यक्तींना अटक झाली. त्यात मुस्लिम ओरोपींचे प्रमाण सर्विाधक आहे. त्यातील फक्त -८१३ लोकांना शिक्षा झाली. त्यानंतर दहशतवादाच्या वाढत्या घटनांचे संदर्भ देऊन २६ मार्च २००२ रोजी पोटा कायदा करण्यात आला. राज्यसभा आणि लोकसभेत एकत्रित कामकाज घेऊन हा कायदा पारित केला गेला. त्याअंतर्गत ४३४९ गुन्हे दाखल करण्यात आले. आणि १०३१ व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यापैकी फक्त १३ लोकांना शिक्षा झाली. (हे आक���े राज्यसभेत तत्कालीन गृहमंत्र्यांनी १४ मे २००५ ला दिलेले आहेत)\nदोन्ही कायद्यामध्ये गुन्हे दाखल होण्याची आकडेवारी त्यावर अटक होण्याची आकडेवारी आणि त्यानंतर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेल्यांची आकडेवारी यामधील तफावत मोठी आहे. त्यामुळे हीच तफावत दोन्ही कायदे रद्द करण्यास कारणीभूत ठरली. पोलीसांनी गुन्हेगाराला समाजाशी व समाजाला गुन्हेगाराशी जोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शेकडो तरूणांचे आयुष्य कशाप्रकारे बर्बाद करण्यात आले यावर पण एखादा अहवाल सादर करावा. जर असा अहवाल सादर झाला तर त्या अहवालाचा जो निष्कर्ष निघेल त्यातुन पोलिस प्रशासनाची खरी प्रतिमा समोर येईल\nया अहवालातून गोहत्या, अपहरण, बलात्कार व रस्ते अपघातानंतर झुंडशाहीकडून एखाद्याला ठेचून मारणे, त्याचबरोबर एखाद्या गुन्हेगाराचे एन्काउंटर करणे अशा गुन्ह्यांना बहुतेक पोलिसांचे समर्थन असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर येतील. मध्यंतरी एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे ३५ टक्के पोलिसांना गोहत्येवरून जमावाकडून संशयिताला ठेचून मारणे योग्य वाटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर ४० टक्के पोलिसांना बलात्कार, अपहरण, रस्ते अपघातात वाहकाची चूक असेल तर अशांना जमावाकडून मिळणारी शिक्षा किंवा जमावाकडून होणारा हिंसाचार योग्य वाटला. मुस्लिम समाजाविषयी आलेल्या अहवालाचे हे प्रकरण खुप गंभीर आहे. संबधित अहवाल तयार करणाऱ्याची व त्यामाध्यमातून आपेल इप्सित साध्य करण्यात गुंतलेल्यांना रोखायला हवे. गेल्या कित्येक वर्षे जमातवादी इतिहासकारांनी, लेखकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांच्या मनात मुस्लिम समाजाच्या विरोधात चुकीचा प्रचार केला. गुजरात दंगलीचे समर्थन करणारे अनेक आधिकारी आजही गुजरातच्या प्रशासनात आहेत. ज्यांनी निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्या संजीव भट यांच्यासारख्या आधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले. मुस्लिम समाजासोबतच भारतीय समाजाच्या भविष्यासाठी हे अत्यंत घातक आहे. न्यायसंस्थेची, दंडव्यवस्थेची निरपेक्षता अबाधित राहत नसेल तर राष्ट्राच्या अस्तित्वाला त्यामुळे धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे प्रत्येक सजग भारतीय व्यक्तीला राष्ट्राच्या भविष्यासाठी सावध होण्याची गरज आहे. न्यायसंस्था आणि दंडव्यवस्���ेला बहुसंख्याक राजकारणाच्या प्रभावातुन मुक्त करुन राष्ट्राच्या प्रतिमेला जपायला हवे. भारतीय राज्यघटनेची भारतीय समाजाविषयीची संकल्पना राष्ट्राविषयीची सामाजिक भुमिका यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.\nसत्याची साक्ष - भाग-6\nमानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर\nडोळ्यात खुपणार्‍या कोणत्याही राज्याची भविष्यात हीच...\nशरद पवारांच्या सक्रीयतेने राज्यात भाकरी फिरणार\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nउत्सव आनंदाचा साजरा करायचा असतो विध्वंसाचा नव्हे \nहैदराबाद मुक्तीचा दुर्लक्षित इतिहास\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\nशहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आ...\nपूरग्रस्तांसाठी पाठविली 40 हजारांची औषधे\nआपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा\nकाश्मीर : स्वर्गाचा घात आणि फाळणीच्या नरकाचा ध्यास...\nमहापूर ओसरला; अडचणी कायम\nपरलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१९\nभाग्यावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान\nमुस्लिम समाजाविषयीचा अहवाल आणि पोलिसांची मानसिकता\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\nडिजिटल लोकशाही बदलते आयाम\nमहानगरी स्त्रियांना येणारे जातिभेदाचे अनुभव\nसत्याची साक्ष - भाग-5\nएकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार\nएनआरसी : डोंगर पोखरून निघाला उंदीर\nद्वेषाने गाठला परमोच्च बिंदू\nजमीयत उलेमा ए हिंदतर्फे मुस्लिम बोर्डिंग येथे पूरग...\nसावित्रीबाई फुले रुग्णालयाला औषधांचा साठा प्रदान\nआजची युवापिढी व्यसनाच्या आहारी\nपवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nविकासासाठी शाश्वत उपायांची गरज\nभारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय\nश्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण\nकाश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा\n०६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nशिवरायांचे निष्���ावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nजगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात\n-शाहजहान मगदुम देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात बे...\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\n२७ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\n२१ जून ते २७ जून २०१९\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\n- सलीम खान मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090602/mood01.htm", "date_download": "2019-10-22T09:02:42Z", "digest": "sha1:UNFMMCTA33UPD3U4MH3EBTPIBCATKA5V", "length": 8584, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार, १ जून २००९\nपरीक्षेपेक्षा ऑनलाइनचेच टेन्शन अधिक\nदरवर्षी अकरावीच्या अॅडमिशन्ससाठी काही ना काहीतरी वेगळे बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक असलेलं शिक्षण महासंचालनालय व महाराष्ट्र बोर्ड या ना त्या कारणाने एक तर राजकीय\nपक्षांच्या कात्रीत सापडतात, नाही तर विद्यार्थ्यांमधील प्रचंड असंतोषाला सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यावर येते. यंदाही ऑनलाइन अॅडमिशनचा प्रस्ताव हा अशाच काहीशा वादात सापडला आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीत बदल हा आवश्यकच आहे. अॅडमिशनसाठी लागणाऱ्या भल्यामोठय़ा रांगा, विद्यार्थ्यांना करावी लागणारी वणवण, फॉर्मस् खरेदी करण्यावर खर्च होणारे पैसे या सगळ्यांपासून विद्यार्थ्यांना थोडा कमी त्रास व्हावा म्हणून ऑनलाइन अॅडमिशन पद्धती राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, पण यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचा गंधही नाही अशा व गरीबवर्गातील विद्यार्थ्यांची त्यामुळे पुरेशी पंचाईत झाली आहे.\nअशाच काही इंटरनेट व तंत्रज्ञानाशी फारसं जुळवून न घेतलेल्या विद्यार्थ्यांशी बोलल्यावर जाणवलं की, अनेक विद्यार्थ्यांना तर अॅडमिशन्स ऑनलाइन होणार म्हणजे नक्की काय हेही माहीत नाही. या अॅडमिशनची पद्धती काय असणार ही वेबसाइट कशी शोधायची ही वेबसाइट कशी शोधायची यासारखे प्राथमिक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडले आहेत. खासकरून आर्थिक स्थ���ती फारशी चांगली नसलेल्या विद्यार्थ्यांना या सर्वाचं खूपच टेन्शन आलं आहे. माहितीचा अभाव आणि त्यातून तंत्रज्ञानाबद्दल असलेली अनवस्था या व अशा अनेक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी या अॅडमिशन पद्धतीबद्दल नाकं मुरडली आहेत.\nहे विद्यार्थी व त्यांचे पालक या मुळे सध्या टेन्शनमध्ये आहेत. या ऑनलाइन अॅडमिशन पद्धतीत घोटाळा झाला तर वर्ष फुकट जाईल अशी भीती या विद्यार्थी-पालकांना भेडसावत आहे. वर्षभर अभ्यास केल्यानंतर आता जेव्हा निकाल तोंडावर आले आहेत, तेव्हा या आगळ्यावेगळ्या चिंतेने पालकांना ग्रासलं आहे. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेचं जितकं टेन्शन विद्यार्थ्यांना होतं, त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त टेन्शन आता अॅडमिशनचं काय होणार, या विचाराने विद्यार्थ्यांना आलं आहे. आमचे प्रतिनिधी जेव्हा विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधत होते तेव्हा काही विद्यार्थी याबद्दल पूर्वी काहीच माहिती नसल्याचं सांगत होते. या सगळ्यात तुम्ही काही मदत करू शकाल का, असं आमच्या प्रतिनिधींनाच उलट विचारत होते.\nज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती होती त्यांच्यापैकीही बरेचजण ऑनलाइन वापराबद्दल अनभिज्ञ होते. त्यांतील बऱ्याच जणांनी आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे यासंबंधी मदत मागितली आहे.\nसायबर कॅफेत जाऊन त्यांच्या मालकांकडेही अनेक विद्यार्थ्यांनी मदत मागत आहेत. आजूबाजूच्या सुशिक्षित लोकांकडेही विद्यार्थी मदतीसाठी विनंती करू लागले आहेत. पळापळ करणं चालेल, पण ही ऑनलाइन अॅडमिशन नको, असंही अनेक जण म्हणत आहेत.\nकाही विद्यार्थ्यांनी मात्र हा बदल स्वागतार्ह आहे, असंही सांगितलं आहे. तंत्रज्ञान जसजसं पुढे जात आहे तसतसं आपल्यालाही प्रगत व्हायला हवं. फक्त या अॅडमिशनबद्दल योग्य माहिती विद्यार्थी, कॉलेजेस व शाळांपर्यंत वेळेवर पोहोचायला हवी.\nएकूणच या ऑनलाइन अॅडमिशनविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेकांना याचं प्रचंड टेन्शन आलं आहे, तर यामध्ये सर्वसमावेशक सुसूत्रता असायला हवी, असं मत काही विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. प्रतिक्रिया काहीही असोत आता मात्र या ऑनलाइन अॅडमिशनसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना कंबर कसायला हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/farm-pond-for-sustainable-dry-land-agriculture/", "date_download": "2019-10-22T08:21:53Z", "digest": "sha1:FY7ZXUIEQMJ4QXH3EM5UWEIQLR24QSX7", "length": 16981, "nlines": 146, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळे\nदेशात सर्वाधिक धरणे राज्यात असूनही येथील भौगोलिक परिस्थितिमुळे सिंचन क्षमता १७ ते १८ % दरम्यान आहे. ८२ ते ८३ % शेतीतील उत्पादन मौसमी पावसावर अवलंबून आहे. जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण व वितरण यात अनिश्चितता वाढली आहे. राज्यात ५२% हून अधिक क्षेत्र टंचाई ग्रस्त आहे तर जवळपास ४०% क्षेत्र हलक्या जमिनीचे आहे. पावसाचे उशिराने आगमन, पावसातील मोठे खंड, अतिवृष्टी, कमी पाऊस या सर्वामुळे कोरडवाहु शेतीतील पिकांचे उत्पादन अनिश्चित असते. आपण ११ महीने चांगला खुराक दिला आणि १ महिना उपाशी ठेवले तर कोणत्याही व्यक्तीची तब्बेत चांगली राहणार नाही. त्या प्रमाणे पीक उत्पादनासाठी चांगली मशागत, उत्तम बियाणे, खते या सर्वाचा वापर केला मात्र पाऊस अनिश्चित झाला तर सर्व नुकसान होते. म्हणून पावसातील खंडाच्या परिस्थितीत पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पिकास १ अथवा २ पाणी दिल्यास पिकाचे उत्पादन चांगले येवू शकते. म्हणून कोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळ्याची गरज आहे.\nपिकांना संरक्षित पाणी देण्याबरोबरच मत्स्यपालन, दुबार पीक, फळपीक लागवड यशस्वी करण्यासाठी शेततळे अत्यावश्यक बाब आहे. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून शेततळ्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यापैकी काही माहिती पुढीलप्रमाणे, सर्व साधारण ३०मी. x ३०मी. x ३मी. आकाराचे शेततळे गृहीत धरूया. १०मी x १०मी. x ३मी या कमीत कमी आकाराचे शेततळे शेतकऱ्यास काही योजनेत घेता येते.\nमागेल त्याला शेततळे योजना\nराज्यातील कोणताही शेतकरी यात ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकतो. यंत्राने शेततळे खोदण्यासाठी अनुदान देय आहे.\nराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD)\nखर्चाच्या ५०% रु.७५,०००/- प्रती लाभार्थी मैदानी प्रदेशात, तर ५०% रु. ९०,०००/- डोंगराळ प्रदेशात\nया प्रकल्पात निवडलेल्या गावांमध्ये शेततळे प्लॅस्टिक अस्तरीकरणासह घेणार्‍यास हे अनुदान देय आहे.\nरु.५०,०००/- मागेल त्याला शेततळे योजने प्रमाणे\nया योजनेत निवडलेल्या गावातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.\nरु.३���,०००/- प्रती शेततळे, मृ.स. निकषानुसार\nअनुसूचीत जाती व नवबौद्ध शेतकर्‍यांची या योजनेत जिल्हा परिषद मार्फत निवड झालेल्यांना अनुदान देय आहे.\nरु.३५,०००/- प्रती शेततळे, मृ.स. निकषानुसार\nआदिवासी शेतकर्‍यांची या योजनेत जिल्हा परिषद मार्फत निवड झालेल्यांना अनुदान देय आहे.\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - गहू, भात, कडधान्य\nडोंगराळ भाग व ज.जा.उ.यो. क्षेत्रात ५०% रु.५७,८९२/- अनुदान तर इतर क्षेत्रासाठी ५०% रु.५५,५९४ /-\nया योजनेत लागू असलेल्या जिल्हयातिल शेतकर्‍यांसाठी अनुदान देय आहे.\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियान-सामूहिक शेततळे\nफूल डग आऊट शेततळे अनुदान\nरु. २.०० लाख ते रु. ७.५३ लाख\nपुर्णपणे खोदाई करावयाचे शेततळे हे २००० घ.मी. ते १०,००० घ.मी क्षमतेसाठी, लाभधारक शेतकर्‍याकडे फलोद्यान पिकाखाली क्षेत्र असणे आवश्यक\nरु. ०.६५ लाख ते रु. ५.५६ लाख\nजमिनीच्या वर बांध घालून पाणीसाठा करावयाचे शेततळे हे ५०० घ.मी. ते १०,००० घ.मी क्षमतेसाठी, लाभधारक शेतकर्‍याकडे फलोद्यान पिकाखाली क्षेत्र असणे आवश्यक\nबोडी टाइप सामूहिक तलाव साठी रु. ०.६७ लाख ते ३.४९ लाख\nबोडी टाइप सामूहिक तलाव २५०० घ.मी. ते १५,००० घ.मी. क्षमतेसाठी. बोडी हे पूर्व विदर्भातील पाणी साठवण्याचा तलाव आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nरु. १,५६,०२९/- ते रु. २,८७,०१६/- मापदंड (डोंगराळ भागासाठी व ज.जा.उ.यो.क्षेत्र विरहित इतर क्षेत्रासाठी)\nराज्यातील सर्व गावातील जॉब कार्ड धारक शेतकरी या योजनेत ग्रामपंचायतीने निवड केल्यास लाभ घेऊ शकतात. डोंगराळ भागासाठी व ज.जा.उ.यो. क्षेत्रात मापदंड या पेक्षा अधिक आहेत.\nएकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम,\nशासनाच्या कृषि विभागामार्फत योजनेच्या निकषानुसार शेततळे खोदण्यात येते.\nयात लाभार्थीचा आर्थिक सहभाग नसतो व शेततळे जलसंधारण उपचाराचा भाग म्हणून घेतले जाते.\nया प्रकारच्या योजनेत व निकषात वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे अनेक योजना असल्या तरी प्रत्येक योजनेत भाग घेताना संबंधित तालुका कृषि अधिकार्‍याकडे चौकशी करून सविस्तर माहिती घ्यावी.\nशेततळे असले तरी त्यात पाणी साठून राहून त्याचा उपयोग सिंचन देण्यासाठी करण्यासाठी त्यास प्लॅस्टिक अस्तरीकरण आवश्यक आहे. विविध योजनेत खोदलेल्या वा शेतकर्‍याने स्वत: खोदलेल्या शेततळ्यास रा��्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येते, मात्र त्यासाठी लाभधारक शेतकर्‍याकडे फलोद्यान पिकाखाली क्षेत्र असणे आवश्यक आहे.\nप्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या आकारमानानुसार ५०% मर्यादेत असलेले अनुदान वेगवेगळे आहे, ते पुढीलप्रमाणे.\nशेततळे आकारमान मीटर मध्ये (लांबीxरुंदीxखोली)\nप्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी देय ५०% अनुदान रक्कम रु.\nया प्रमाणे शेतकरी शेततळे घेऊ शकतो व आपले उत्पन्न शाश्वत करू शकतो.\nअधिक्षक कृषि अधिकारी (मग्रारोहयो), पुणे-१\nराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान मागेल त्याला शेततळे farm pond Dry land Agriculture कोरडवाहू शेती शेततळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राष्ट्रीय फलोत्पादन अभियान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना National Food Security Mission National Horticulture Mission National Rural Employment Guarantee Scheme\nप्रकाशकिरण मार्गदर्शित शेतजमीन सपाटीकरण तंत्रज्ञान (लेझर लॅंड लेव्हलर)\nमशागत क्षेत्रातील नवी पहाट\nकांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र\nठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल\nभाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी\nआधुनिक ऊस शेतीला यांत्रिकीकरणाची जोड\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाकरीता सुरू करण्यात आलेली पशुधन राहत व चारा शिबीरे (कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प) दिनांक 1 ऑक्टोबर, 2019 पासून दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत\nसन 2017 करिता विविध कृषी पुरस्कार प्रदान करुन शेतकरी/संस्था यांचा सन्मान करणेबाबत\nगोपीनाथ मुंडे शेतकरी-अपघात विमा योजना राबविण्यासाठी अवलंबवावयाची कार्यपद्धती व मार्गदर्शक सुचना\nसन 2019-20 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता रु. 