diff --git "a/data_multi/mr/2019-39_mr_all_0313.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-39_mr_all_0313.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2019-39_mr_all_0313.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,468 @@
+{"url": "http://evfindia.org/gallery.aspx", "date_download": "2019-09-21T23:55:06Z", "digest": "sha1:N744P2WFR6EOLN22RWBTQF6H5YJ3WHES", "length": 7985, "nlines": 78, "source_domain": "evfindia.org", "title": "Environmental Forum of India", "raw_content": "\nफोरम ने केलेल्या ओढा खोलीकरणयृ कामामुळे जळगाव सुपे येथील\nउंडवडी सुपे येथील ओढा काल रात्री झालेल्या पावसाने भरला आहे... ग्रामस्थांकडून वाहिनीसाहेबांचे आभार... बऱ्हाणपूर येथील ओढा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला...\nबारामती- अवकाशसंशोधनामध्ये आज भारताने जी झेप घेतली आहे ती असामान्य आहे, अत्यंत कमी पैशात अतिशय उच्च दर्जाचे संशोधन करणा-या शास्त्रज्ञांमुळे हे शक्य झाल्याची माहिती विज्ञानविषयक पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी दिली. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इस्त्रोची विक्रमी अवकाश झेप या विषयावर प्रभुणे यांच्या व्याख्यानाचे आज आयोजन करण्यात आले होते. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आज जागतिक पातळीवर भारत सर्वोच्च स्थानावर आहे. आपल्या संशोधकांकडून एकाच वेळेस 104 उपग्रह अतिशय अचूकपणे अवकाशात एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची किमया इस्त्रोने साध्य करुन दाखविली आहे. भारतीय अवकाश संशोधनाचा स्वातंत्र्यानंतर सुरु झालेला प्रवास प्रभुणे यांनी सविस्तरपणे उलगडून दाखविला. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचा परिचय करुन देत आपले अवकाश संशोधन किती प्रगत होत गेले, विशेष म्हणजे अमेरिका व रशियाच्या तुलनेत भारताचा खर्च किती अत्यल्प होता याचेही विवेचन त्यांनी या वेळेस केले. मंगळावर यान पाठविण्याच्या मोहिमेविषयीही त्यांनी या वेळी माहिती दिली. या मोहिमेच्या प्रारंभापासून ते 104 उपग्रहांच्या प्रक्षेपणापर्यंतचा प्रवास तसेच भविष्यातील इस्त्रोचे काही प्रकल्प या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय अवकाश संशोधन आजमितीस जागतिक स्तरावर सर्वोच्च आहे, आणि आपण देशांतर्गत सर्व सुटे भाग बनवून हे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करतो हेही आपले यश म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर यांनी मयुरेश प्रभुणे यांचे स्वागत केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले, संगीता काकडे यांनी आभार व्यक्त केले.\n💦💦 *प्रकल्प मेघदूत* 💦💦 एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शना���ाली सुरू असलेल्या प्रकल्प मेघदूत अंतर्गत ओढा सरळीकरण खोलीकरणासह जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थांच्या सहकार्याने फोरमच्या वतीने बारामती व दौंड तालुक्यात ओढा सरळीकरण व खोलीकरणाची आठरा गावांमध्ये (१८) कामे झाली आहेत. यात दौंडमध्ये तीन(३) तर बारामती तालुक्यातील पंधरा(१५) गावांमध्ये कामे पुर्ण करण्यात आली आहेत. सरासरी वीस मीटर रुंद व दोन मीटर खोल अशा पध्दतीने या अठरा गावांमध्ये जवळपास 20.कि.मी . लांबीचे काम झालेले असून या माध्यमातून 36 कोटी लिटर पाणी अतिरिक्त साठणार आहे. अर्थात चार महिन्यांच्या तीव्र उन्हाळ्यामुळे पहिले दोन तीन पाऊस झाल्यानंतर जवळपास अंदाजे 36 कोटी लिटर पाणी प्रथम जमिनीत मुरणार असून त्या नंतर पाणी साठून राहिल. या कामाचा या परिसरातील ग्रामस्थांना चांगला पाऊस झाल्यानंतर कायमस्वरुपी फायदा होणार आहे. या भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी देखील या मुळे वाढणार आहे. याच प्रकल्पांतर्गत मागील तीन दिवसामंध्ये झालेल्या पाऊसामुळे बारामती तालुक्यातील 1) अंजनगाव, 2) तरडोली-लोणीभापकर व 3) उंडवडी कप येथील ओढ्यात साठलेले समाधानकारक