80 कोटी निधी वितरीत करण्याबाबत\nजुलै-ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व पूर बाधित व्यक्तींना मदत देण्याबाबत\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम-2018\nराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 5 फुटापेक्षा कमी रुंदीच्या रोटाव्हेटरचा समावेश करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T08:50:16Z", "digest": "sha1:U3NK6A37CFIFSGORR443GBD5RYUDAUT4", "length": 3943, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "कविता | Satyashodhak", "raw_content": "\nदगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच\nशिवरायांचा मावळा आहे मी\nतसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nरामदेव बाबा के कारनामे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090228/nsk03.htm", "date_download": "2019-10-22T09:24:19Z", "digest": "sha1:7U37S37IN6EANXO3INVWMHS7WVPPPJUK", "length": 5194, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २८ फेब्रुवारी २००९\nमनमाड येथे आज नाशिक विभागीय वकील परिषद\nमनमाड शहर वकील संघ आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या हस्ते होणार आहे.\nपल्लवी मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत पाच जिल्ह्य़ांतून सहाशे वकील सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. आर. वाय. गानू तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष राजीव पाटील उपस्थित राहणार आहेत. त���लुकास्तरावर वकील आणि पक्षकारांना येणाऱ्या अडचणींवर अभ्यासपूर्ण चर्चा करून काही महत्वाचे ठराव यावेळी मांडले जातील, अशी माहिती अ‍ॅड. अनिल कुंझरकर व अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी दिली.\nप्रथम सत्रात दिवाणी न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पाच लाखापर्यंत व अपील अधिकार क्षेत्र २५ लाखापर्यंत वाढवावे यावर चर्चा होणार आहे.\nदुसऱ्या सत्रात तालुकास्तरावरील व ट्रायल कोर्टावरील विविध प्रश्न, हुकूमनामा अमलबजावणीबाबतच्या अडचणी, न्यायालयात इमारत व इतर प्रश्न मराठी भाषेच्या वापरासंबंधीच्या अडचणी, कलम १३८ खटल्याबाबतच्या त्रुटी व सूचना यावर चर्चा होणार आहे. न्यायालयीन कामकाजाच्या तरतुदी, दिवाणी तसेच फौजदारी प्रक्रियेबाबतच्या अडचणींवर चर्चा केली जाईल. सर्वसामान्यांचे न्यायालयीन कामकाज तालुका व जिल्हास्तरावरील ट्रायल न्यायालयात चालते.\nमहाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने ट्रायल न्यायालय सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू ठेवले आहे. मोठय़ा परिषदांमध्ये विशेष करून ट्रायल न्यायालयाचे व तालुका न्यायालयाचे विविध प्रश्न, अडचणींची चर्चा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही. या सर्व प्रश्नांची चर्चा व्हावी व त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090312/pun15.htm", "date_download": "2019-10-22T09:07:34Z", "digest": "sha1:W7JTC7CI4F5BIPFG4OGMDV7B7XA7LF3V", "length": 3487, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १२ मार्च २००९\nसाखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर व शिवमहोत्सव समितीतर्फे होळी निमित्त होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी होळीमध्ये लाकूड जाळण्याऐवजी रस्त्यावर पडलेली लॉटरीची तिकिटे, रिकाम्या गुटक्याच्या पुडय़ा या सारखा कचरा जाळून अभिनव पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला.\nहोळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी अर्पण केली जाते. मात्र त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अन्नाचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी मंडळातर्फे महापालिका उद्यानातील कामगार, अग्निशामक दलाचे जवान यांना पुरणपोळीचे जेवण देऊन अन्नदान करण्यात आले. नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी ही माहिती दिली.\nते म्हणाले की, अनेक वर्षांपासून मंडळातर्फे या अभिनव पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन व परिसर स्वच्छ राखण्यास मदत होते. गतवर्षी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या हस्ते आपटय़ाची झाडे लावण्यात आली. त्या झाडांचा वाढदिवस अग्निशमन दलाच्या बंबातून पाणी देऊन साजरा करण्यात आला. लहान मुलांनी आपटय़ाच्या झाडांखाली केक कापला आणि हलगी वाजवून झाडांचा वाढदिवस साजरा केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/editorial/current-affairs-loksatta-editorial-nobel-prize-winning-author-toni-morrison-zws-70?page=66", "date_download": "2019-10-22T08:49:14Z", "digest": "sha1:KUD2D7UIYNLXHJPR3CP4WPPM6TY7VAEN", "length": 81889, "nlines": 171, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "uri avnery", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nयूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल\n‘छळाकडून बळाकडे’ असा प्रवास केलेल्या इस्रायलबद्दल अनेकांना कुतूहलयुक्त कौतुक असते. मात्र हिटलरी छळातून मुक्त होऊन राष्ट्र म्हणून बळ कमावल्यानंतरही इस्रायलने पॅलेस्टाईन व गाझा किनारपट्टीतील लोकांचा छळच आरंभला, हेही उघड आहे. इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टिनी लोकांवर झालेल्या अत्याचारापर्यंतच्या कहाण्या जगभरातील लेखकांनी जगासमोर आणल्या आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांचा इतिहास बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अमेरिका-इंग्लंडसारख्या बडय़ा देशांनी मदत केली, हेही अनेक पुस्तकांतून वाचायला मिळाले आहे. या लेखकांपैकी एक युरी अव्हेन्री हे इस्रायलमधील एक नावाजलेले पत्रकार, राजकीय नेते आणि लेखक होते. स्वतंत्र पॅलेस्टाईनला मान्यता द्यावी या मताचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी स्वदेश- स्वधर्माचा रोष पत्करून सत्याची बाजू लावून धरली.\nहेल्मट ऑस्टरमन हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात झाला.नंतर ते ब्रिटिशांचा अंमल असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये ते स्थलांतरित झाले. हिटलर तेव्हा नुकताच सत्तेवर आला होता. तेव्हा हेल्मट यांनी आपले नाव बदलून युरी असे ठेवले. नंतर ते लष्करात दाखल झाले. १९४८ च्या अरब-इस्रायल युद्धात त्यांनी भाग घेतला. लिखाणाची आवड असल्याने ते युद्धभूमीवरून ‘हारेत्झ’या दैनिकासाठी लिखाणही करत. या सर्व वार्तापत्रांचे ‘इन द फील्ड्स ऑफ फिलिस्तिया’ या नावाने पुस्तकही निघाले. १९५० मध्ये युरी व त्यांच्या तिघा मित्रांनी ‘हाओलम हाझे’ हे साप्ताहिक सुरू केले. अत्यंत स्पष्ट आणि परखड लिखाण ते करत असल्याने त्यांचा स्तंभ लोकप्रिय झाला होता. या लिखाणातून त्यांच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आले. एका गुंडाने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांच्या हाताची बोटे तोडण्यात आली. अशी अनेक अनेक संकटे आली तरी पत्रकारितेचा धर्म त्यांनी सोडला नाही.\nयुरी यांनी आपली राजकीय कारकीर्द ज्यूवादी- झायोनिस्ट चळवळीतून सुरू केली. भूमिगत राहून ब्रिटिश आणि पॅलेस्टिनी अरबांशी संघर्ष करणारी ही चळवळ होती. मात्र नंतर या चळवळीने इतरांवर दहशत बसविणारी, अन्याय्य हत्या करून जमीन ओरबाडण्याची कृत्ये सुरू झाल्याने ते या चळवळीतून बाहेर पडले. इस्रायलने १९८२ मध्ये लेबनॉनवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे अध्यक्ष यासर अराफत यांची भेट घेऊन वाद ओढवून घेतला होता. १९९३ मध्ये युरी यांनी ‘गुश शॅलोम’ ही शांती आघाडी स्थापन केली.\nइस्रायलमध्ये उजव्या आणि कट्टर धर्माध पक्षांचा जोर वाढत असताना युरी यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता आणि शांततेचाच पुरस्कार केला. हमास तसेच गाझा पट्टीतील पुरोगामी पॅलेस्टिनी गटांशीही बोलणी करण्यात काहीही गैर नाही हेच ते सांगत असत. ते दोन वेळा पार्लमेंटवरही निवडून गेले. द सोल्जर्स टेल- द ब्लडी, इस्रायल विदाऊट झायोनिझम, माय फ्रेंड, द एनिमी ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. कायम शांततेचा पुरस्कार करणारे अव्हेन्री गेल्या सोमवारी निवर्तले, पण त्याआधी त्यांनी आपल्या साप्ताहिकातील स्तंभ लिहून पूर्ण केला होता.\nयूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल\nमागील लेखामध्ये भूगोलाच्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहिले. आजच्या लेखामध्ये आपण भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत.\nप्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; आणि २०१७ मध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले होते.\nअभ्यासाक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकाची माहिती असणे आवश्यक असते. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानश���स्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकासंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.\n२०१३ ते २०१७ दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.\n‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ (२०१३)\nया प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, त्याची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पलूंचा विचार करून या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.\nहिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमान वाढीच्या लक्षणाचा संबंध उघड करा. (२०१४)\nया प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत, याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमान वाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तापमान वाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.\nआर्क्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात. (२०१५)\nआर्क्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आर्क्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व हे सद्य:स्थितीमध्ये जगातील विविध देशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी होऊ शकतो आणि आर्क्टिक समुद्रावर आधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ आणि या खनिज तेलाचे उत्पादन करताना या समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा ���दल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.\n२०१६ मध्ये या घटकातील, हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.\n२०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.\nउपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी व अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो त्यामुळे हा घटक र्सवकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.\nया विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात तसेच आपली अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे यातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो व चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.\nखेळाडूंना कारकीर्दीत काही वेळा धोकादायक दुखापतींना सामोरे जावे लागते. त्यातून शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी मानसिक तंदुरुस्तीही आवश्यक असते. भारतासाठी नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या अभिनव बिंद्रा यालाही ऑलिम्पिकपूर्वी करिअरला धोका निर्माण होणाऱ्या दुखापतीस तोंड द्यावे लागले होते. नेमबाजीत त्याला आदर्श ठेवीत अनेक खेळाडूंनी या खेळात करिअर केले.\nराही सरनोबत या मराठमोळ्या खेळाडूनेही त्याचाच आदर्श ठेवीत मोठय़ा हिमतीने दुखापतीस तोंड दिले दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर तिने सर्वार्थाने सरावावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच आशियाई क्रीडा स्पर्धेत ती सुवर्णमोहोर नोंदवू शकली. आशियाई स्पर्धेतील विक्रमाबरोबरच, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान तिने मिळविला.\nहे यश तिला सहजासहजी मिळाले नाही. शेवटपर्यंत तिला तुल्यबळ प्रतिस्पध्र्याशी झुंजावे लागले. सर्वोच्च यशासाठी आवश्यक असणारी एकाग्रता तिने दाखविली, पण ‘टायब्रेकर’मध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला संयमही तिने दाखविला. जरा एकाग्रता भंग झाली, तर सुवर्णपदक गमावण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊनच तिने दाखविलेली चिकाटी, संयम व आत्मविश्वास अतुलनीय आहे.\nकोल्हापूरच्या मातीमधून भारतास ज्याप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पहिलवान दिले, त्याचप्रमाणे तेजस्विनी सावंत व राही यांच्यासारखे नेमबाजही दिले आहेत. राजवर्धनसिंह राठोडच्या ऑलिम्पिक रौप्यपदकापाठोपाठ अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकानंतर नेमबाजी हा जागतिक स्तरावर पदक मिळविण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार आहे, याची जाणीव आपल्या देशात निर्माण झाली.\nअखिल भारतीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धामध्ये एक हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होत असतात, हीच नेमबाजीची पावती आहे. राही हिने आशियाई स्पर्धेपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्येही पदकांची लयलूट केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्येही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई स्पर्धेतील सोनेरी कामगिरीमुळे तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सि��ग यांनी १५ ऑगस्ट २०१२ रोजी मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत म्हणजे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी ती मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने फत्ते केली वैज्ञानिकांना एकदा लक्ष्य ठरवून दिले तर ते किती कमी वेळात, किती अचूकतेने काम करू शकतात याचा तो वस्तुपाठ होता. आता यंदाच्या १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना अवकाशात पाठवण्याच्या मोहिमेची घोषणा केली आहे.\nमानवाला अवकाशात म्हणजे आपल्या पृथ्वीबाहेरच्या कक्षेत नेण्याची ही मोहीम आहे. ती यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका, चीन यांच्यानंतर मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल. या अवकाश मोहिमेची धुरा इस्रोच्या नियंत्रण प्रणाली अभियंता डॉ. ललिताम्बिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इस्रोत अनेक महिला वैज्ञानिक आहेत, त्यांनी वेगवेगळ्या मोहिमांत काम केले असले तरी संपूर्ण मोहिमचे नेतृत्व प्रथमच महिला वैज्ञानिकाला मिळाले आहे. मानवी अवकाश मोहीम ही वास्तविक खूप अवघड व कालहरण करणारी आहे. सन २०२२ पर्यंत मानवाला पृथ्वीबाहेर पाठवण्याच्या या मोहिमेसाठी ९००० कोटी खर्च येणार आहे.