पाणी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-357/", "date_download": "2019-09-21T23:21:32Z", "digest": "sha1:5XCMJFWOZ4BIRR3QAX46J2IZAXTXN4DF", "length": 12995, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध | Dainik Prabhat", "raw_content": "\nमद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध\nतोफखाना पोलीस ठाण्यातील प्रकार : आष्टीतील मद्यपीविरोधात गुन्हा\nनगर – मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पकडलेल्या कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आणल्यानंर तिथे त्याने विषारी औषधप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. बापू तुकाराम पवार (रा. अंतापूर, ता. आष्टी, जि. बीड) असे विषारी औषध घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बापूवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्याविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे आणि दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी मोटार अधिनियमातील तरतुदींनुसार असे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबापू पवार हा आष्टीहून नगरमध्ये सासुरवाडीला आला होता. नगरमधील घासगल्ली येथे त्��ाची सासुरवाडी आहे. तिथे नातेवाईकांना भेटल्यानंतर तो दुचाकी घेऊन निघाला. त्यावेळी पत्रकार चौकात त्याला शहर वाहतूक शाखा पोलिसांनी पकडले. दुचाकीची कागदपत्रे तपासणी केली. त्यावेळी पवार हा नशेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याचे वाहन ताब्यात घेऊन त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्याला बसवून ठेवले होते. पोलिसांबरोबर पवार याने चांगलीच हुज्जत घातली. तोफखाना पोलीस ठाण्यात तो वावरला. सीसीटीव्हीमध्ये पवार याच्या हा प्रकाराची चित्रीकरण झाले आहे. पोलिसांनी कडक कारवाईची भूमिका घेतल्यावर पवार गडबडला.\nपाणी पिण्याच्या बहाण्याने तो ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनसमोरील काही अंतरावर असलेल्या कुलरजवळ गेला. तिथे पाणी पितो असे सांगून पॅंटच्या खिशात ठेवलेली विषारी औषधाची बाटली काढली. त्यातील औषध त्याने पिले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या दक्षतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जिल्हा रुग्णालयात पवार याच्यावर उपचार सुरू आहे. विषारी औषधाने आणि दारूमुळे पवार याच्या पोटात आग उसळली आहे. पवारला सलाईन लावले असून, त्यातून औषधोपचार सुरू आहेत. त्याछी प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पवारविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील तपास करत आहेत.\nनगरच्या बाराही मतदारसंघांत शिवसेनेचे ‘वाघ’ तयार\nनगरच्या जागेसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा दावा\n#व्हिडीओ : ग्रामदैवत विशाल गणपतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा\nछिंदमची राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी पूर्ण\nऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह : मुख्यमंत्री\nशिक्षकांनी काळ्या फिती लावून केले काम\nआवर्तनाअभावी कर्जत तालुक्यात पिके जळाली\nकांदा मागितल्याने तिघांस लोखंडी पाईपने बेदम मारहाण\nनगर, संगमनेरमध्ये कत्तलखान्यांवर छापे\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनो���\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/mission-mangal-team-played-antakshari-whle-stuck-in-traffic-watch-unseen-video-mhmj-400632.html", "date_download": "2019-09-21T23:39:38Z", "digest": "sha1:TIMH4BHRM3YJE3BFOZD7MLV4UFXBMNNT", "length": 19133, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO mission mangal team played antakshari whle stuck in traffic | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nMission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nMission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO\nMission Mangal टीमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमुंबई, 19 ऑगस्ट : अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला Misiion Mangal सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि अवघ्या 3 दिवसांत हा सिनेमा 100 कोटींचा पल्ला गाठण्याच्या तयारीत या सिनेमासोबत रिलीज झालेला ‘बाटला हाउस’ अक्षयच्या सिनेमाला टक्कर देत असला तरीही मिशन मंगलच्या कमाईमध्ये फारसा फरक पडलेला नाही. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त 5 अभिनेत्रीच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी या सर्वांमधील स्पेशल बॉन्डिंग दिसून आलं. त्यानंतर आता या संपूर्ण टीमचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण टीम अंताक्षरी खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.\nअभिनेत्री विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ही विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नित्या मेमन, तापसी पन्नू आणि अक्षय कुमार एका कारमध्ये बसले आहेत आणि बहुदा ते ट्राफिकमध्ये अडकल्याचं दिसून येत आहे. मात्र यावर त्यांनी खूपच हटके उपाय शोधून काढला त्यांनी अंताक्षरी खेळायला सुरूवात केली. त्यांचा हा व्हिडिओ विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओला विद्यानं ‘अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास’ असं कॅप्शन दिलं आहे. यावर त्यांच्या चाहत्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.\nगे म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला करण जोहर, अशी केली बोलती बंद\nयाशिवाय विद्यानं अक्षय कुमारच्या एका अनोख्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अक्षय स्वतः एक गाणं तयार करुन स्वतःच्याच चालीनं ते गाताना दिसत आहे. अक्षयचं हे अनोखं गाणं ऐकल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओला ‘चल चल मेरे भाई कल पिक्चर रिलीज होनी है’ असं कॅप्शन दिलं आहे. हे गाणं ऐकल्यावर कोणालाही समजेल की ही संपूर्ण टीम खूपच वाईट प्रकारे ट्राफीकमध्ये अडकल्याचं लक्षात येतं आणि याच परिस्थितीवर हे गाणं अक्षयनं तयार केलं आहे.\nदिशाला डेट करतोस का चाहत्याच्या प्रश्नावर टायगर म्हणाला, माझी लायकी...\nमिशन मंगल हा सिनेमा अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे.\nकपड्यांमु��े प्रियांका पुन्हा चर्चेत, दिराच्या पार्टीत घातला ट्रान्सपरंट ड्रेस\nZomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2019-09-22T00:05:28Z", "digest": "sha1:N7FDGKOL3JWTTVAMONGRO2SAZHXOE47W", "length": 7104, "nlines": 243, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८११ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे\nवर्षे: १८०८ - १८०९ - १८१० - १८११ - १८१२ - १८१३ - १८१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १५ - पेराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य.\nजुलै ५ - व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.\nजुलै ११ - इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.\nफेब्रुवारी ३ - होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.\nमार्च ११ - अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.\nमार्च ११ - मार्सेना रुडॉल्फ पॅट्रिक, ब्रेव्हेट मेजर जनरल.\nजुलै १८ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.\nऑगस्ट ३ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.\nइ.स.च्या १८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.roposo.com/profile/-/d0caad38-af15-475d-b21b-a3ec97a7a516", "date_download": "2019-09-21T23:27:09Z", "digest": "sha1:RJ3JPV6QX4QBMYYJHJBP3BVOTJAREBOX", "length": 1978, "nlines": 33, "source_domain": "www.roposo.com", "title": "Download Roposo - India's favourite video app", "raw_content": "\nPosts by राम वायबट पाटीलराम वायबट पाटील 2016Images of राम वायबट पाटील 2016Videos by राम वायबट पाटील 2016Videos of राम वायबट पाटीलराम वायबट पाटील FacebookPosts by राम वायबट पाटील 2016Pictures