\nडॉ. व्ही. आर. ललिताम्बिका यांनी तीस वर्षे इस्रोत काम केले असून, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक, स्वदेशी स्पेस शटल अशा अनेक मोहिमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्या केरळमध्ये शिकलेल्या असून त्यांना दोन मुले आहेत. संसार करतानाच त्यांनी इस्रोच्या अवकाश मोहिमांचीही जबाबदारी लीलया पार पाडली आहे. नियंत्रण अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर १९८८ मध्ये त्यांनी तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथून कामास सुरुवात केली. प्रक्षेपकांचे इंधन, त्यांची रचना, स्वयंचलित नियंत्रण हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख भाग आहे. इस्रोत त्या समाधानी आहेत, कारण येथे अगदी कनिष्ठांना त्यांच्या संकल्पना मांडण्याची संधी दिली जाते. त्यात कुणाचा अहंगंड आडवा येत नाही, सांघिक कार्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते हे इस्रोने दाखवून दिले आहे. मानवी अवकाश मोहीम ही आव्हानात्मक आहे यात शंका नाही, असे ललिताम्बिका यांनी सांगितले.\nयापूर्वी इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडले, त्यातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. ललिताम्बि���ा यांना २००१ मध्ये इस्रोचे सुवर्णपदक मिळाले असून, २०१३ मध्ये इस्रोचा उत्कृष्टता पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या या निवडीने सर्वच संशोधन क्षेत्रातील महिलांचे मनोबल उंचावेल यात शंका नाही.\nकोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्रांचे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी सरचिटणीस. या खंडासमोर आजही गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन, समान न्याय आणि संधी या समस्या विक्राळ रूप धारण करून आहेत. स्वाभाविकच अन्नान यांनी सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात या समस्या सोडवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. आफ्रिकेत आणि आफ्रिकेबाहेरही.\n१९९६ मध्ये अन्नान संयुक्त राष्ट्रांचे सातवे सरचिटणीस झाले, तोपर्यंत त्यांनी जवळपास ३५ वर्षे या संस्थेत विविध पदांवर व्यतीत केली होती. त्यामुळे संस्थेत त्यांच्याविषयी अपार आदर आणि आशा होती. तो काळ संघर्ष आणि अंतर्गत यादवींचा. तर अन्नान यांचा स्वभाव अत्यंत नेमस्त आणि जुळवून घेण्याचा. पण वेळप्रसंगी अमेरिकेसारख्या देशासमोरही अन्नान यांनी खमकेपणा दाखवलाच. यादवी निर्मूलन, सरकारच अस्तित्वात नसलेल्या देशांमध्ये शांतिपथके पाठवणे हेच केवळ संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट असता कामा नये, हे ते आवर्जून नमूद करत. त्यांच्याच कार्यकाळात अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन या कामांसाठीही संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे योगदान द्यावे याविषयी ते आग्रही असत.\nइराक, तत्कालीन युगोस्लाव्हिया या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. असे करताना प्रसंगी हस्तक्षेप करावा लागल्यास देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा गौण असतो. कारण संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा हा मानवकल्याणाविषयी आहे. सरकारकल्याणाविषयी नाही, असे त्यांनी अनेकदा ठासून सांगितले त्यांचे पूर्वसुरी इजिप्तचे बुट्रोस बुट्रोस-घाली यांच्याविषयी विशेषत: तत्कालीन अमेरिकन सरकारमध्ये प्रचंड नाराजी होती. अमेरिकेचा पाठिंबा पुन्हा प्राप्त करून घेणे हे अन्नान यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. ते त्यांनी यथास्थित पार पाडले.\nजागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांचा निर्वासितांसाठीचा आयोग अशा अनेक संलग्न संघटनांमध्ये काम करून झाल्यानंतर या जागतिक संघटनेच्या नेमक्या उद्दिष्टांविषयीची त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. त्यामु���ेच संयुक्त राष्ट्रे आणि अन्नान यांना २००१ मधील शांततेचे नोबेल विभागून देण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांसाठी शांतिपथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचे त्यांनी नेहमी कौतुक केले. स्वित्र्झलड आणि अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊनही त्यांच्यात मायभूमी घानातील ग्रामीण मातीतला साधेपणा कायम राहिला. त्यांच्या निधनाने विशेषत: भारत, आफ्रिका आणि जगातील इतर भागांमध्ये अजूनही गरिबीत राहत असलेल्या जनतेने एक सच्चा हितचिंतक गमावला आहे.\nमहाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा वसा घेऊन ५०-५० वर्षांपूर्वी जी पिढी पुढे येऊन पुरोगामी चळवळीत सक्रिय झाली, त्यात प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचा आवर्जून नामोल्लेख करावा लागेल. त्या काळी जमातवादाचा प्रभाव असूनही मुस्लीम समाजातून हा बंडखोर आणि जिज्ञासू वृत्तीचा तरुण पुढे येतो आणि स्त्रियांच्या तलाक प्रश्नावर हमीद दलवाई यांच्याबरोबर मुस्लीम सत्यशोधक समाजाशी जोडला जातो. पुढे प्रा. डॉ. मोईन शाकीर आणि डॉ. असगरअली इंजिनीयर यांच्या संपर्कात आल्यानंतर प्रा. बेन्नूर यांच्या सामाजिक वाटचालीची दिशा बदलली तरी स्त्रियांच्या प्रश्नांवरील त्यांची मते अखेपर्यंत ठाम होती.\nस्त्री शिक्षण, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क याविषयी ते नेहमीच जागरूक राहात. बागवान या मुस्लीम ओबीसी समाजात जन्मलेले प्रा. बेन्नूर हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे कट्टर समर्थक, सामाजिक सौहार्दाचे सच्चे पुरस्कर्ते आणि विवेकवादी होते. मात्र कधीही कोणतीही वैचारिक गुलामगिरी त्यांनी पत्करली नाही. महात्मा गांधीजी हा त्यांचा श्रद्धेचा विषय असूनही ते गांधीवादी झाले नाहीत. मार्क्‍सवादाविषयी आपुलकी निर्माण झाली तरीही ते मार्क्‍सवादी झाले नाहीत. समाजवादी, आंबेडकरी चळवळीशी खूप घनिष्ठ संबंध आला. मात्र तरीही त्याचा शिक्का त्यांनी लावून घेतला नाही.\nनिधर्मवादी राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेवर त्यांची अगाध निष्ठा होती. ती आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी कधीही ढळू दिली नाही. सामाजिक चळवळ पुढे नेताना प्रा. बेन्नूर हे मुस्लीम ओबीसी चळवळीबरोबरच मुस्लीम मराठी साहित्य परिषदेची उभारणी करून थांबले नाहीत, तर ही चळवळ नेहमीच सक्रिय कशी राहील, याची काळजी ते नेहमीच घेत. राष्ट्रीय एकात्मता परिषद, विचारवेध संमेलन आदी चळवळीलाही त्यांनी बळ देण्याचे काम केले. १९८०च्या सुमारास गुजरातेत राखीव जागांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले तेव्हा त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी राखीव जागांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रा. बेन्नूर यांनी त्याच काळात सोलापुरात डॉ. अरुण लिमये यांच्यासमवेत राखीव जागा समर्थन परिषद भरविली होती. त्यांच्या साहित्यलेखनात हिंदू-मुस्लीम ऐक्य व मुस्लीम समाजाच्या समस्यांचे पैलू आढळतात.\nआज सोमवारी त्यांना मानपत्र प्रदान करण्याचे तसेच त्यांच्या तीन पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याचे ठरले होते; परंतु शुक्रवारीच बेन्नूर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे.\nस्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा अंगी बाणवलेले वाडेकर अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक ठरले.. ही सुसंस्कृततेची मूल्ये त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली..\nइंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघासाठी सध्या पळता भुई थोडी झालेली आहे. मुळात अजूनही इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फारशा कसोटी मालिका जिंकता येत नाहीत. अशा चाचपडलेल्या स्थितीत आपला संघ असताना, इंग्लिश भूमीवर भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अजित वाडेकर यांचे जाणे मन अधिकच खंतावणारे ठरते. वाडेकर यांचे जाणे हा इतरही अर्थानी युगान्त ठरतो. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे विधान हास्यास्पदच ठरविणारी सध्याची स्थिती.\n‘स्वॅगर’च्या नावाखाली भावनांचे उघडेवागडे प्रदर्शन मांडणे हे फॅशन स्टेटमेंट वगैरे बनले आहे. पण वाडेकर यांनी मात्र अंगभूत सभ्यता, शालीनता क्रिकेटमध्येही रुजवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर; क्रिकेटपटू, कर्णधार, व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध रूपांमध्ये वावरत असताना आणि अगदी अखेपर्यंत तसेच राहिले. त्यांनी क्रिकेटला सामावून घेतले. अनेक जबाबदाऱ्या यथार्थ पार पाडल्या. पण क्रिकेटमुळे ते झाकोळले गेले नाहीत. क्रिकेट हेच सुख-दुख होऊन बसते आणि क्रिकेटला सोडू शकत नाहीत असे अनेक लहान-महान क्रिकेटपटू आपल्या आजूबाजूला वावरत असताना, वाडेकर यांनी मात्र एक सन्मान्य अलिप्तपणा जपला.\nयशाची चव चाखल्यानंतर असा अलिप्तपणा सोपा नसतो. १९६०च्या दशकात अजित वाडेकर एक क्रिकेटपटू आणि नंतर कर्णधार म्हणून उदयाला आले. १९६७च्या न्यूझीलंड दौऱ्यात मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी पहिला विजय मिळवला, त्या वेळी त्या सामन्यात वाडेकरांनी शतक झळकावले. ते त्यांचे एकमेव शतक. म्हणजे परदेशी भूमीवरील पहिल्या विजयामध्ये वाडेकर यांचेही योगदान होतेच. पण ती त्यांची सर्वपरिचित ओळख नाही. ते घराघरांमध्ये पोहोचले ते भारतीय संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवल्यानंतर. हे दोन्ही संघ त्या वेळी बलाढय़ होते आणि मायदेशी खेळत होते. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू हौशे-नवशेच गणले जात. बरेचसे सधन कुटुंबांची पाश्र्वभूमी असलेले देखणे क्रिकेटपटू, सामन्यातले काही तास (पण पूर्ण सामना नव्हे) मनोरंजन करीत आणि खुल्या दिलाने पराभवाला सामोरे जात, अशी भारतीय क्रिकेटपटूंची गोंडस प्रतिमा होती. तिला तडे देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेटपटूंची होती आणि पतौडीच्या संघाने ते थोडय़ाफार प्रमाणात करूनही दाखवले होते. पण न्यूझीलंडचा संघ म्हणजे इंग्लंड-वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलियाचा संघ नव्हता. त्यामुळे वाडेकरांच्या भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज जिंकल्यानंतरच भारतीय क्रिकेटला जगात गांभीर्याने घेतले जाऊ लागले.\nवाडेकर यांची भारतीय संघाचे कर्णधार म्हणून ज्या वेळी तत्कालीन निवड समितीप्रमुख विजय र्मचट यांनी निवड केली, तेव्हा ते उत्तम फलंदाज होते. पण सर्वोत्कृष्ट नव्हते. मुंबईचे नेतृत्व उत्तम प्रकारे करायचे. मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक चांगले नेतृत्वगुण दाखवलेले कर्णधार (उदा. पतौडी) भारतीय क्रिकेटमध्ये खेळतच होते. शिवाय खुद्द र्मचट यांच्याच मते (याविषयी त्यांनी नंतर सांगितले) वाडेकर धावा जमवण्याच्या बाबतीत पुरेसे महत्त्वाकांक्षी नव्हते. र्मचट यांना भावला वाडेकर यांचा स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा. वाडेकर यांनी मैदानावर कधीच भावनांचे प्रदर्शन केले नाही.\nयशापयशाला ते सारख्याच स्थितप्रज्ञपणे सामोरे जायचे. कोणत्याही परिस्थितीत विचलित व्हायचे नाहीत. पतौडी यांच्याभोवती वलय होते. त्या वेळच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंवर त्यांचा पगडा होता. पतौडी यांनी न्यूझीलंड दौऱ्यात विजय मिळ���ून दिल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवाबी वर्चस्ववादाची जोड मिळाली होती. त्यामुळे वाडेकर यांच्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नव्हते. वाडेकर यांनी सुसंस्कृतपणा दाखवत पतौडी यांच्याशी तरीही दोस्ती जमवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यामुळे निष्कारण उदास न होता वाडेकर यांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दौऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघात त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर गटबाजी होती. अनेक चांगले खेळाडू होते. तरी एक संघ म्हणून कुणीही एकत्रपणे चांगले खेळून दाखवत नव्हते. वाडेकर यांनी पतौडींचे खास मित्र एम. एल. जयसिंहा यांना उपकर्णधार बनवले. दिलीप सरदेसाई यांना र्मचट यांचा विरोध डावलून आग्रहाने दोन्ही दौऱ्यांवर नेले. सुनील गावस्करांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. वाडेकर यांच्या नावावर नशीबवान कर्णधार असा शिक्का मारला जातो. मात्र त्यांनी केलेली संघनिवड कल्पक आणि वेगळी होती. वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा त्यांची पसंती उपयुक्ततेला होती. यातूनच त्यांनी इरापल्ली प्रसन्ना यांच्याऐवजी त्यांनी भागवत चंद्रशेखर यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. इंग्लंडमधील ओव्हल कसोटीतील निर्णायक विजयात चंद्रशेखर यांचे मोलाचे योगदान राहिले. सलीम दुर्राणी, अब्बास अली बेग, फारुख इंजिनीयर यांना त्यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्यांचे बहुतेक निर्णय यशस्वी ठरले. ‘नशीबवान कर्णधारा’ची ही लक्षणे नव्हेत एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली फार थोडय़ा भारतीय कर्णधारांनी अशा प्रकारचा खमकेपणा त्यापूर्वी दाखवला होता.\nएक फलंदाज म्हणून वाडेकर डावखुरे होते आणि शैलीदार, आक्रमक खेळायचे. त्यांची आकडेवारी चांगली असली, तरी असामान्य नाही. कसोटीमध्ये एकापेक्षा अधिक शतके झळकवण्याची त्यांची योग्यता होती. कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा धावांचा ओघ आटला असे सांगितले जाते. पण सभ्य, सुसंस्कृत, शालीन असले, तरी वाडेकर एक चिवट, कणखर फलंदाज होते. वेस्ली हॉल, जॉन स्नो, चार्ली ग्रिफिथ यांच्यासमोर उभे राहून, अनेकदा उसळत्या चेंडूचा मारा सहन करत त्यांनी प्रतिहल्ले चढवलेले आहेत.\nपण वाडेकरांचे विश्लेषण क्रिकेटच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. वाडेकर हे मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी ‘आयकॉन’ होते. शाळेत कधी क्रिकेट खेळले नाहीत. कारण चांगले शिकून कारकीर्द बनवण्याच्या मानसिकतेचा पगडा त्यांच्या घरावरही होता. एका परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून वाडेकरांच्या हातात पहिल्यांदा बॅट दिली गेली. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडण्यास सुरुवात झाल्यानंतरही बँकिंगसारखी सुरक्षित नोकरी त्यांनी पत्करली. मूल्यांवर विश्वास होता, त्यातून आत्मविश्वासाला बळ मिळाले. त्यामुळेच पूर्वीचे अनेक बडे बडे कर्णधार करू शकले नाहीत, अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली. महत्त्वाकांक्षेच्या राक्षसाने कधी त्यांच्यावर गारूड केले नाही. याच मूल्याधिष्ठित आणि अभिमानी मानसिकतेतून सुनील गावस्कर उदयाला आले. सचिन तेंडुलकर जन्माला आला. मुंबई क्रिकेटला ‘खडूस’ म्हणून हिणवणाऱ्यांना हे गुण कळलेच नाहीत. प्राप्त परिस्थितीत हे गुण यशस्वितेची शाश्वती देऊ शकत नाहीत, असे कॉर्पोरेटीकरणाची झिंग चढलेले विद्वान छातीठोकपणे सांगतात.\nवाडेकर यांनी कधी त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही. सुनील गावस्कर आघाडीवीर म्हणून फलंदाजीस जाताना ‘सी यू स्किपर’ या शब्दांत वाडेकरांचा निरोप घेत. ‘नॉट फॉर अ लाँग टाइम’ असे त्यावर वाडेकर बजावत. आपल्या हाताखालील खेळाडूंनी काय करावे, याचा हा खास वाडेकरी शैलीतला सल्ला. नेमका आणि अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक नेमके हेच गुण गाण्यात असलेल्या हिराबाई बडोदेकरांनी जसा महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय महिलेला रंगमंच मिळवून दिला, तसे वाडेकरांनी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी तरुणांना अव्वल क्रिकेटचे मैदान मिळवून दिले. वाडेकरांचा हा वारसा नाकारता येणारा नाही.\nसमाजाकडे तटस्थ दृष्टिकोनातून बघून आरसा दाखवण्याचे काम कलाकार, साहित्यिक नेहमीच करीत असतात, पण ते समजून घेण्याची सहनशक्ती समाजाकडे असणेही आवश्यक असते, जी अलीकडच्या काळात कमी ���ोत चालली आहे. केरळमधील कवी चेम्मनम चाको यांनी त्यांच्या कवितांतून अशाच पद्धतीने तेथील समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर टीका केली होती. त्यांच्या निधनाने एक सर्जनशील मार्गदर्शक गमावला आहे.\n७ मार्च १९२६ रोजी कोट्टायम जिल्ह्य़ात मुलाकुलम या वैकोमजवळच्या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पमबाकुडा सरकारी शाळा, पिरावोम माध्यमिक शाळा, अलुवा यू. सी. स्कूल, तिरुअनंतपूरम युनिव्हर्सिटी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या घरात कुणीच लेखनाकडे वळलेले नव्हते, अशा परिस्थितीत ते लेखणी हाती घेऊन सरस्वतीचे उपासक बनले. सात भावंडांपैकी ते सहावे.