of राम वायबट पाटील 2016राम वायबट पाटील Photos 2016राम वायबट पाटील ProfileImages of राम वायबट पाटीलPhotos of राम वायबट पाटील 2016Videos by राम वायबट पाटीलProfile of राम वायबट पाटीलराम वायबट पाटील Picturesराम वायबट पाटील Photosराम वायबट पाटील Pinterestराम वायबट पाटील InstagramVideos of राम वायबट पाटील 2016Pictures of राम वायबट पाटीलPhotos of राम वायबट पाटीलराम वायबट पाटील Pictures 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "http://happywalifeeling.com/index.php/2018/11/", "date_download": "2019-09-21T23:40:54Z", "digest": "sha1:WMF5V2W7FPZBTMT6AKZZHTUNVH4XESM7", "length": 4183, "nlines": 53, "source_domain": "happywalifeeling.com", "title": "November 2018 – Happy Wali Feeling", "raw_content": "\nतसं तर वर्षातून दोन उनाड पिकनिक माझ्या कॉलेज मित्रांसोबत ठरलेल्याचं, कारण सोमैयेट्स ग्रुपची पिकनिक म्हणजे #बे_लगाम मज्जा. पण या वेळचा पिकनिक बेत फारच खास होता, कारण पुढच्याच महिन्यात आमच्या ग्रुप मधला सिंगल बकरा सिद्धेया कटनार, मग त्याची बॅचलर्स पार्टी आणि त्यात आजच्याच दिवशी आमचा पत्रकार मित्र अमोल याचा वाढदिवस, म्हणजे यंदाची पिकनिक बऱ्याच सुखद आठवणी […]\nप्रिय बछडयांनो खूप जास्त आठवण येते तुमची आणि तितकीच काळजी पण वाटते रे माझ्या पिल्लांनो. तुम्ही सुखरूप आहात ना मी आता तुमच्या सोबत नाही मग तुम्ही काय खात असाल मी आता तुमच्या सोबत नाही मग तुम्ही काय खात असाल बऱ्याच महत्वाच्या शिकवणीचे धडे देण्याच्या ऐन वयात अर्ध्यावर तुमचा हात सोडून मला जाव लागलं, माफ कराल ना तुम्ही मला बऱ्याच महत्वाच्या शिकवणीचे धडे देण्याच्या ऐन वयात अर्ध्यावर तुमचा हात सोडून मला जाव लागलं, माफ कराल ना तुम्ही मला तसं तर वाघिणीचे बछडे […]\nदिवाळी आणि रामाचा पाडा एक वेगळंच नातं. मी आणि माझे मित्र गेल्या बारा वर्षांपासून आदिवासी पाड्यांच्या विकासाचे निरंतर का���्य करतो आहोत, रामाचा पाडा हा त्यापैकीच एक प्रकल्प. दर वर्षी ठरल्या प्रमाणे भांडूपच्या चाळी चाळी पिंजून काढायच्या घरा घरातून फराळ गोळा करायचा आणि मग तो एकत्र करून त्याचे समान भाग बांधायचे आणि ऐन दिवाळीच्या दिवशी पाड्यावर […]\nछोट्या पार्टीतला मोठा आनंद\nYatishG on रायगडावर पाहिलेली वाघिण\nYatishG on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\nBhavesh Sakpal on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\nहेमंत जाधव on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\nbhau kale on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/video/sindhu-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2582-new-marathi-serial-fakta-marathi/119244/", "date_download": "2019-09-21T23:43:09Z", "digest": "sha1:5NUQ5STAECHXCU4E7QEZOIYCFSNV5MP5", "length": 6682, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sindhu | सिंधू | New Marathi serial | Fakta Marathi", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर व्हिडिओ ‘सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य कथा’\n‘सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य कथा’\nअष्टपुत्रे यांची कन्या असलेली सिंधू आता रानडे यांची सून होणार आहे. त्यानुसार मालिकेच्या ट्रॅकमध्ये आता देवव्रताची सोडमुंज, देव प्रतिष्ठा, हळदी असा सगळा लग्नी तामझाम बघायला मिळेल. अर्थातच त्याला एकोणिसाव्या शतकाचा बाज असेल. त्यासाठी खास प्रॉपर्टी, साड्या, दागिने अशी सगळी तयारी करण्यात आली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण प्रविण चौगुलेच्या स्वामी निष्ठेला सलाम’\nमराठवाड्यात महाजनादेश यात्रा नाही तर दुष्काळी परिस्थितीचे आदेश काढा – अशोक चव्हाण\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nभाजप-सेनेची युती दोन दिवसात ठरणार\nराम मंदिरावरून मोदींनी सुनावलं | उद्धव ठाकरे म्हणतात कोर्टावर विश्वास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\nखासदार नुसरत जहांचा ‘दुर्गा पुजे’चा डान्स व्हीडीओ व्हायरल\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nतुमचा व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असा आहे का याने मेंबर्सला पार्टी दिली...\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय...\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nana-patole-on-ramdas-athwale-attack-at-beed-322848.html", "date_download": "2019-09-22T00:21:31Z", "digest": "sha1:ZZHAN3ARNHFHCAZA67NRQ7DLQQXERTJ7", "length": 18218, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आठवलेंना यातून धडा मिळाला असेल- नाना पटोले | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआठवलेंना यातून धडा मिळाला असेल- नाना पटोले\nपनवेलमध्ये पूरात वाहून गेलं दाम्पत्य; 4 दिवसांनी सापडला पतीचा मृतदेह\nPUBG Game खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या\nपुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक\nदहावीत 94 टक्के गुण असूनही अॅडमिशन मिळेना, मराठा विद्यार्थ्याची आत्महत्या\nवाशिम जिल्ह्यात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू\nआठवलेंना यातून धडा मिळाला असेल- नाना पटोले\n\"संविधान संपवायला निघाले त्यांच्या बरोबर राहायलं तर आंबेडकरी विचार धारेवर चालणाऱ्या लोकांना राग येणारच\"\nबीड, 09 डिसेंबर : संविधान संपवायला निघाले त्यांच्या बरोबर राहायलं तर आंबेडकरी विचार धारेवर चालणाऱ्या लोकांना राग येणारच, आता आठवले यांना यातून सबब मिळाली असेल असा टोला माजी खासदार नाना पटोले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लगावला. ते बीडमध्ये बोलत होते.\nअंबरनाथमध्ये शनिवारी रामदास आठवले यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला होता. या प्रकरणी नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया देताना आठवलेंना सल्लावजा टोला लगावला.\nरामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या प्रकारे संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि संघाकडून सुरू आहे. त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांना राग येणे हे साहजिकच आहे असं नाना पटोले म्हणाले.\nतसंच आठवले यांच्यावर हल्ल��� झाला याचं मी समर्थन करणार नाही. पण रामदास आठवले यांनी समजलं पाहिजे की, जे संविधान संपवायला निघाले त्यांच्यासोबत राहिलं नाही पाहिजे याची सबब त्यांना यातून मिळाली असेल असा टोलाही त्यांनी लगावला.\nजे संविधान संपवायला निघाले त्यांचे असेच हाल होणार याचं चित्र आतापासूनच दिसायला लागलं आहे असंही पटोले म्हणाले.\nदरम्यान, रामदास आठवले यांना शनिवारी रात्री मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण गोसावीला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रवीण गोसावीवर मुंबईच्या जे .जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा रिपाइंचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. रिपाइंच्या अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला होता. तसंच तो अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहे. रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली ती प्रवीणला पटत नव्हती. या रागातून त्याने शनिवारी आठवले यांच्यावर हल्ला केला होता.\nमाझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केली. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्यानं हा प्रकार घडल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-09-21T23:37:09Z", "digest": "sha1:2MUW3QDEPMLNRA3S7VG67H6YTYH63KAE", "length": 12333, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९ - विकिपीडिया", "raw_content": "चीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९\nचीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९\nतारीख ३ – ४ नोव्हेंबर २०१८\nसंघनायक सेऊंगमीन साँग ली हाओयी\nनिकाल चीनी महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली\nचीन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता. दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने पदार्पण केले.