\nघरातल्या लोकांना तर त्यांनी शेतात काम करावे असे वाटत होते, पण त्यांनी पुस्तकांची वाट धरली. शेतातले काम टाळण्यासाठी ते पुस्तके वाचण्याचा बहाणा करीत असत. लहानपणापासून त्यांचे प्रचंड वाचन होते. पिरावोम येथील शाळेत जाताना त्यांना भाताच्या शेतातून वाट काढत जावे लागे. त्या वेळी स्वातंत्र्यलढा सुरू होताच त्यात त्यांनी उडी घेतली नसती तरच नवल\nस्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी ‘प्रवचनम’ ही पहिली कविता लिहिली. त्यानंतर त्यांचा ‘विलाम्बरम’ हा काव्यसंग्रह १९४७ मध्ये प्रसिद्ध झाला. शाळा व कॉलेजात त्यांनी मल्याळम भाषा शिकवण्याचे काम केले. केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६ मध्ये ते निवृत्त झाले. केरळ साहित्यात कवितेतून विनोद व टीकात्मकता या दोन्ही गोष्टी साध्य करणाऱ्या कुंजन नंबियार यांच्याही ते एक पाऊल पुढे होते. विशेष म्हणजे त्यांनी मुलांसाठीही कथा-कविता लिहिल्या होत्या. ‘नेल्लू’ या काव्याने त्यांचे नाव झाले. तो काळ होता १९६७ मधला. त्या वेळी राज्यात दुष्काळ पडलेला असताना लोक रबरासारखी नगदी पिके घेत होते. त्यामुळे लोकांना पुढे गहू व इतर धान्यांसाठी रेशन दुकानांवर अवलंबून राहण्याची वेळ आली, तो या कवितेचा विषय बनला. त्यांच्या त्या काव्याला अशी सामाजिक पाश्र्वभूमी होती. त्यांच्या कवितांची भाषांतरे इंग्रजीत करण्यात आली. ती भारतीय कवितांच्या ऑक्सफर्ड संग्रहात समाविष्ट आहेत. केरळ साहित्य अकादमी व केरळ चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. १९७७ मध्ये त्यांच्या राजपथ काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००६ मध्ये त्यांना केरळ साहित्य परिषदेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.\nकुंजन नंबियार पुरस्कार, महाकवी उल्लूर पुरस्कार, कुरुप्पन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. लेखनातून केरळच्या समाजजीवनावर परखड भाष्य त्यांनी केले, जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रास स्पर्श करणारे असेच त्यांचे लेखन होते. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कवी व सामाजिक घडामोडींचा सर्जनशील भाष्यकार आपण गमावला आहे.\nसनदी अधिकाऱ्यांबद्दल, राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल सामान्यांचे काही अपेक्षावजा समज असतात. ‘आयएएस’ या सेवेतील माणसाने प्रधान सचिवपदी जाणे, ही कारकीर्दीची परमावधी समजली जाते किंवा ‘इंडियन फॉरेन सव्‍‌र्हिस’- आयएफएस- मधील व्यक्तीने अमेरिकेत किंवा संयुक्त राष्ट्रांत काम करणे, हे कारकीर्दीची शान मानले जाते. प्रत्यक्षात या साऱ्या सनदी सेवा स्वत:च्या कारकीर्दीसाठी नसून देशसेवेसाठी असतात. त्यामुळेच ‘आयएएस’मधले एखादे महापालिका आयुक्तही लक्षात राहील असा बदल घडवून लोकांचा दुवा घेतात, आठवणीत राहतात.\nऐन नेहरूकाळात, देश स्वतंत्र्य झाला त्यास उणीपुरी तीन-चार वर्षेच झाली असताना ‘आयएफएस’मध्ये जाऊन राजनैतिक अधिकारी झालेले थॉमस अब्राहम हे श्रीलंकेतील कामासाठी- भारत आणि भारतीय वंशाच्या लोकांचे जे हितरक्षण त्यांनी केले त्यासाठी- नेहमी स्मरणात राहतील. राजदूत (श्रीलंका हा राष्ट्रकुल देश, म्हणून तेथील भारतीय ‘उच्चायुक्त’) पदावरून निवृत्त झालेल्या थॉमस अब्राहम यांचे रविवारी, वयाच्या ९१ व्या वर्षी केरळमधील कडापरा या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.\n‘जगण्यासाठी, पोटासाठी भारतातून १०० वर्षांपूर्वी श्रीलंकेत आलेल्या तमिळींना एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून बेकायदा रहिवासी ठरवले जाते. हे प्रकार नेहरू असताना घडत नव्हते.\nशास्त्रीजींनी १९६४ साली सिरिमाओ भंडारनायकेंशी केलेल्या परतपाठवणी कराराचा गैरफायदा श्रीलंका घेते आहे. असे होऊ नये, तमिळींना श्रीलंकेतच- त्यांच्या कर्मभूमीत- राहता यावे, यासाठी या कराराचा गाभा समजून घेण्याची गरज आहे’ असे म्हणणे अब्राहम यांनी १९७८ ते ८२ या काळात प्रथम मोरारजी आणि नंतर इंदिरा गांधींपुढे मांडले, तमिळींची परतपाठवणी ‘नैसर्गिक’ होत नसून त्यामागे वांशिक दुस्वास हेही ���ारण असू शकते हेही ओळखले आणि १९६४च्या कराराचा योग्य अर्थ तत्कालीन श्रीलंकन सत्ताधाऱ्यांना मान्य करावयास लावला. पुढे तमिळ-प्रश्न पेटला, ही निराळी गोष्ट. पण हिंसाचाराआधीच तमिळींना ‘बाहेरचे’ आणि ‘घुसखोर’ ठरवून, सुरक्षेची मोघम कारणे देऊन जो अन्याय होत होता, त्याचे निराकरण अब्राहम यांच्या कार्यनिष्ठेमुळे झाले.\nबर्न (स्वित्र्झलड) येथे तसेच पूर्व युरोपातही काही काळ काम केलेल्या अब्राहम यांना, दक्षिण आणि आग्नेय आशियातच खरा रस होता. त्या देशांच्या इतिहासात त्यांना, त्यांच्या इतिहासकार पत्नी मीरा यांच्याप्रमाणेच, रस होता. भेटलेल्या व्यक्तींवर त्यांची सहज छाप पडे, म्हणूनच सिंगापूरचे ली क्वान यू किंवा पी. एन. हक्सर यांच्या आत्मचरित्रांतही थॉमस अब्राहम यांचे उल्लेख आढळतात.\nजगातील जुनी लोकशाही असलेल्या देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेत सध्या ट्रम्प प्रशासनाची सत्ता आहे, पण अध्यक्षपदाचे एक वर्ष उलटून गेल्यानंतर ट्रम्प यांची लहरी वक्तव्ये व तशीच धोरणे यांचा फायदा घेण्याची पुरेपूर संधी आज सत्तेबाहेर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला आहे. या अतिशय मोक्याच्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक सीमा नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी सांभाळले आहे. डेमोक्रॅ टिक पक्षाच्या अत्यंत बुद्धिमान पदाधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. आता डेमोक्रॅटिक पक्षांच्या दैनंदिन कारभाराचे सूत्रसंचालन त्या करणार आहेत.\nडेमोक्रॅटिक पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांच्या विचारसरणीत मुळात फरक आहे. त्यातूनच दोन्ही राजवटीतील फरक आपण अनुभवतो आहोत. या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची हमी नंदा यांनी दिली आहे. विविध पाश्र्वभूमीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची समावेशक भूमिका त्यांनी मांडली आहे. नंदा यांचे बालपण कनेक्टिकट येथे गेले. त्यांचे आईवडील दंतरोगतज्ज्ञ आहेत. बोस्टन लॉ स्कूल व ब्राऊन विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. यापूर्वीही त्यांनी ‘लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्य़ूमन राइट्स’ या संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य संचालन अधिकारी म्हणून काम केले आहे.\nनागरी हक्क वकील म्हणून ‘अनफेअर एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिसेस’ विभागात त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय कामगार संबंध मंडळातही वकील म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेस ओकॉनेल यांची जागा त्या घेत आहेत. मॅसॅच्युसेट्स बार असोसिएशन या प्रतिष्ठेच्या संस्थेत त्या सदस्य असून अनेक ना नफा संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले.\n‘आम्ही अमेरिकेचा हरवलेला आत्मा परत मिळवण्यासाठी लढत आहोत, लोकशाही व संधी याचा पुनशरेध घेण्याची आमची तयारी आहे,’ असे त्या सांगतात. त्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा सत्तेवर येणे हाच एक उपाय आहे व त्यासाठीच हे पद स्वीकारल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासाठी पन्नास राज्यांतील पाच कोटी मतदारांना ‘आय विल व्होट’ या मोहिमेद्वारे जागे करण्यात येणार आहे. त्यांना ट्रम्प प्रशासनाने सर्वच आघाडय़ांवर केलेल्या बेदरकारपणाची जाणीव करून दिली जाणार आहे, त्यात सीमा नंदा पक्षाचे संघटन कसे उभे करतात व त्याचा प्रत्यक्ष कसा वापर करतात याची उत्सुकता सर्वानाच आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090520/vidharb17.htm", "date_download": "2019-10-22T09:03:26Z", "digest": "sha1:BOB23KSSW3FMIIYD6VSJ724I3AE5VW5X", "length": 4904, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २० मे २००९\nसुसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप\nशेंदुरजनाघाट, १९ मे / वार्ताहर\nयेथील गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने सुसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले.\nया शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाचा विकास मूल्यसंवर्धन, भाषण, संभाषण, कला, गायन, ज्युडोकराटे, राष्ट्रीय गीते, योगा, प्राणायाम, व्यसनमुक्त जीवन राष्ट्रधर्म, सर्वधर्म समभाव कथ्थकनृत्य आदी विषयांची माहिती देण्यात आली.\nप्रशिक्षक म्हणून वरुड येथील पतंजली योग समितीचे गिरीधरराव देशमुख, संयोजिका सोहितकर यांनी योगाप्राणायाम शिकविले. युवराज दुपारे यांनी ज्युडो कराटे शिकविले.\nथोरांची चरित्रे, संत चरित्रे, वक्तृत्व कला, सुंदर हस्ताक्षर ग्रामगीता तत्त्वज्ञान विविध कला गुणांचे संवर्धन व्यसनमुक्ती या सर्व विषयांवर छाया पाचघरे यावली (शहीद), भाऊराव वऱ्होकर, प्रा. बी.के. ठाकरे, उन्नती अ. चौधरी, सविता म. सावरकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होते. शंभर विद्यार्थ्यांचे शिबीर यशस्वीपणे पार पडले.\nया शिबिराचा समारोप माजी नगराध्यक्ष जगदीश काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संचालन सरिता गणोरकर यांनी केले. तसेच आभार उन्नती अ. चौधरी यांनी मानले. शिबिरातील विद्यार्थ्यांनी ज्युडो कराटे, हम सब एक है, पर्यावरण संस्कृती यावर प्रात्यक्षिके सादर केली.\nशिबिराला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष वडस्कर, विजय देवळे, भांडारकर, फुंडकर आदींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. शिबिरासाठी गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.\nशिबिराकरिता जनता शिक्षण संस्थेचा सांस्कृतिक हॉल संस्थाध्यक्ष व सचिवांनी उपलब्ध करून दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5352274264585947346", "date_download": "2019-10-22T08:27:28Z", "digest": "sha1:5N45JBJ6PZJLKVJ5CE75TTVLQXPLIGZV", "length": 9893, "nlines": 50, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "चंद्रकांत पाटील यांनी मानले सर्व यंत्रणांचे आभार", "raw_content": "\nMy District - माझा जिल्हा\nचंद्रकांत पाटील यांनी मानले सर्व यंत्रणांचे आभार\nमुंबई : पुराचे पाणी रुळांवर आल्याने मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यान अडकली होती त्यात तब्बल बाराशे प्रवासी प्रवास करत होते; मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्र���ांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आभार व्यक्त केले आहे.\nयाबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बाराशे प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली. तात्काळ सर्व यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या सर्व बाराशे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनची टीम, ‘एनडीआरएफ’, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि ‘एनडीआरएफ’ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.’\n‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते. ‘एनडीआरएफ’च्या सहा बोटी सकाळी नऊ वाजल्यापासून बचावकार्याला लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलीस प्रशासन कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार हेही बचावकार्यात घटनास्थळी हजर होते. त्यानंतर नौदल आणि वायूदलालाही पाचारण करण्यात आले होते. वायू दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोचविण्यात आले. सकाळी १०.०५ वाजता सात लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ११.५० ११७ लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एकच्या दरम्यान ५०० लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वेमध्ये बाराशेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी नऊ या गर्भवती महिला होत्या. त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. या ठिकाणी ३७ डॉक्टरांचा चमू, तसेच रुग्णवाहिका, औषध उपचार याचीही सोय करण्यात आली होती. ४० बसेस आणि टेम्पो यांच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते,’ अशी माहिती पाटील यांनी दिली आणि या सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त केले आहेत.\nTags: BJPBOIChandrakant PatilDevendra FadanvisMahalaxmi ExpressMumbaiचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसभा���पमुंबईमहालक्ष्मी एक्स्प्रेस\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ रवाना\nदेवेंद्र फडणवीस यांची एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा\n‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’\n‘महायुती सरकारच्या विकासकामांमुळेच नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश’\n‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’\nस्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात\nएसएपी अॅप हाउसचे भारतातील पहिले केंद्र ‘एक्स्टेन्शिया’मध्ये\n‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र\nसिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात\nMy District - माझा जिल्हा\nही लिंक शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/21925", "date_download": "2019-10-22T08:46:57Z", "digest": "sha1:7KZM3UIFIIPF6NBYPZDDHUGU2JWW4ULO", "length": 5435, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मज्जाखेळ [३-५]: पाण्यातली बोट. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मज्जाखेळ [३-५]: पाण्यातली बोट.\nमज्जाखेळ [३-५]: पाण्यातली बोट.\nलहान मुलांना बोट बघायला आवडते. आणि ती कशी तरंगते याचं आश्चर्य सुद्धा वाटतं. त्यासाठी हा खेळ.\nयात इतक्या लहान मुलांना लगेच वस्तुमान वगरे काही सांगायची गरज नाही. नुसत हलकं जड ही संकल्पना समजावता येईल.\nएक प्लास्टिकचा ,आणि एक रबराचा बॉल/ खेळणे, एखादे जड खेळणे जे पाण्यात बुडेल, एक पेला.\nहा खेळ आंघोळ करताना बाथटब मध्ये खेळता येईल किंवा बादलीत खेळता येईल.\nआधी मुलाला, कुठली वस्तू जड आहे कुठली हलकी हे नुसतं सांगायचं. मग एक एक वस्तू पाण्यात बुडवून दाखवायची. आणि कुठली जास्त बुडते कुठली तरंगते , या बद्दल बोलायचं.पेला रिकामा कसा तरंगतो आणि भरलेला कसा बुडतो ते दाखवायचं.\nशेवटी मग बोट हलकी असते म्हणून तरंगत असेल हा निष्कर्ष काढू द्यायचा.\nसावली खेळ छान आहे. पण मला\nसावली खेळ छान आहे. पण मला वाटते बोटीचे उदाहरण नको. बोटीच्या तरंगण्याचे तंत्र वेगळे आहे ना \nलहानपणी बोट लोखंडाची असून तरंगते कशी, असे विचारून मी सगळ्यांचे डोके खाल्ले होते. (त्यावेळी कोकणात जायला बोटी असत. )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे न���यम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.drmanjiri.com/%E0%A4%B2%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-10-22T09:45:53Z", "digest": "sha1:DD3BJVP5D6SCFKHBVHOLQ2WK7OHH2IAH", "length": 4464, "nlines": 58, "source_domain": "www.drmanjiri.com", "title": "Medical Blog -Dr.Manjiri", "raw_content": "\nलठ्ठपणाहा आपल्या शरीराला एक शाप आहे. केवळ वजनामुळे शरीर बेढब दिसते असे नाही तर, अतोनात चरबी वाढल्याने सर्व प्रकारचे रोग जडतात. स्त्रियांमध्ये ३०% पेक्षा जास्त व पुरुषांमध्ये २५% पेक्षा जास्त चरबीचे प्रमाण वाढले तर मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार, अर्धागवायु, गुडघेदुखी इ. दुर्घर रोग जडतात.\nफास्ट फुडचे सेवन व व्यायामाचा अभाव हया जीवनशैलीतील बदलामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याचदा योग्य तो चौरस आहार व नियमित व्यायाम करुन सुध्दा मेदवृध्दी होत राहते. विशेषत: स्त्रियांमध्ये प्रसुतीनंतर कमरेखाली वाढलेले चरबीचे थर कोणत्याही उपायाने कमी होत नाही.\nप्रत्येकजण कुठले ना कुठले तरी डाएट करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण वजन मात्र “जैसे थै”च राहते.