\nचीनने मालिका २-१ अशी जिंकली.\n१ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका\nमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]\nसेऊंगमीन साँग ३१* (४६)\nहान लिली २/१२ (४ षटके)\nझांग चॅन ५५ (४२)\nमिना बीक १/४ (१ षटक)\nचीन ८ गडी आणि ५१ चेंडू राखून विजयी.\nयेऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन\nनाणेफेक : चीन महिला, गोलंदाजी.\nहा चीन महिला आणि दक्षिण कोरिया महिलांचा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.\nमिना बीक, कांग चोई, सिनाई किम, सेरी चांग, सेऊंगमीन साँग, हालिआम क्वॉन, एजी ओंग, ही जंग ली, सु जीन किम, सो इयोन पार्क, एजीन पार्क (द.को.), झांग चॅन, वांग लू व्न्यू, झांग यानलिंग, लू पिंग, झांग शियांयू, यिंग झोउ, हान लिली, झिंग यी, झु झियांग, लिऊ मीन आणि ली हाओये (चीन) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nकांग चोई १६ (३०)\nवांग लू व्न्यू २/१९ (४ षटके)\nहान लिली ४५* (३८)\nचीन १० गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी.\nयेऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन\nनाणेफेक : चीन महिला, गोलंदाजी.\nजियोन पार्क, ज्यूनियर जी येऑन (द.को.) आणि झांग हुई यु (चीन) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nझांग चॅन २८ (३४)\nमिना बीक ३/१७ (४ षटके)\nमिना बीक ५१* (५७)\nली हाओयी २/१३ (४ षटके)\nदक्षिण कोरिया ५ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी.\nयेऊनहोई क्र���केट मैदान, इंचॉन\nनाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, गोलंदाजी.\nयेबीन का (द.को.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\nश्रीलंका वि. भारतीय महिला\nवेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका महिला\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड महिला\nदक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे\nदक्षिण कोरिया महिला वि. चीन महिला\nऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये\nऑस्ट्रेलिया वि. संयुक्त अरब अमिराती\nन्यू झीलँड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nविश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nबांग्लादेश वि. वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान\nनामिबिया महिला वि. झिम्बाब्वे महिला\nथायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nनायजेरिया महिला वि. रवांडा महिला\nन्यूझीलंड महिला वि. भारत महिला\nसंयुक्त अरब अमिराती वि. नेपाळ\nवेस्ट इंडीज महिला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nदक्षिण आफ्रिका महिला वि. श्रीलंका महिला\nदक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका\nभारत महिला वि. इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये\n२०१८-१९ ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत पात्रता\nविश्व क्रिकेट लीग विभाग दोन\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९\nइ.स. २०१८ मधील क्रिकेट\nचीनी महिला क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१८ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2019-09-21T23:41:28Z", "digest": "sha1:GWJIQGD53RJXNTZWJXWYWS3XSFTTWQXO", "length": 7014, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लियोनिद ब्रेझनेव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\n(लिओनिद ब्रेझनेव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)\nलियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.\nब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४ व इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.