\nकुठलेही डाएट आपण केले तरी शरीराला ३-६ आठवडयात त्याची सवय होते व वजन कमी होणे तर सोडा पण त्याचा चरबीवर कुठलाही परिणाम सुध्दा होत नाही.\nअशा वेळेला अत्यानुधिक लेझर उपचार अतिशय सुरक्षितरित्या साठलेली चरबी व वाढलेले वजन कमी करतात. लेझर हे त्वचेखालील चरबीच्या पेशी हळुवारपणे नष्ट करुन चरबीचा निचरा करतात. साधारण एक तासात पोटाचा घेर १-३ इंच कमी होतो. त्यात कोणत्याही वेदना, चट्टे वा इंजेक्शन सुध्दा नसते.\nचरबीचे प्रमाण कमी झाल्यावर आपोआपच बऱ्याचअंशी मधुमेह व ह्रदयविकार इ. आरोग्याचे धोके कमी होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/Sewri", "date_download": "2019-10-22T10:27:57Z", "digest": "sha1:DPVY3AIN3PS4YILNDMRXUGSCJCOQ2WKD", "length": 3158, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nRSS मानहानी प्रकरण: आधीपेक्षा दहापट त्वेषाने लढणार- राहुल गांधी\nपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाला 36 लाखांची मदत\nपाण्याच्या पुनर्वापरासह सेंद्रीय खत निर्मिती\nअनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष\n'राग दाबून ठेऊ नका, व्यक्त करा'\nसमाजात शांती, एकोप्यासाठी मिरवणूक\nनिर्धार सभेत 'हम सब एक है' चा नारा\n‘शिवडीच्या राजा’ला उल्लेखनीय सजावटीचा मान\nनोटा बदलण्यासाठी सरकारी कार्यालयांबाहेर रां���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2019-10-22T09:14:34Z", "digest": "sha1:H7NKX4MNTSBSXEST3W5LOQFFKT6BTFBN", "length": 6149, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:चंद्रदेव - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.\nकृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे\nसर्वसाधारण छायाचित्र वगळा विनंत्यांसाठी कृपया {{छायाचित्र वगळा}} हा विशेष साचा लावावा सर्वसाधारण विनंत्या काळाच्या ओघात अभ्यासुन वगळल्या जाऊ शकतात.\nएखाद्या विशीष्ट छायाचित्र अथवा संचिकेबद्दल आपला स्वत:चा अथवा आपल्या क्लाएंटचा प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचा दावा असून संबंधीत संचिका यथायोग्य तत्परतेने वगळण्यात साहाय्य मिळावे म्हणून या साच्याऐवजी {{प्रताधिकार उल्लंघन दावा|कारण= , दावा करणाऱ्याचे नाव, पुर्वप्रकाशनाचे वर्ष आणि पडताळण्याजोगा स्रोत, इतर संदर्भ}} हा साचा लावावा\nविकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.\nनोव्हेंबर २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१८ रोजी ०७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2018/01/06/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-22T08:17:38Z", "digest": "sha1:HE37YW6PU5AUGEQXGI76NNDV4ONNGGBQ", "length": 23901, "nlines": 136, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "पदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची? (Understanding the apparent or material facets of Padartha) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nपदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची\nदृष्टीआडची सृष्टी पाहणं हे राजाचं लक्षण, त्यातही दूरदर्शी राजाचं लक्षण. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना पहिलं आडवं याव ते भौतिक अंग. मग ते एखाद्या डोंगरावरची माती असो, फुलपाखराची रंगीत कांती असो वा जंगली प्राण्यांची परिसरात मिसळून जाणारी रंगसंगती असो. पदार्थाचे पहिले दिसावेत ते बाह्यरंग पण तरीही दृष्टीआडच राहावेत ते अंतरंग. वरून महाकाय दिसणारा, मोठे सुळे असणारा गजराज प्रत्यक्षात मात्र गवतावर जगावा आणि वरून सोनेरी, आयाळधारी सिंहराजाने मैत्रीपूर्णता दाखवावीशी वाटावी तर तो निघावा नरभक्षी. बाह्यांग व अंतरंग यांच्या संयोगातून प्रगटावं ते पदार्थाचं खरं स्वरूप..पण महादेवाच्या मंदिरात प्रथमत: नंदीचंच दर्शन घेऊन जावं लागतं तद्वतच पदार्थाच्या अंतरंगाचं स्वरूप समजून घेण्याआधी पहावं लागतं ते त्याचं बाह्य स्वरूप…\n“विक्रमा आलास पुन्हा मूळपदावर..पुन्हा असं सुरू झालं तुझं..आत एक बाहेर एक..कसे विचित्र विचार करता तुम्ही बाहेर एक दाखवावं, आत काहीतरी वेगळं असावं असे विचारच कसे रे येतात तुमच्या मेंदूंमध्ये बाहेर एक दाखवावं, आत काहीतरी वेगळं असावं असे विचारच कसे रे येतात तुमच्या मेंदूंमध्ये मागल्या एका अमावस्येला पदार्थाच्या सहा अंगांची चर्चा करताना तू द्रव्य(substances), गुण(properties), कर्म(actions) ही अंगे मानवाच्या इद्रियांनी जाणून घेता येणारी असतात असं तू म्हणाला होतास..मला सांग की या अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत मागल्या एका अमावस्येला पदार्थाच्या सहा अंगांची चर्चा करताना तू द्रव्य(substances), गुण(properties), कर्म(actions) ही अंगे मानवाच्या इद्रियांनी जाणून घेता येणारी असतात असं तू म्हणाला होतास..मला सांग की या अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत पदार्थ धर्मसंग्रहामध्ये काही म्हटलंय या ���िषयी..”अधीर वेताळ विक्रमाच्या स्कंदांगावर आरुढ होत्साता म्हणाला.\n“वेताळा, द्रव्य, गुण आणि कर्म हीच तीन बाह्यांगे. कुठल्याही पदार्थाला जाणून घेताना ती आधीच सामोरी येतात. प्रशस्तपाद म्हणतात\nद्रव्यादीनां त्रयाणामपि सत्तासम्बन्ध:, सामान्याविशेषवत्वम्, स्वसमयार्थशब्दाभिधेयत्वम्, धर्म्माधर्म्मकर्त्तुत्वञ्च ||15||\nअर्थात ह्या बाह्यांगांचा अस्तित्त्वाशी थेट संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांना काही विशेष म्हणजे वेगळेपण असते, शब्दात मांडू शकू असा त्यांच्या अस्तित्त्वाला काही ‘अर्थ’ असतो, त्यांना काही धर्म व अधर्म कर्तुत्त्व असते.”\n“धर्म-अधर्म पुन्हा इथे कसं आलं पुन्हा\n“वेताळा, मी म्हणलं तसं हा पदार्थ धर्म संग्रह ग्रंथ आहे. धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. याठिकाणी धर्म कर्तुत्व म्हणजे काही नैसर्गिक आचरण..समजा शेकोटीवर वा चुलीवर पाणी गरम करायला ठेवलंय, पाणी गरम झालं. चूल विझवली. तर गरम केलेलं पाणी पुन्हा थंड व्हावं हा झाला पाण्याच्या द्रव्य(substance)-धर्म. पाणी हे द्रावक (solvent) आहे व त्यात काहीही मिसळावं हा झाला त्याचा गुण(property)-धर्म. उंचावरून पडलं तरी पाणी खालीच जावं हा झाला त्याचा कर्म(action)-धर्म. ”\n“मग यात अधर्म कुठे आला काय पाप केलं बिचाऱ्या पाण्याने काय पाप केलं बिचाऱ्या पाण्याने\n“अधर्म म्हणजे पाप नाही वेताळा..अधर्म म्हणजे नैसर्गिक वृत्तीपेक्षा वेगळं काहीतरी करणं..पाणी गरम केल्यानंतरही चूल विझवलीच नाही तर पाणी पुन्हा नैसर्गिक थंडपणा प्राप्त करू शकणार नाही हा झाला द्रव्याचा अधर्म. उंचावरून खाली पडू न देता पाण्याला अजून उंचीवर वाहायला लावावं तर तो झाला कर्माचा अधर्म. शिवाय गुरुत्वाच्या अंमलाखाली एखादा पदार्थ घरंगळत येण्याऐवजी तो तसाच अडथळे घालून अडवून ठेवावा तर तो झाला गुणाचा अधर्म..”\n“पण हा गुणाचा अधर्म काय कामाचा तू म्हणतोस त्यावरून तरी वाटतंय की पदार्थाच्या नैसर्गिक वृत्तीला दुसऱ्याने अटकाव करावा तर तो झाला अधर्म..पण हा अधर्म काय कामाचा तू म्हणतोस त्यावरून तरी वाटतंय की पदार्थाच्या नैसर्गिक वृत्तीला दुसऱ्याने अटकाव करावा तर तो झाला अधर्म..पण हा अधर्म काय कामाचा\n“हे पहा एखादा गोळा उतारावर सोडावा तर तो झाला गोळ्याचा धर्म. पण समजा अश्या अनेक तोफ गोळ्यांचा उंचावर साठा करायचा असेल, त्यांना खाली जाऊ द्यायचं नसेल, म्हणजे त्यांच्याकडून अधर्म कृत्य घडवायचं असेल तर एखाद्या पेटीत किंवा भिंतीच्या आड ते साठवावे लागतील. म्हणजे ती पेटी त्या गोळ्यांच्या बाबतीत अधर्म कर्तुत्व घडवत आहे. पण जर एखाद्या ओंडक्याने त्या गोळ्यांना उतारावर ढकललं तर ते गोळे गुरुत्वाकर्षणाने मिळालेल्या वेगापेक्षाही अधिक वेगाने पळत सुटतील हे झाले त्या गोळ्यांच्या बाबतीतले धर्मकर्तुत्त्व.”\n“म्हणजे विक्रमा या गोष्टींचा कुठेतरी जो कोणी हा पदार्थ वापरतोय त्याच्याशी संबंध आहे.. ”\n“होय वेताळा..सत्ता संबंध हाजो शब्द आलाय तो बरंच काही बोलून जातो. पदार्थाची द्रव्ये, त्याचे गुण व त्याच्या हालचाली यांचा त्या पदार्थाच्या असण्या(phase of existence)शी संबंधित आहे. कारण यातून त्यापदार्थाचे व्यक्तिमत्त्व साकारतंय..जसं एखादा सजीव आहे तो चालतोय, बोलतोय. म्हणजे इतर द्रव्यांबरोबरच आत्माही निगडित आहे. आत्मा शरीराला सर्व सोडून गेला तर हे चालणं बोलणं थांबतं, म्हणजेच काय तर आत्माद्रव्य सोडून गेलं तर सजीवाचं पार्थिवात रुपांतर होतं, हेच उदाहरण सत्तासंबंधाचं..”\n“पण विक्रमा तुझ्या बोलण्यातून असं काही जाणवतंय की ही तीन बाह्यांगे आत्ताच तू सजीव-पार्थिवाचं उदाहरण दिलंस तशी काही कारणाने निर्माण होतात व नंतर पुन्हा बदलत राहतात..असंच काही आहे का\n“बरोबर आहे वेताळा. ही बाह्यांगे बदलत राहतात. प्रशस्तपाद म्हणतात\nदुसऱ्या कशाचातरी परिणाम म्हणून निर्माण होणे आणि निश्चित काळापुरतंच अस्तित्व असणे हे फक्त द्रव्य, गुण व कर्म यांनाच लागू आहे.\n दुसऱ्या कशाचा तरी परिणाम\n“आता हे पहा वेताळा. पाणी हे भांड्यात ठेवलंय. आजूबाजूला उष्णता फारशी नाही. म्हणून ते पाणी आपरुपात राहिलं. समजा तेच अतिथंड प्रदेशात नेलं तर त्यापासून बर्फ हे पृथ्वीद्रव्य बनेल. तेच पाणी उष्णतेच्या म्हणजे तेजाच्या संपर्कात आलं तर त्याची वाफ म्हणजे वायुद्रव्य बनेल. म्हणजे द्रव्य हे अंग कायम टिकत नाही. एकदा का द्रव्य बदललं की त्याचे गुण बदलणार. आता तिसरं म्हणजे कर्म किंवा हालचाल..ही तर त्या पदार्थावर म्हणजेच पर्यायाने त्यावर काम कारणाऱ्या द्रव्यांवर अवलंबून असते..”\n“अरे थांब, थांब. तू आधी काहीतरी असं सांगितलं होतंस..\nस्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून ग��ी निर्माण करू शकतात.\n“होय वेताळ महाराज, बलप्रयोग करून इतरांमध्ये हालचाल निर्माण होते व काम करणारं बळ किंवा ते द्रव्य गेलं की ती हालचालही मंदावते व काही काळाने तो पदार्थ एका जागी स्थिर होतो.”\n“म्हणजे विक्रमा, न्यूटन वगैरे जे बाह्यबळ(external force) म्हणतात, ते हेच की काय\n“होय वेताळा, फक्त वैशेषिकात ते बाह्यबल वर तू म्हणालास तसं स्थायू, द्रव, वायू, तेज व मन यांच्या संयोगात आल्यावर प्रयुक्त होतं असं सांगितलंय. म्हणजेच एखाद्या वस्तूची हालचाल एक सारख्या गतीमध्ये ठेवायला हे बळ जसे साहाय्य करते तसेच ती हालचाल रोखण्यासाठी सुद्धा हे बळ साहाय्य करते. घर्षण(friction) हा जो शब्द आपण रुढार्थाने वापरतो ते या इतर द्रव्यांनी हालचालीला पायबंद घालण्यासाठी लावलेले बळच असते नाही का\n“हो, ती वस्तू एका विशिष्ट गतीत राहावी किंवा गती रोखावी म्हणून लावलेली ती बळे म्हणजेच वैशेषिकाच्या बाबतीत ‘अधर्मकर्तृत्व’ करणारी बळेच. आणि एक प्रश्न विक्रमा, ह्या बाह्यांगांच्या अभ्यासात द्रव्य, गुण व कर्म या तिन्हींचा अभ्यास होतो. पण मग यात पदार्थातील नऊ द्रव्यांचा अभ्यास होतो\n“नाही वेताळा. प्रशस्तपादांनी याच साठी बहुधा सांगितलं असावं की\nद्रव्य, गुण व कर्म या तिघांना फक्त अनित्य द्रव्यांमध्येच आश्रय मिळतो. म्हणजेच केवळ पृथ्वी, आप, तेज व वायू या द्रव्यांनाच ही तिन्ही अंगे लागू पडतात.”\n“अच्छा, म्हणजे यात फक्त बाह्यांगेच कळतात तर. म्हणजे त्या पदार्थाचं खरं स्वरूप जाणून घ्यायला त्याच्या अंतरंगात शिरावं लागणार..वा विक्रमा वा..हे छान होतं..पण आता वेळ संपली..पदार्थाचे अंतर्भाव, अंतरंग जाणून घेण्याविषयी पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”\nपुन्हा निरव शांतता..पुन्हा चिडिचुप..पण वरवरचीच..पुढच्या भेटीसाठी प्रत्येकाचेच अंतरंग आसुसलेले होते..\nमूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n[…] ही बाह्य(external appearance) ओळख झाल्यावर तो माणूस विचार कसा करतो, […]\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्���धर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shalini-vikhe/", "date_download": "2019-10-22T08:59:50Z", "digest": "sha1:HNOCIWXRGM4BEX42RVIBBTVLMHDT5IZP", "length": 12188, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा ; ओहोळ | Dainik Prabhat", "raw_content": "\nशालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा ; ओहोळ\nकॉंग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना डावलून अध्यक्षपद विखेंना दिले\nसंगमनेर -विखे परिवार आता भाजपवासी झाला असल्याने शालिनी विखे यांनी अद्याप कॉंग्रेस पक्षाचा व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आलेल्या शालिनी विखे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nओहोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींच्या आदेशाने जि. प. अध्यक्षपदाची माळ तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांच्या गळयात पडली होती. त्यावेळी अनेक निष्ठावंत कॉंग्रेस सदस्यांना डावलून ही जबाबदारी विखे यांना देण्यात आली. शालिनी विखे यांचा परिवार हा भाजपवासी झाला आहे.\nमुख्यमंत्र्यांचा सत्कार करताना त्या राधाकृष्ण विखे यांच्या समवेत असल्याची छायाचित्रे प्रसिध्द झाली आहेत. याचा अर्थ त्या पुत्र आणि पती यांच्यासह भाजपवासी झाल्या आहेत. शालिनी विखे या राहता तालुक्‍यातून कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर जिंकल्या आहेत. तद्‌नंतर त्या जि. प. अध्यक्ष बनल्या. परंतु विखे परिवाराने कॉंग्रेस पक्ष सोडला असल्याने त्वरीत कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ओहोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nकॉंग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, कॉंग्रेस विधिमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सुधीर तांबे यांनाही ओहोळ यांनी निवेदन पाठविले असून, पक्षाच्या श्रेष्ठींनी विखे यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.\nवीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळ���ार\nभूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे\nतरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके\nशेवटच्या तीन दिवसात प्रचाराचा उडणार बार\nमनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी\nनिवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीत नाहीत : धस\nपाटपाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपत : पिचड\nजिल्ह्यात 16 मतदान केंद्रांवर महिला राज\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nअमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का \nचला, किल्ला बनवू या दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nआठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc-update/job-notification-general/notification-jahirati/notificationnew-job-opportunity-fci-manager-recruitment-2019?page=44", "date_download": "2019-10-22T08:38:42Z", "digest": "sha1:VK56CZOGCQ4RU2653NI6PJUHAN5BDWM3", "length": 8131, "nlines": 109, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "General", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nPSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा - २०१७\nमहाराष्ट कृषी सेवा पूर्व परीक्���ा -२०१७ पदे-७९\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ( MSRDC) मध्ये विविध पदांसाठी भरती पदे -०६\nPSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा - २०१७\nशासनाच्या सामान्य प्रशासन विभाग , वित्त विभाग व गृह विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण १००८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक पोलीस उप निरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा - २०१७ रविवार , दिनांक १६ जुलै , २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in ला भेटद्या.\nमहाराष्ट कृषी सेवा पूर्व परीक्षा -२०१७ पदे-७९\nराज्य शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील कृषि अधिकारी,महाराष्ट कृषि सेवा , गट - ब(कनिष्ठ) संवर्गातील ७९ पदांच्या भरतीकरीता आयोगागामार्फात महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा - २०१७ रविवार दिनांक ३० जुलै २०१७ रोजी मुंबई , औरंगाबाद , पुणे व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येयील. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in ला भेटद्या.\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ( MSRDC) मध्ये विविध पदांसाठी भरती पदे -०६\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ( MSRDC) विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.\n१.असिस्टंट प्लॅनर :०१ जागा\n२:प्लॅनिंग असिस्टंट :०४ जागा\nशेवटची तारीख :२८ एप्रिल २०१७\nअधिक माहितीसाठी www.msrdc.org या संकेतस्थळास भेट द्या.\nराज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पूर्व परीक्षा-२०१७ गट क\nसंवर्गातील पदांच्या भारतीकरता आयोगामार्फत लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) पूर्व परीक्षा-२०१७ रविवार,दिनांक ११ जून,२०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल.अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in किंवा www.mahampsc.mahaonline.gov.in संकेतस्थळास भेट द्या.\nराज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील सहायक वनसंरक्षक , गट - अ संवर्गातील ६ पदे व वनक्षेत्रापाल, गट - ब संवर्गातील ३७ पदांच्या भरतीकरीता आयोगागामार्फात महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - २०१७ रविवार दिनांक 4 जून, २०१७ रोजी मुंबई , औरंगाबाद , पुणे व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येयील. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx ला भेटद्या\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T09:55:53Z", "digest": "sha1:F7QNPNABVAZQGS6GRHCXR6EMTQ6C62EX", "length": 13628, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (11) Apply बातम्या filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nखासदार (9) Apply खासदार filter\nविदर्भ (7) Apply विदर्भ filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनितीन गडकरी (4) Apply नितीन गडकरी filter\nचंद्रकांत पाटील (3) Apply चंद्रकांत पाटील filter\nम्हैसाळ (3) Apply म्हैसाळ filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nचंद्रशेखर बावनकुळे (2) Apply चंद्रशेखर बावनकुळे filter\nजलसंधारण (2) Apply जलसंधारण filter\nदुष्काळ (2) Apply दुष्काळ filter\nपुनर्वसन (2) Apply पुनर्वसन filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nसदाभाऊ खोत (2) Apply सदाभाऊ खोत filter\nसुभाष देशमुख (2) Apply सुभ��ष देशमुख filter\nजत सीमा भागाला कर्नाटकातून पाणी देणार : अमित शहा\nजत, जि. सांगली : ‘‘दुष्काळी जत तालुक्‍याच्या सीमावर्ती भागाला कर्नाटकातून पाणी देण्याची योजना लवकरच होईल. त्याबाबत पंतप्रधान...\nशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी : महाआघाडीचा जाहिरनामा\nमुंबई : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी...\nविरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे ः मुख्यमंत्री फडणवीस\nवर्धा : काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. मतदानाकरिता ईव्हीएमचा वापर व्हायला लागल्यावर...\nराज्य दुष्काळमुक्त करून शाश्‍वत शेतीकडे नेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपंढरपूर : ‘महाग्रोटेक’ प्रकल्पाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पीक पेरणी ते कापणीपर्यंत ड्रोन आणि उपग्रहाच्या...\nसत्ताकेंद्र असूनही विदर्भ तहानलेला ः राजू शेट्टी\nअमरावती ः राज्याचे सत्ताकेंद्र विदर्भात असताना विदर्भाला सिंचन सुविधांच्या बाबतीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या...\nप्रशासनाच्या हलगर्जीपणाने केले अनेकांचे वाटोळे\nएकीकडे आम्ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पृथ्वीच्या कक्षेत सोडून इंटरनेट क्रांतीत मागे नाहीत हे जगाला दाखवून देतो. तर दुसरीकडे...\nजतच्या ४२ गावांसाठी कर्नाटकशी करार ः खासदार संजय पाटील\nजत, जि. सांगली ः तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कर्नाटकाला जादा पाणी सोडण्याची भूमिका...\nभाजप सरकारने उपसा सिंचन योजनेची कामे ७० टक्के पूर्ण केली : गडकरी\nसांगली ः आघाडी सरकारने उपसा सिंचन योजनांच्या कामाची उदघाटने करून दगडे उभी केली. कामात टक्केवारी लाटली. भाजप सरकारने गेली चार...\nसाखरेऐवजी इथेनॉलवर भर द्याः नितीन गडकरी\nसातारा ः पाणी आले म्हणून ऊस लावत बसू नका, उसापासून साखरेऐवजी इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा. हे इथेनॉल विकत घेण्याची केंद्र सरकारची...\nशेतीमालाच्या दराबाबत विरोधाभास दुर्दैवी ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nनागपूर ः मुंबईत भांडे घासण्यासाठी लागणारी माती १८ रुपये किलो असताना, शेतकऱ्यांचा तांदूळ मात्र १४ ते १५ रुपये किलोत विकला जातो....\nराजकारण बाजूला ठेवून दुष्काळी स्थितीत काम करा : शरद पवार\nचिखली, जि. बुलडाणा ः राज्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीमध्ये...\nअार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी : अशोक चव्हाण\nमुंबई : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचा प्रचार करणारे भाजप सरकार आर्थिक व्यवस्थापनाबाबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://skillsikho.com/courses/learn-how-to-write-and-edit-articles-on-marathi-wikipedia-in-marathi", "date_download": "2019-10-22T10:08:49Z", "digest": "sha1:GX6PHG5KI7ARGV5UNSJ35TAUYIPN3OQ2", "length": 5397, "nlines": 58, "source_domain": "skillsikho.com", "title": "SkillSikho", "raw_content": "\nरजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा.\nमराठी विकिपीडियावर लेखन कसे करावे\n महाजालावर मराठी वाढवू या \nविकीपीडिया हा महाजालावरील ( इंटरनेटवरील ) एक मुक्त ज्ञानकोश आहे. या ज्ञानकोशात कोणालाही, नवीन लेख लिहिता येतो किंवा आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. जगभरातील अनेक भाषांसोबतच विकीपीडिया मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. आज, मराठी विकिपीडियावर ४७२८६ लेख उपलब्ध आहे. या माध्यमातून आज जगभरातील मराठी भाषिकांना विविध विषयांची माहिती मराठी भाषेत सहजरित्या उपलब्ध होते. हे लेख, तुमच्यासारख्याचं अनेक व्यक्तींनी मराठी विकिपीडियावर लिहिले आहेत अथवा संपादित केले आहेत. या मुक्त ज्ञानकोशामध्ये जास्तीत जास्त लोकांनी, त्यांना माहिती असणाऱ्या विषयावर लेखन करावे या उद्देशाने, नवीन लेखकांना यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी हा ऑनलाईन कोर्स सुरु करण्यात आला आहे.\nविकिपीडियाचे पाच महत्वाचे आधारस्तंभ\nमराठी विकिपीडियाच्या संकेतस्थळाला ( वेबसाईटला ) भेट कशी द्याल \nविकिपीडियावर तुमचे खाते ( युजर अकाउंट ) कसे सुरु कराल \nमराठी विकिपीडियावर मराठी भाषेत टाईप कसे कराल \nमराठी विकिपीडियावर लिहिण्याची सुरुवात कशी कराल \nमराठी विकिपीडियावर नवीन लेखाचे निर्माण कसे कराल \nलिहिलेला लेख संपादित कसा कराल \nलिहिलेल्या लेखात बाह्य संकेतस्थळांच्या दुवा ( वेबसाईट लिंक्स ) कशा प्रकारे जोडायच्या \nलिहिलेल्या मजकुराला योग्य संदर्भ ( रेफरन्सेस ) कसे जोडायचे \nविकिपीडियावर चर्चा कशी कराल \nलेखामध्ये चित्र ( इमेज / फोटो ) कसे जोडायचे \nचावडी या उपक्रमाचा वापर कसा करायचा \nविकिमीडियाच्या इतर विविध उपक्रमांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/extra-taxes-on-fuel-for-water-schemes/", "date_download": "2019-10-22T08:14:52Z", "digest": "sha1:FUMKIU3BFSWIJWBM54RGS2XSTS75MLKB", "length": 9818, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाण्याच्या योजनांसाठी इंधनावर अतिरिक्‍त कर? | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाण्याच्या योजनांसाठी इंधनावर अतिरिक्‍त कर\nनवी दिल्ली – राष्ट्रीय पातळीवर जलनीती आखण्याची आवश्‍यकता जाणवू लागल्याने आता सरकारने त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, सरकार आता पेट्रोल आणि डिझेलवर वॉटर सेस लावण्याच्या विचारात आहे.\nसरकारने यासंबंधी पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा केली असून पेट्रोलियम मंत्रालयाने या विचाराला सहमती दर्शवली आहे. सेस 30 पैसे ते 50 पैसे प्रतिलीटर इतका असणार आहे. इंधनांच्या दरावर मात्र या सेसचा कोणताही परिणाम होणार नाही. इंधनांच्या किमतींमध्ये वाढ किंवा घट झाली तरी सेसच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही.\n2018च्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर 8 रुपये इतका सेस लावला होता. हा सेस रस्ते आणि बांधकाम क्षेत्रासाठी राखीव आहे. या रकमेचा वापर रस्ते व बांधकामासाठी होतो.\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nअमित शहांचे सीआरपीएफच्या जवानांना दिवाळी गिफ्ट\nअखेर पी.चिदंबरम यांना जामीन मंजूर\nआज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप\nविधानसभा निवडणुक: हरियाणात आतापर्यंत 13.37 टक्‍के मतदान\nपाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ तोफांच्या माऱ्यात उद्ध्वस्त\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nयंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nपुणेकरांनी भरून काढली खरेदीची कसर\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nबारामती तालुक्‍यात उत्स्फूर्त मतदान\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nकोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nखासदार कोल्हे कोठे आहेत\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nप्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण\nकर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान\nजामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशिंदे यांनी धुडकावली चंद्रकांत पाटील यांची ‘मनसे’ ऑफर\nमाजी उपमहापौरांसह चार जणांना अटक\nराम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्रात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/644", "date_download": "2019-10-22T10:24:46Z", "digest": "sha1:LDQWTJX7KIHYQROH727P44PRVUF3LWQW", "length": 12026, "nlines": 68, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पाककृती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआर्या आशुतोष जोशी 23/07/2019\nराजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुळातील राजा. त्याने इसवी सन 1127 मध्ये (बारावे शतक) राज्यकारभार स्वीकारला. राजा सोमेश्वर याला ‘भूलोकमल्ल’ आणि ‘सत्याश्रयकुलतिलक’ अशी दोन बिरूदे होती. त्याचा मानसोल्लास अर्थात अभिलषितार्थचिन्तामणि हा ग्रंथ म्हणजे ज्ञानकोशच आहे त्याने स्वत: त्या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिले आहे. त्यामध्ये राज्य मिळवण्यासाठीचे उपाय, मनोरंजनाच्या गोष्टी, सुख देणाऱ्या क्रीडा, चित्रकला, आयुर्वेद, धार्मिक विधी, मनुष्याचे आदर्श वर्तन कसे असावे इत्यादी विविध विषयांची माहिती मिळते. त्या ग्रंथात ‘अन्नभोग’ असा स्वतंत्र विषयविभाग आहे. त्याखेरीज ‘भोजनकुतूहलम्’ नावाच्या त्याच्या ग्रंथात भोजनाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहेच.\nभात शिजवण्याची पद्धत सांगताना तांदळाचे जाड, बारीक, सुगंधी, साठेसाळ असे प्रकार वर्णले आहेत.\nमहाराष्ट्राची खाद्यसंस्कृती नवे दालन - खाद्यदालन\nखाद्यपदार्थांचे अनेक प्रकार काळानुसार, ठिकाणानुसार, वातावरणानुसार, धार्मिक घटकांनुसार तयार होत गेले. त्याची झलक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर असलेल्या ‘भारताच्या खाद्यस���स्कृतीचा इतिहास’ आणि ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’ या दोन लेखांतून जाणवते. त्यामुळेच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर ‘खाद्यदालन’ नावाचे नवे ‘पान’ सुरू करावे असे योजले आहे. त्यामध्ये मुख्यत: महाराष्ट्राच्या खाद्यजीवनासंदर्भातील सर्व काही मजकूर येऊ शकेल.\nमहाराष्ट्राची किंबहुना, भारताची खाद्यसंस्कृती कशी घडत गेली. त्याचा रोचक इतिहास तो वाचताना कोणताही अभिमान, अस्मिता टिकणार नाही एवढी संमिश्रता या प्रदेशाच्या खाद्यसंस्कृतित आहे. चहा, पाव, डबलरोटी हे पदार्थ परदेशातून आलेच, परंतु मिरची आणि बटाटा या चीजादेखील आपल्याकडे आयात झालेले आहेत. मिरची मिळेपर्यंत तिखट चवीसाठी भारतात आले-लवंग यांचा वापर होत होता. अशी कितीतरी मनोवेधक माहिती\n‘नेग्रिटोज’ हे लोक आफ्रिकेहून भारतात प्रथम तीस ते साठ हजार वर्षांपूर्वी आले. ते भारतातील पहिले रहिवासी. त्या लोकांची गुजराण मांस, मासे, कंदमुळे आणि फळे यांवर होत असे. त्यानंतरचे भारतातील लोक म्हणजे पोऍस्ट्रॅलॉइडस् किंवा ऑस्ट्रिक्स. ते लोक स्वत:साठी भाज्या आणि फळे उत्पादित करू शकत होते. त्यांना विड्याचे पान आणि सुपारी यांची माहिती होती. सध्या असलेल्या फळांपैकी कित्येक फळे त्या काळीही उत्पादित होत होती. त्या लोकांनी भारतीय संस्कृतीचा पाया रचला. तांदूळ आणि भाज्या यांचे उत्पादन कसे करायचे हे त्यांना माहीत होते. ऊसापासून साखर करण्याची माहिती त्यांना होती. त्यांची वस्ती दक्षिण मध्य आणि पूर्व भारतात होती. त्या वंशाचे लोक अजूनही मध्य आणि पूर्व भारतात आढळतात. भारताच्या इशान्य (उत्तर पूर्व) भागात मँगोलाइडस् आहेत.\nगृहिणी-मित्र : शंभर वर्षें झाली तरी ताज्या पाककृती\nनवशिक्या मुलींना, गृहिणींना आणि पाककला विशारदांना वरदान ठरेल असे पुस्तक 1910 मध्ये प्रकाशित झाले लक्ष्मीबाई धुरंधर लिखित 'गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया' हे ते पुस्तक. ते पाककलेच्या पुस्तकांच्या इतिहासात मानदंड ठरले. ते राष्ट्रीय पाककृती देणारे पहिले पुस्तक असावे.\nपुस्तक प्रथम बलवंत पुस्तक भांडारतर्फे (सध्याचे परचुरे प्रकाशन) प्रकाशित झाले. पहिल्या आवृत्तीच्या एक हजार आणि पुढील प्रत्येक आवृत्तीच्या दोन हजार प्रती निर्माण केल्या गेल्या. त्याचे हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये भाषांतर झाले होते त्याच्या तेराव्या आवृत्तीची किंमत ��ोती पाच रुपये. पुढे, सतरावी आवृत्ती 1982 मध्ये लक्ष्मीबार्इंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नातसुनेच्या पुढाकाराने 'मॅजेस्टिक प्रकाशना'ने प्रसिद्ध केली. एकोणिसावी (1991) आणि विसावी (1997) आवृत्तीही 'मॅजेस्टिक'ने प्रकाशित केल्या आहेत. पुस्तक बाजारात आता उपलब्ध नाही.\nउन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटला, तरी भारतीय खाद्यसंस्कृतीत त्याची मदत मोठी आहे. वाळवणाचे पदार्थ बनवून त्याची बेगमी करणाऱ्या ललनांची लगबग हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य. कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड-पापड्या, लज्जतदार मसाले, लोणची, मुरांबे हे सर्व पदार्थ त्या काळात डबाबंद वा बरणीबंद होत असतात. वाळवण संस्कृतीत वैविध्य आहे; प्रांताप्रांतानुसार ते पदार्थ बदलतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=s3cb6i3dCwuqYtR9odYBXuoifp1gHUxw6MUxkeZZtxA6xIr0j0kvsv7FhJiQ9Is_zzCV8QsNgJQCxtHudyFRkyikyrcBwWgicLbmoD4tV3o%3D&page=2", "date_download": "2019-10-22T08:24:58Z", "digest": "sha1:CBXKROTUUGXVFL6GB6TNUAEJZTV5SCTA", "length": 3776, "nlines": 102, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "Circular Notice and Office Order- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 4910848\nआजचे दर्शक : 2160\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2213?page=5", "date_download": "2019-10-22T08:51:31Z", "digest": "sha1:X7NPU2ZAD4ME6UYN66SRDP3WIYVDFZPS", "length": 6885, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझे दुर्गभ्रमण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझे दुर्गभ्रमण\nगड सर करुन आलात मग इतरांनाही आपल्या अनुभवांमध्ये सामील करुन घ्या... आपले अनुभव या सदरात लिहा..