\nलेनिन · स्टालिन · ख्रुश्चेव्ह · बुल्गॅनिन · चेरनेन्को · आंद्रोपोव्ह · ग्रोमिको · मालेन्कोव · ब्रेझनेव्ह · कोसिजिन · गोर्बाचोव\nसोव्हियेट संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख\nलेनिन · स्टॅलिन · मालेन्कोव · ख्रुश्चेव्ह · ब्रेझनेव्ह · आंद्रोपोव्ह · चेरनेन्को · गोर्बाचेव · इवाश्को (कार्यवाहक)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०६ मधील जन्म\nइ.स. १९८२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-09-22T00:30:06Z", "digest": "sha1:I6RYHFKIQ6C7MK2KLGYK2FX4GFUSRFMP", "length": 3886, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २००८ रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090630/mood.htm", "date_download": "2019-09-22T00:05:29Z", "digest": "sha1:7ZEKIBQBDIQLPRSSCNDMDDV7B2YJ6U7S", "length": 9785, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ३० जून २००९\nपाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता गारवा\nपाऊस पडून गेल्यावर मन गारठा गारवा\n सौमित्रच्या तोंडून निघणाऱ्या या ओळी ऐकून अगदी वर्षांतल्या कोणत्याही दिवशी तुम्ही मनोमन गारवा अनुभवत असाल. त्यात आता खराखुरा पाऊस पडून गाण्यात वर्णन केल्याप्रमाणेच चहुकडे गारवा पसरल्यानंतर प्रत्येक तरुण मनात एक वेगळेच वातावरण निर्माण होत असते. पहिला पाऊस पडताच मातीचा दरवळणारा सुगंध सदैव तसाच राहावा असेच मनोमन वाटत असते. नकळत या पहिल्या पावसाच्या गोडव्यात हृदयात काही प्रसन्न भावना जन्म घेतात. आजुबाजूचा मंद गारवा त्यास अधिकच भरच घालतो.\nलहान असतानाच आपण भावी आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. कधी ही स्वप्नं सत्यात उतरतात, तर कधी या स्वप्नांत रंग भरायचेच राहून जातात. पण आपली स्वप्नं कॅन्व्हासवर उतरवली ती संदीप पोपेरेने. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने आपण मोठं होऊन चित्रकार व्हायचं हे त्यानं आधीच ठरवलं होतं; परंतु घरची परिस्थिती बेताची. वडील शेतकरी असल्यामुळे शेतीची सारी कामे करीत संदीपला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. संदीप म्हणतो की, अजूनही चित्रकला खेडय़ा-पाडय़ात पोहोचलेली नाही, त्यामुळे त्याकडे कोणी करियरच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. मलाही खूप लोकांनी यासाठी विरोध केला आणि तिथूनच माझ्या संघर्षांला सुरुवात झाली, हे सांगताना त्याचे डोळे पाणावले. सुरुवातीला मी साईन बोर्ड, दिवाळी, गणपतीला घराच्या भिंती रंगवायचो. तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले.\nप्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद, अपर्णा पोपट अशा मोजक्याच नावांची परंपरा लाभलेल्या भारतीय बॅडमिंटनला गेल्या दशकभरात- सायना नेहवालच्या रूपाने एक भक्कम आधार मिळाला. गेल्याच आठवडय़ात जकार्ता येथे इंडोनेशियन ओपन ही अत्यंत उच्च दर्जाची सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकून सायनाने पुन्हा एकदा भारतीय क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले. लहान वयातच निरनिराळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सातत्याने आपला ठसा उमटवत सायनाने तिच्यामधील गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. विविध जागतिक स्पर्धामध्ये अनेक नामांकित उच्च दर्जाच्या मलेशियन, इंडोनेशियन खेळा��ूंना हरवत तिने या स्पर्धेपूर्वीच जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर झेप घेतली. इंडोनेशियन ओपन जिंकून सातत्याने हा आनंद द्विगुणीतच केला.\n अरे, दहावीचा रिझल्ट लागला परवा. आमच्या अनीशला ८७ टक्के मिळाले; पण कितीही मार्क मिळो\nयांना समाधानच वाटत नाही. एवढसं तोंड करून बसला होता सबंध दिवस अर्थात, त्याचंही काही फारसं चुकत नाही म्हणा अर्थात, त्याचंही काही फारसं चुकत नाही म्हणा बाहेर स्पर्धा आणि टक्क्यांची रस्सीखेच एवढी वाढलीय, की वर्षभर अभ्यास करून इतके चांगले मार्क मिळवूनसुद्धा आपल्याला हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या कोर्सला अॅडमिशन मिळेल याची काही शाश्वतीच नाही. त्यातच ९०:१०, पर्सन्टाईल, On line Admission्ल हे इतके घोळ इथे