\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता.... लेखनाचा धागा\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट लेखनाचा धागा\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग\n‘आहुपे घाट आणि त्रिगुणधारा घाट’ लेखनाचा धागा\nमायबोलीकर भटक्यांचा ४था सह्यमेळावा..... लेखनाचा धागा\nकलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड .. लेखनाचा धागा\nमुंबईतील किल्ले -- भाग १ लेखनाचा धागा\n\"गरूडाचे घरटे\" अर्थात किल्ले तोरणा लेखनाचा धागा\nथरारक लिंगाणा... लेखनाचा धागा\n......नहीं तो शिववाघ आ जाएंगे\nदेवगिरी (दौलताबाद) किल्ला — औरंगाबाद लेखनाचा धागा\nरतनवाडी आणि कुमशेतला स्वतःचे वाहन न वापरता, एकट्याने कसे पोचता येईल\nखांदेरी उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी माहिती हवी आहे (अर्थात हा उपदव्याप पावसाळा संपल्यावरच करणार आहे) प्रश्न\nसादडे (उर्फ साधले) घाट किती अवघड आहे\nलेख लिहिन्यासाठी मायबोलीकर कोणता फाँट वापरता कांही सांगु शकाल \nमहीपत, सुमार आणि रसाळगड ह्यां किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता\n नाळेची वाट आणि नाणदांड घाट \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://scitechinmarathi.com/2019/10/09/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%B0-of-various-states-of-matter-oscillations-and-waves/", "date_download": "2019-10-22T09:15:39Z", "digest": "sha1:GHWMG6APHPUUWJNNSMS4IJIDXINOND5W", "length": 27610, "nlines": 84, "source_domain": "scitechinmarathi.com", "title": "आली लहर केला कहर (.. Of Various States of Matter, Oscillations, and Waves) – विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात", "raw_content": "विक्रम आणि वेताळ #physics च्या जंगलात\nपदार्थविज्ञान किंवा भौतिकशास्त्रातील (Physics) रटाळ वाटणाऱ्या गोष्टींमधली खरी गंमत आणि अंदर की बात..\n१२ वी नंतरचं Physics\nगोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)\nमाणसां माणसात तरी किती प्रकार असतात बरं.. व्यक्ती तितक्या वल्ली.. जेवढी माणसं तेवढे त्यांचे प्रकार.. पण त्यांच्यातही वेगवेगळ्या पदधतीने गट पाडता येतातच.. उदाहरण द्यायचं तर राजाला खरोखर मानणारे, राजाला खरोखर न मानणारे आणि वरवर राजाज्ञा पालन करूनही वारे फिरताच राजाज्ञा न मानणारे.. छुपे विरोधक.. आणि चौथा प्रकार म्हणजे स्वतः:चंच म्हणणं खरं करणारे, स्वतःच्या मताला चिकटून राहणारे .. तत्वनिष्ठ.. आणि पाचवा म्हणजे जो कोण राजा आहे त्याचा जयजयकार करून त्यात वाहवत जाणारे..आपल्या राज्यातल्या माणसांच्या प्रकारांविषयीच्��ा चिंतनात आज राजा पार बुडाला होता.. त्या विचारांचा डोह इतका खोल होता की त्यासमोर अमावास्येचा अंधारही फिका वाटावा.. वेताळाने मात्र विक्रमाच्या या विचारांच्या डोहात सूर मारलाच..\n“काय राजा, विरोधी शक्तींनी डोकं वर काढलं काय परत किती हा विचार लोकांच्या मतांचा किती हा विचार लोकांच्या मतांचा आणि तो ही राजांच्या मर्जीनुसार चालणाऱ्या राज्यांमध्ये आणि तो ही राजांच्या मर्जीनुसार चालणाऱ्या राज्यांमध्ये राजा बोले प्रजा चाले, राजा कालस्य कारणं, यथा राजा तथा प्रजा या म्हणी काय आता स्क्रॅप मध्ये निघणार की काय राजा बोले प्रजा चाले, राजा कालस्य कारणं, यथा राजा तथा प्रजा या म्हणी काय आता स्क्रॅप मध्ये निघणार की काय .. ते जाऊदे पण दुसऱ्याच्या लहरीनुसार वागणे, त्यातच वाहवत जाणे आणि काही काळानंतर पुन्हा मूळपदावर येणे.. फिरून फिरून तिथेच येणे असे प्रकार पदार्थ विज्ञानात होतात .. ते जाऊदे पण दुसऱ्याच्या लहरीनुसार वागणे, त्यातच वाहवत जाणे आणि काही काळानंतर पुन्हा मूळपदावर येणे.. फिरून फिरून तिथेच येणे असे प्रकार पदार्थ विज्ञानात होतात त्यांचे परिणाम काय होतात त्यांचे परिणाम काय होतात\n“हे बघ वेताळा पोलीस जसे आजूबाजूला काय घडतंय, त्यात जे गुन्हे झाले त्यात गुन्हेगार कोण, त्रास कुणाला झाला, गुन्हा कुठे झाला, कधी झाला, या गुन्ह्याला कुठला कायदा लागू होतो, कुठली कलमं लागू होतात ह्याचा विचार करत असतात तसे पदार्थ विज्ञानाचे म्हणजे फिजिक्सचे अभ्यासक आजूबाजूला काय घडतंय, यात त्या घटनांमधली संबंधित द्रव्ये कोणती, त्यांचा पिंड किंवा मॅटर काय, कोणत्या द्रव्याने दुसऱ्याला त्रास दिला, त्यामुळे परिणाम काय झाला, त्याला फिजिक्स चे कुठले नियम लागू होतात याचा अभ्यास करत असतात..”\n“मुद्दाम एखाद्याने दुसऱ्याला त्रास द्यायला द्रव्ये म्हणजे काय माणसं आहेत आणि त्रास देणे म्हणजे काय रे तुमच्या फिजिक्स च्या बाबतीत आणि त्रास देणे म्हणजे काय रे तुमच्या फिजिक्स च्या बाबतीत\n“नाही त्रास देणे हे जरा माणसांसंबंधी वाटतंय पण त्रास देणे म्हणजे आदळणे, आपटणे, घुसणे, ढकलणे हे सॉलिड्स करतात .. लिक्विड्स च्या संबंधात म्हणजे दुसऱ्यावर वाहणे, उडी मारणे, घुसणे, घुसळणे, वाहून नेणे, मिसळणे हे लिक्विड्स जे जे म्हणून काही करतात ते सर्व.. गॅसेस च्या बाबतीत तरंगत जाणे, ढकलणे, मिसळणे, द��सऱ्याला जागा करून देणे, दिसणे, गायब होणे हे सर्व प्रकार.. अग्नी किंवा तेजाच्या बाबतीत गरम करणे, थंड करणे, जायला या सॉलिड्स, लिक्विड, गॅस मधून रस्ता असला तर उष्णतेच्या रूपात जाणे, जायला असा रस्ता नसला तर चक्क प्रकाशाचे रूप घेऊन प्रकाशरूपात जाणे, प्रकाशाला पुन्हा भिगात रस्ता मिळाला की आलाच पुन्हा बाहेर उष्णतेच्या रूपात, किंवा आजकालच्या सोलर पॅनेल वर पडला की तापवलं आतल्या पाण्याला .. थोडक्यात काय तर ही सर्वच द्रव्ये लहान मुलांसारखी चंचल खेळकर असतात तेही वेगवेगळ्या प्रमाणात.. वर्गात मुले जशी एका जागी स्वस्थ बसत नाहीत तशी ही द्रव्येही स्थिर बसत नाहीत, दुसऱ्याला बसू देत नाहीत..सतत आदळआपट, कुरघोड्या, मारामाऱ्या चालूच..”\n“विक्रमा मला माहिती आहे की ही आदळापट सुरु करणारी गुरुत्व किंवा ग्रॅव्हिटी सारखी बळे असतात किंवा तुम्ही माणसांनी तुमच्या कामासाठी हे सुरु केलेले असते.. शिवाय सृष्टीतील जलचक्र(water cycle ), ऋतुचक्र(cycle of seasons), अन्नचक्र(food chain) यांच्यामुळेही हे पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश हे सतत काहीनाकाही कामे करत राहतात.. शिवाय तुम्ही केलेल्या प्रदूषणामुळेही वेगळे परिणाम होत राहतात ते वेगळेच .. पण मला सांग की दुसऱ्याने बळ लावले की या द्रव्यांचे वागणे सारखेच असते का वेगवेगळे बाहेरून दुसऱ्या द्रव्याने बळ लावल्यावर नक्की परिणाम कसे कसे होतात बाहेरून दुसऱ्या द्रव्याने बळ लावल्यावर नक्की परिणाम कसे कसे होतात\n“वेताळा हे पहा जशा माणसाच्या तऱ्हा वेगवेगळ्या तश्या या सर्व द्रव्यांच्याही.. पण साधारणपणे पाहिलं तर स्थायू किंवा पृथ्वी द्रव्याचे रेणू हे अधिक घट्ट पणे बांधलेले असल्याने बाहेरून आलेल्या बळाला फार लवकर दाद देत नाहीत, एकमेकाला धरून राहतात.. म्हणजे पाहा एक वीट उंचावरून खाली टाकली तर ती खाली पडताना सुद्धा वीटच असते.. हां जमिनीवर पडल्यावर तुकडे झाले तर गोष्ट वेगळी. तसेच लोखंड, लाकूड, बर्फ वगैरेचं. पण एक पाण्याने भरलेला ग्लास खाली टाक बघ काय होतं ते.. वरून निघताना एकत्र असलेले ग्लास आणि पाणी खाली पोहोचे पर्यंत वेगवेगळे झालेले असतात.. काही पाणी ग्लासात, काही इकडे तिकडे, काही बाजूला असे विखुरलेले असते.. हवेचं तर काहीच खरं नाही कुठला रेणू कुठून निघाला, मग पुढे कसा गेला, कुणाला कुठे धडकला काही काही पत्ता लागत नाही.. दोर तुटलेला पतंग जसा भरकटत जातो तसंच ���ाहीसं.. दिशाहीन.. उष्णता तर सतत जास्त गर्मीच्या द्रव्याकडून कमी गर्मीच्या द्रव्याकडे जात राहते..शिवाय या धडकण्यातून वेगवेगळे आवाज होतात ते आकाश द्रव्यही सतत असेच फिरत राहणारे आणि विरत जाणारे.. सारं लहरी काम.. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी.. प्रत्येकाची लहर वेगळी .. ”\n“हे लहर म्हणजे जरा माणसांसारखे वाटतंय.. पण या द्रव्यांमध्ये कसली लहर काही उदाहरण दे रे जरा..”\n“हे बघ वेताळा देवळात जाताना घंटा वाजवतोस आणि आत जातोस. ती घंटा असते चांगल्या जाड पितळ्याची.. आत दोलक (tong) असतो.. घंटा वाजवली की काय होतं घंटेचा दोलक घंटेवर आदळतो आणि भाविकाने लावलेल्या या बलामुळे घंटेच्या आतल्या भागावरचे त्यातही पृष्ठभागावरचे रेणू एक दम खडबडून जागे झाल्यासारखे धावपळ चालू करतात.. पण सॉलिड असल्यामुळे, आणि त्यातही पितळ्यासारखे मेटलचे मिक्स्चर असल्यामुळे त्यांना फार इकडचे तिकडे करता येत नाही..रेणूंना बांधून ठेवणारी बळे त्यांना तसे करू देत नाहीत.. हीच ती Van der Waals forces. पण पिंजऱ्यात ठेवल्यामुळे, साखळदंडांनी बांधल्यामुळे रागावलेला हत्ती जसा सतत पिंजऱ्याला धडका देतो, साखळदंड ओढतो, हिसके देतो, पाय आपटतो तसा हा घंटेमधला, बाहेरून बळ मिळालेला रेणू आजुबाजूच्या सर्व रेणूंना जाऊन आपटतो.. धक्का देतो.. मग आजूबाजूचे सर्व रेणू त्यांच्या आजूबाजूच्या सर्व रेणूंना धक्का देतात..घंटेच्या आत असणाऱ्या सर्व लाखो, करोडो, अब्जावधी रेणूंमध्ये एकाच वेळी हा गोंधळ, गलका, कालवा, आरडा ओरडा चालू होतो.. जो तो दुसऱ्याला धडकतोय..धडक देऊन पुन्हा जागी परत.. पुन्हा दुसऱ्या बाजूला धडक..पुन्हा आपल्या जागी परत.. पण सर्वच रेणू असे साखळ दंडाने बांधलेले..साखळी जाऊ देईल तितकेच इकडे तिकडे कलणार.. पुन्हा पायांना बेड्या पडलेल्या असल्याने पुन्हा जागच्या जागी येणार..\nम्हणजे एक भिंग लावून बघितलं तर काय दिसेल..पितळ्याचे करोडो, अब्जावधी हत्ती एका अजस्त्र मोठ्या पिंजऱ्यात साखळ दंडांनी बांधलेले आहेत. पाय तर हलतच नाहीयेत.. फक्त एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला असे सगळ्या बाजूला झुलू शकतायत, शेजारच्या हत्तीला धडकू शकतायत आणि प्रत्येक वेळेला कोणी ती महाकाय घंटा वाजवली की बॉर्डर वरच्या हत्तींना त्याचा धक्का बसतो आणि हा धक्का बसलेले हत्ती आजुबाजूच्या हत्तींना धडकतात आणि हे धक्के सर्वत्र पसरतात.. भाविकाने जितक्या जोरात(force) तो घं��ेचा दोलक(tong) आदळला असेल तेवढी आवाजाची पट्टी(pitch) वरची असणार आणि तेवढा आवाज जास्त वेळ घुमत(reverberation) राहणार..या अब्जावधी धडकांमधून अब्जावधी आवाज तयार होणार आणि त्यातले आपल्या कानाला कळतील आणि ओळखू येतील तेच आपल्याला कळणार.. ”\n“पण विक्रमा इथे लाट कुठे आली घंटा थोडा वेळ वाजत राहिली, थोडी दोरीला हिसके देत मागे पुढे झाली आणि पुन्हा शांत झाली.. लाट म्हणजे कस समुद्र, नदी, तळे अस येतं समोर.. ”\n“हे बघ हाच फरक आहे..solids मध्ये जेव्हा बाहेरून धक्का बसतो तेव्हा ही रेणूंमधली बळे हत्तीला जखडून ठेवणाऱ्या साखळदंडांचे काम करतात. लोखंड, पितळ, स्टील यांमध्ये या साखळ्या तर सर्वाधिक ताकदवान असतात. शिवाय या साखळ्या लवचिक पण असतात. बळाचा जोर ओसरला की पुन्हा पूर्वीसारख्या होतात. सोने, तांबे, चांदी यांमध्ये या साखळ्या एका लिमिट नंतर मोठ्या होऊन बसतात. साध्या कमी प्रतीच्या लोखंडात तर जास्त जोर लावला तर साखळ्या तुटून जातात.”\n“अरे विक्रमा सरळ सांग ना की काही सॉलिड्स ताण सहन करू शकतात, लवचिक असतात किंवा tensile असतात..पण लाटेचं काय \n“होय वेताळा, जर का धातूमध्ये लवचिकता असेल तर तारा निघतात, तर छेडली की ती क्षणापुरती मोठी होते आणि पुन्हा जागेवर येते. त्याबरोबर आवाज निर्माण करते. हीच ती कंपने किंवा oscillations.. तारेवर जितक्या जोरात बळ लावले जाईल तेवढी ती जास्त ताणली जाईल, तारेला बांधलेल्या जागेपासून दोन्ही बाजूला लांब लांब झोके घेईल(amplitude), आणि तेवढी ती लहर/लाट मोठी मोठी होईल.. ”\n हा काय प्रकार आहे लहरीची सुद्धा लांबी मोजायची असते लहरीची सुद्धा लांबी मोजायची असते\n“हे बघ समुद्रात लाट जितकी उंच उसळेल तेवढी ती लांबवर जाऊन विरेल हे तर तुला मान्य आहे हे बघ लाट उंच उसळली की तेवढीच जोरात खाली पडणार.. मग खाली पडताना गुरुत्वामुळेही तिचा वेग वाढणार.. मग जितकी जास्त खाली पडणार तितकी ती पुन्हा उसळणार.. अशी ती खाली आपट-वर उसळ -खाली आपट -वर उसळ -खाली आपट असं करत करत तिची उसळी कमी होत होत ती किनाऱ्यापर्यंत पूर्ण विरून जाईल.. किंवा एक बॉल उंच फेकला तर तो खाली आपटणारच.. पुन्हा वर उडणार -पुन्हा खाली पडणार -पुन्हा वर उसळणार असं करत करत काही अंतर जाऊन बॉल जमिनीवर निपचित पडणार.. या बॉल चा किंवा लाटेचा आलेख सुद्धा एखाद्या लाटेसारखाच दिसणार.. ”\n“पण मग या लाटेची लांबी (wavelength ) म्हणजे काय \n“हे बघ मी सांगितलं तस लाटेचं एकदा एक टोक आल्यावर पुन्हा टोक येईपर्यंत लाट किती दूरवर गेलेली असते म्हणजे लाटेच्या सलग दोन शिखरांमधलं किंवा सलग दोन दऱ्यांच्या सर्वात खालच्या टोकांमधलं अंतर म्हणजे लाटेची लांबी (wavelength).. आपण पाहिलं तसं जितका मोठा झोका (bigger wavelength) तितके झोके कमी (lower frequency) घेईल. उलट लहान झोका (smaller wavelength) घेतला तर तेवढ्याच वेळेत जास्त झोके (higher frequency) घेऊन होतील..थोडक्यात काय तर झोका किती उंच घ्यायचा आणि एका ठराविक वेळेत किती झोके घ्यायचे यांचं प्रमाण नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध असतं .. (wavelength and frequency are inversely proportional) ”\n“अरे विक्रमा कुठे पुन्हा गणितात जायला लागलास लाटेची लांबी काय, किती लाटा झाल्या याचं मोजमाप काय हे तुमच्या छोटयाशा लॅब मध्ये ठीक आहे पण भर समुद्रात घेऊन दाखव ही मोजमापे, मोज बघू त्या महाकाय लाटा किती फूट उंच आहेत ते .. भर समुद्रात उभारून सांग पाहू ती महाकाय लाट किती लांबवर जाणार ते.. मुळात म्हणजे या द्रवरूप आणि वायुरूप पदार्थात लाटा कशा निर्माण होतात हेच सांगितलं नाहीस.. एकाच आपल्या मुद्द्या भोवती चकरा मारत बसलास.. पण आता वेळ झाली तुमच्या मृत्युलोकातली माझी चक्कर संपवून पुन्हा वेताळ लोकात परत जाण्याची.. पुन्हा भेटू विक्रमा अशाच एखाद्या विचाराच्या लाटेवर स्वार होण्यासाठी.. येतो मी विक्रमा .. हाs हाss हाsss ”\nतारिख आणि तिथी: किती Time ‘पास’ झाला\nपदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)\nगुरुत्व, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि न्यूटनचे सफरचंद (Gravitation, Gravitational force of Earth and Newton’s Apple)\nबाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)\nफिजिक्सचे नियम बनवतं कोण, बदलतं कोण आणि कशासाठी \nपदार्थ..वरवर गुडबॉय..पण खऱ्यात मात्र दंगेखोर, मनमौजी कारटं..(Here Starts the journey of Quantum Physics)\nस्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे\nपदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी\nहा ब्लॉग कोणासाठी आहे\nडोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090408/mrt12.htm", "date_download": "2019-10-22T09:28:34Z", "digest": "sha1:M3L4IZSKDTL4CFAQDMLIWQC44FFYSGNI", "length": 4309, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ८ एप्रिल २००९\nचिकलठाण्यातील कारखान्यातून दीड लाखांची दारू पळविली\nचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या युनायटेड स्पिरीट प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध दारूच्या कारखान्यातूनच चोरटय़ांनी सुमारे दीड लाख रुपयांची दारू पळविली. चोरटय़ांनी अँटीक्वीटी आणि रॉयल चॅलेंज या महागडय़ा ब्रँडचे खोके पळविले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.\nसुरक्षा विभागाचे प्रदीप किसन राठोड हे सकाळी कारखान्यात गस्त घालत होते. बॉटलिंग विभागाजवळ ते आले असता खिडकी तोडून तीन ते चारजण त्यांना पळताना दिसले. त्यांच्या हातात खोके होते. त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. त्यानंतर व्यवस्थापनाला माहिती देण्यात आली. सुमारे दीड लाखांची दारू चोरटय़ांनी पळविल्याचे राठोड यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nशिवाजीनगरातील अंबिका ज्वेलर्समधून चोरटय़ांनी १४ हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. ग्राहकांना दाखविण्यासाठी ही साखळी काऊंटरवर ठेवण्यात आली होती. लक्ष दुसरीकडे जाताच काही क्षणातच साखळी बेपत्ता झाली. दुकानमालक वसंत रामचंद्र कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत बाबा पेट्रोल पंपाजावळ उतरत असताना अज्ञात चोरटय़ाने प्रवाशाच्या खिशातून ५० हजार रुपये लंपास केले. काल दुपारी ही घडली. यशवंत भगवानराव सारनकर असे त्यांचे नाव असून ते बीड जिल्ह्य़ातील शेतकरी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2213?page=6", "date_download": "2019-10-22T08:32:43Z", "digest": "sha1:OLF4AU2TSQYRIPNOUM55B4FHGWT6DN7T", "length": 6255, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझे दुर्गभ्रमण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझे दुर्गभ्रमण\nगड सर करुन आलात मग इतरांनाही आपल्या अनुभवांमध्ये सामील करुन घ्या... आपले अनुभव या सदरात लिहा..\nयेलघोल- एक अविस्मरणीय अनुभव लेखनाचा धागा\nपुन्हा एकदा वारी.... लेखनाचा धागा\nकोंढाने लेणी व किल्ले राजमाची भटकंती लेखनाचा धागा\nमृगगड स्वच्छता मोहीम : ०२ -१० -२०१६ लेखनाचा धागा\nजलदुर्ग ५ - खांदेरी. उंदेरीच्या जलमुलुखांत.. (भाग २ . खांदेरी) लेखनाचा धागा\nरायगड वारी… ( अंतिम भाग ) \nधोदणी मार्गे माथेरान, पेब किल्ला आणि बरचं काही.. \nसिंहगडाच्या चिलीम खड्याची उर्फ़ पोटयाटो पॉइंटची चढ़ाई लेखनाचा धागा\nबाईकवरचा एक उनाड दिवस \nरायगड वारी… (भाग पहीला) \nभाजेची कातळकला लेखनाचा धागा\nचौल्हेर पिंपळा - सह्यमेळावा..\nसह्यमेळावा २०१६ लेखनाचा धागा\nरोहा परीसरातील दुर्गभ्रमंती लेखनाचा धागा\nचार मित्रांचा ट्रेक- ढाकबहिरीच्या नजरेने लेखनाचा धागा\nभर पावसातला चांभारगड, शेवते घाट आणी उपांड्या घाट लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/Story-Crafty-Fox/", "date_download": "2019-10-22T08:16:38Z", "digest": "sha1:YN62WFIB4IDPRJAFC4OEETEC2X3BT6VY", "length": 5295, "nlines": 38, "source_domain": "pudhari.news", "title": " कथा : धूर्त कोल्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › कथा : धूर्त कोल्हा\nकथा : धूर्त कोल्हा\nएका शेतकर्‍याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, “एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का\nकोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्‍या कोल्ह्याला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला,\n“नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.’’\nचतुर कोंबड्याने कोल्ह्याच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला,\n“तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.’’\nकोल्ह्याला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्ह्याला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७��२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमहाड- पंढरपूर महामार्गावर पाण्यात अडकली बस (video)\n‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले बांधणी मोहीम\nनोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nसातारा : आजोबांसोबत शेतात गेलेल्‍या मुलाचा पुराने घेतला बळी\nबँकांच्या संपाला गोव्यातील बँकांचा पाठिंबा\nअंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला 'ईडी'कडून अटक\nपोलादपूर : कशेडी घाटात टँकर पलटी; चालक बचावला\nमुंबई : पोलिस शिपायाने केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=chikhalda-gav-sangharsha-with-gandhiST7623373", "date_download": "2019-10-22T09:12:14Z", "digest": "sha1:RYYAE5ELTDNII64OD3JRIOGMHCTUWQQ2", "length": 24368, "nlines": 135, "source_domain": "www.kolaj.in", "title": "नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!| Kolaj", "raw_content": "\nनर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश.\nमहात्मा गांधी यांच्या अहिंसावादी सत्याग्रही मार्गाचा वापर करत मेधा पाटकर यांचा मध्य प्रदेश, गुजरात मधल्या हजारो धरणग्रस्तांसाठीचा लढा सुरू आहे. धरण झालं, पण पुनर्वसन झालं नाही. लढा अजूनही चालूच आहे.\nधरणाच्या पाण्यानं गावच्या गावं बुडतायत. चिखलदा या मध्य प्रदेशातल्या गावाचंही हेच झालं. हे गाव पाण्याखाली गेल्यावर मेधा पाटकरांनी गावाची कहाणी सांगणारा एक लेख हिंदीत लिहिलाय. त्या लेखाचा हा मराठी अनुवाद इथे देत आहोत.\nआशिया खंडातल्या पहिल्या शेतकऱ्याचा जन्म चिखलदा गावातलाच हा शोध पुरातत्त्व शास्त्राकडून लावला गेलाय. या शोधामुळं इतिहासात सुवर्ण अक्षरानं ज्याचं नाव कोरलं जावं असं चिखलदा गाव. गावात हिंदू आणि मुस्लिमांचं प्रमाण सारखंच आहे. असं असलं तरी सध्याच्या असहिष्णु वातावरणातही गाव फार शांतताप्रिय राहिलंय.\nचिखलदाच्या अति सुपिक जमिनीवर गहू, कापूस आणि मक्याची कणसं लोंबायची तेव्हा शेत काय बहरून दिसा���चं गावातल्या सगळ्या शेतांमधलं उत्पन्न इथल्या बाजार समितीच्या गोदामात येऊन पडायचं. गांधींच्या रामराज्यातली ही आदर्श आर्थिक व्यवस्था\nसागवानची झाडं, केळीची शेती, पपईच्या बागा यांनी चिखलदा सजून जायचं. इथले मच्छिमार नर्मदेत वेळीअवेळी फेरफटका मारत असत. मासे विकून जगणारी ही मंडळी नर्मदेच्या किनाऱ्यावरच मोहल्ला करून राहात. तर दुसरीकडे दलित समाजाची १०० पेक्षा जास्त कुटुंबं इथे राहत होती.\nहेही वाचाः बाप एकच असतो, तो कसा बदलणार\nचिखलद्यात एकूण ३६ धार्मिक स्थळं होती. यातली काही मंदिरं तर १०व्या, १२व्या शतकात बांधलेली होती. नीलकंठेश्वर, नरसिंह, राम यांची ती मंदिरं. ए-पीर-दरगाह ही मशीद तर गावाचे लाडके सरपंच दिवंगत निर्मल कुमार पाटोदी यांच्या कुटुंबाच्या मालकीचं जैन मंदिर होतं.\nगावात शासकीय भवनं, प्राथमिक, माध्यमिक शाळाही होत्या. गावातली मुलं इथंच तर शिकत होती. इथल्या डॉक्टरांना पगार सरकारी मिळत होता. पण तरीही इतर डॉक्टरांबरोबर स्पर्धा करत सर्वोत्तम औषधोपचार ते करत होते. सरकारी बस गावात येतजात असे. काही वेळ थांबत असे. तेव्हा चढणाऱ्या, उतरणाऱ्या, प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांची चौकातले दहावीस दुकानदार मनापासुन सेवा करत.\nचिखलदातल्या धनगरांच्या गुरांचं दूध आसपासच्या गावांसोबतच फार दूरदूर पोचायचं. आणि भागीरथ धनगरानं तर मिठाईचा व्यवसाय करून नर्मदा खोऱ्यातल्या सगळ्याच धनगरांना विकासाचा मार्ग दाखवून दिला होता.\nहेही वाचाः महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहे\n ते तर चिखलदाच्या जुळ्या भावासारखंच होतं. इथं नदीच्या किनाऱ्यावर सकूभाई दरबारच्या कुटुंबाचं सुंदर संगमरवरी मंदिर होतं. केळीच्या व्यवसायावरून या कुटुंबाचंच तर नाव नंतर उजागर असं झालेलं. शेवटपर्यंत कच्च्या घरात राहणारे गेहेलचे दलित आदिवासी या केळी बागायतदारांसमोर रोजीरोटी कमवायचे.\nचिखलदापासून दोन किलोमीटरवर खापरखेडा गाव आहे. तेही असंच शेतकरी आणि भरपूर मजूर आणि बकऱ्या शेळ्यांसोबत गावोगावी फिरणाऱ्या कुटुंबांमुळं गजबजलेलं असायचं. देवराम भाई कनेरा, नर्मदा आंदोलनाचे वरिष्ठ कार्यकर्ते इथेच राहत होते. नर्मदेच्या खोऱ्यात येणारा प्रत्येक समर्थक त्यांच्याकडेच मुक्कामाला असे. पुरातत्त्व शास्त्रज्ञ एस बी ओरा संशोधन करायला आलेले ��ेव्हा त्यांनीही देवराम भाईंकडेच तंबू ठोकला होता.\nत्यांनी चिखलदाची जमीन खोदली तेव्हा हजारो वर्षांपूर्वीची चिमण्यांची घरटी, वेगवेगळी भांडी आणि कित्ती काही सामान सापडलं होतं. काही दिवसांसाठी पेपरा-पेपरातून प्रसिद्धी पावलेलं आणि आता काळाच्या विस्मृतीत गेललं हे नर्मदेचं खोरं. ही जागा म्हणजे खरंतर अश्मयुगापासुन आजपर्यंतचा मानवी इतिहास आपल्या आपल्या पोटात लपवलेली एकमेव जागा आहे.\nचिखलदामधे झालेलं १७ दिवसांचं उपोषण\nपुढची १०० वर्ष खोदत राहिलं तरी हा इतिहास सापडणार नाही, असं प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर म्हणाल्या होत्या. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, भारतीय मानववंशविज्ञान सर्वेक्षण विभाग आणि भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण विभाग यासारख्या शासकीय संस्था नर्मदेकडे फार गांभीर्याने पहायच्या. आता मात्र मानवी इतिहासाचं काहीही ज्ञान नसलेली गुजरात आणि केंद्र सरकारची अज्ञानी मंत्रालयं आणि त्यातले मंत्रीच या संस्थांच्या रिसर्च जर्नल्समधे काम करतात. हवं ते छापतात.\nचिखलदाने याआधी भरपूर संघर्ष केलाय. नर्मदेचं पाणी, बुडणारी जमीन आणि लोकं वाचवण्यासाठी हा सगळा संघर्ष होता. सगळ्यात अविस्मरणीय संघर्ष झाला तो २०१७ ला. चिखलदा गावातले सगळे रहिवासी, घाटावर राहणाऱ्या सगळ्या लोकांनी हा संघर्ष एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. हजारो साथी दिवसरात्र आंदोलन करत होते.\nआंदोलनातल्या आम्हा प्रतिनिधींचा १७ दिवसांचं उपोषण आणि नंतर १५ दिवसांचा कारावास. या दरम्यान भरपूर कार्यक्रम, रॅली यासोबतच जलसत्याग्रह अहिंसक मार्गांनी होत राहिला. पोलिसांसोबतच गावातली झाडं, शेती हे सगळे या संघर्षाचे साक्षीदार होते. देशभरातल्या आंदोलन समर्थकांनी या संघर्षाला बळ दिलं आणि हा संघर्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं महत्वाचं काम केलं.\nहेही वाचाः तीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम\nआज चिखलदा अस्तित्वात नाही नर्मदेच्या पाण्यानं सगळा परिसर जलमय झालाय. त्यातली घरं, शेती काहीही उरलेलं नाही. सगळं भंगारात विकण्याच्या लायकीचं झालंय. पाणी आलं तेव्हा लोक सैरभर झाले. प्राणी पळून गेले. पण गावातले गांधींजी तसंच बसून राहिले\nमोहनभाईंच्या नेतृत्वाखाली सगळ्या साथींनी मिळून काय दिव्य झेलून गांधींची ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढली याचे आम्ही सा��्षीदार आहोत. ही मूर्ती राजस्थानातल्या रांका चॅरिटेबल ट्रस्टने दान केली होती. गेल्यावर्षी राजस्थानचे सवाई सिंग, उत्तराखंडसाठी संघर्ष करणारे विमल भाई आणि भोपाळच्या गांधी भवनाचे नामदेव या तिघांनी मिळून मूर्तीचं उद्घाटन केलं होतं. मात्र, त्या मूर्तीखालचा संकल्प स्तंभ १९९६ ला बाबा आमटे कसरावदमधे आले होते तेव्हा स्थापन केलेला. हा संकल्प स्तंभच तर गावाने केलेल्या संघर्षाचं प्रतिक होता.\nनर्मदेच्या पाण्यानं आज कसरावदमधली बाबांची झोपडी 'निजबल'सुद्धा बुडाली. या झोपडीनं नर्मदेच्या संघर्षाच्या काळात खोऱ्यालाच नाही तर मला व्यक्तिगत फार मोठं बळ आणि आधार दिला होता. ताई आणि बाबांचा प्रेमाचा आशिर्वाद आणि बाहेर जाऊन आल्यावर प्रत्येकवेळी बाबांनी ऐकवलेली त्यांची लहानशी पण गहन कविता आजही सुन्न करते.\nहेही वाचाः गांधीजी पुन्हा वायरल झालेत\nपाण्यामुळे मुके प्राणीही बेहाल\nआज चिखलदाची हत्या झालीय. आणि गांधींची मूर्ती पाण्यातून बाहेर काढताना त्याच्या आसपासच्या वेगवेगळ्या पाट्या नजरेस पडताहेत. शाळेत लावलेली सर्व शिक्षा अभियानाची पाटी, कित्तीतरी ओळखीच्या दुकानांच्या पाट्या, मंदिरांच्या पाट्या आणि सगळीकडे फक्त पाणी-पाणी.\nपरवाच चिखलदामधे बोटीतून नावाड्यांसोबत जात असताना एक भिंत एक मजली इमारतीवर पडल्याचा आवाज ऐकू आला. गावात पाणी शिरल्यामुळे घरांच्या छपरांचा आधार घेत तहानभूकेने व्याकुळ झालेली ४०-५० कुत्री आणि १०-१२ डुक्करांचा कळप दिसला. नावेतून जात असताना आम्ही त्यांच्या दिशेनं पोळी भिरकावली तेव्हा हे मुके जीव अक्षरशः रडू लागले.\nनावेतला लहानगा हरी, मच्छिमार आणि सुनीता यांचा आपल्या गल्लीतल्या कुत्र्यांना पाहुन जीव कासावीस होत होता. मोठमोठी वडाची झाडं, पिंपळ आणि सागवान अशा जीवघेण्या पाण्यातही आज छाती ताणून उभी आहेत.\nसत्याग्रही असावा तर गांधींसारखा\n चिखलदा जलमग्न झालाय आणि लोकांची शेतंही पाण्यात अडकली आहेत. तिकडे शहरात कित्तीतरी सुंदर फ्लॅट रोज आकार घेतायत. पण इथं गरीबांवार फार मोठा अन्याय होतोय.\nपाण्यानं सगळं जमीनदोस्त केलंय. पण गांधी मात्र ध्यानमग्न होऊन या अन्यायाविरूद्ध त्या जलमंचावर विचार करत शांत बसले होते. सत्याग्रही असावा तर असा\nखऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nगांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nप्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार\n७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय\nअयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\n(अनुवाद : रेणुका कल्पना)\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nआपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nमतदार केंद्र, यादीतलं नाव, वोटर स्लीप याबाबतीतल्या समस्या सोडवा डिजिटली\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nभारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nयेत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर . . .\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\nट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-10-22T08:35:56Z", "digest": "sha1:XONKTJ3MLGVQDJT6XRO2STM32AG74S5M", "length": 6167, "nlines": 54, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nमराठी गरबा का बंद झाला\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nनवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.\nमराठी गरबा का बंद झाला\nनवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा ��ेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय......\nचला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nनवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय.\nचला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया\nनवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय......\nघटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nआज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.\nघटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण\nआज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-10-22T08:41:21Z", "digest": "sha1:3YPWGAUCKOWRRUAAVGIIFOR6B2HLEFED", "length": 3531, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सुका मेवा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग, वर्ग:सुकामेवा येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१८ रोजी ०९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2019-10-22T09:25:51Z", "digest": "sha1:2VZZEQKW3S72H7LHD5QYMEMVFVHZWCM4", "length": 3521, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८१२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ८१२ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ८१२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ८१४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८१० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८११ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ८१२ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ८१० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८०९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८१३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८१५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-22T10:21:53Z", "digest": "sha1:EW5FM7OT5FD6DAKZBL4ONU3PLYQ6B7XJ", "length": 3596, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावट\nबेस्टच्या २०० बसगाड्या रखडल्या, कंत्राटदाराची माघार\nलवकरच बेस्टच्या प्रवाशांना मिळणार गारेगार प्रवासाची संधी\nबेस्टचा प्रवास झाला स्वस्त, नवे तिकीट दर लागू\nएकदम 'बेस्ट', बसचं किमान भाडं ८ रुपयांऐवजी ५ रुपये\nबेस्टचा किमान भाडं ५ रुपये करण्याचा प्रस्ताव लांबणीवर\nबेस्टचं किमान तिकीट होणार ५ रुपये\nबेस्टच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच\nबेस्ट वसाहतींमधील अस्वच्छतेमुळं रहिवाशांची गैरसोय, तातडीन पावलं उचलण्याचे आदेश\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी टाटा कंपनीशी चर्चा\nपरळच्या बेस्ट कामगार वसाहतीची होणार दुरुस्ती\nबेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987813307.73/wet/CC-MAIN-20191022081307-20191022104807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}