चालू आहेत. त्याचेही दडपण मुलांच्या मनावर येत असणार. पण मुलांना काय वाटतंय याचा विचार करण्याची कोणाला इच्छा आहे बाहेर स्पर्धा आणि टक्क्यांची रस्सीखेच एवढी वाढलीय, की वर्षभर अभ्यास करून इतके चांगले मार्क मिळवूनसुद्धा आपल्याला हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या कोर्सला अॅडमिशन मिळेल याची काही शाश्वतीच नाही. त्यातच ९०:१०, पर्सन्टाईल, On line Admission्ल हे इतके घोळ इथे चालू आहेत. त्याचेही दडपण मुलांच्या मनावर येत असणार. पण मुलांना काय वाटतंय याचा विचार करण्याची कोणाला इच्छा आहे\nकॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.\n‘व्यावसायिकता व मानवतेचा समतोल’\nविल्सन महाविद्यालयातील बीएमएसचे एकूण ३६ विद्यार्थी ‘साइफ’ (स्टुडण्ट्स इन फ्री एंटरप्राइज) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने यावर्षी धारावी येथील गरजू महिलांना सोबत घेऊन जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय करीत आहेत. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी ‘साइफ’ वेगवेगळ्या पद्धतींनी काम करते. याशिवाय अशा घटकांची प्रगती तरुणांमार्फत व्हावी आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून समाजाची प्रगती करण्याचे कौशल्य विकसित व्हावी हे या कार्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/gps-device-for-safety-traveling-1483004/", "date_download": "2019-09-22T00:09:12Z", "digest": "sha1:UYEEXSKLIABORU5RPT7HZC64MT2J5YT2", "length": 20313, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "GPS device for Safety traveling | दळण आणि ‘वळण’ : आम्ही प्रवासी जीपीएसचे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nदळण आणि ‘वळण’ : आम्ही प्रवासी जीपीएसचे\nदळण आणि ‘वळण’ : आम्ही प्रवासी जीपीएसचे\nजगभरात ही जीपीएस प्रणाली विविध देशांच्या उपग्रहाच्या माध्यमातून काम करत आहेत\nजीपीएस प्रणाली केवळ दिशादर्शकच नव्हे तर वाहनाची, वाहनचालकाची तसेच त्यातील प्रवाशाच्या सुरक्षेचीही काळजी घेत असते\nजीपीएस प्रणाली केवळ दिशादर्शकच नव्हे तर वाहनाची, वाहनचालकाची तसेच त्यातील प्रवाशाच्या सुरक्षेचीही काळजी घेत असते. यामुळे या प्रणालीला गेल्या दोन वर्षांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.\nसाधारणपणे चार वर्षांपूर्वीची गोष्ट. माटुंगा परिसरातील एका मध्यमवयीन व्यक्तीने मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेल्या एका तरुणाला व्हीजेटीआयचा पत्ता विचारला. त्या मुलाने दोन-तीन वळणे घेऊन कसे पोहोचायचे ते सांगितले. मात्र त्या माणसाला फारसे काही कळले नाही. मग त्या मुलाने त्या माणसाला तुमच्या मोबाइलमध्ये असलेल्या ‘जीपीएस’च्या मदतीने पत्ता शोधा, असा सल्ला दिला. त्या काळात जीपीएसच्या आधारे पत्ता शोधण्याचा प्रकार तसा फारसा माहीत नव्हता. ती व्यक्ती एकदम चकित झाली. मोबाइलवरूनही पत्ता शोधता येतो, असा त्याला प्रश्न पडला. त्या मुलाने ती प्रणाली कशी वापरायची ते समजावून सांगितल्यावर ती व्यक्ती मार्गस्थ झाली.\nआज जर आपल्याकडे एखादा अनोळखी पत्ता आला की आपण ताबडतोब मोबाइलवरील गुगल मॅप सुरू करतो व आपल्या ठिकाणावरू�� दिलेल्या पत्त्यावर कसे जायचे हे पाहतो. इतकेच नव्हे तर या ठिकाणी जाण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, आसपास खाण्या-पिण्याची ठिकाणे कोणती आहेत इथपासून ते अनेक तपशील आपण एका क्लिकवर पाहू शकतो. विविध देशांच्या उपग्रहांमुळे ही प्रणाली दिवसागणिक अधिकाधिक सक्षम होऊ लागली आहे. यातच खासगी कंपन्यांनीही सहभाग घेऊन ती प्रणाली अधिक माहितीपूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज मुंबई शहरातील बहुतांश वाहतूक ही जीपीएसवर अवलंबून आहे. यामुळेच ही प्रणाली नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते हे समजून घेणे अनेकांसाठी उपयुक्त ठरू लागले आहे.\nदिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर देशभरातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. यामध्ये सर्वाधिक महत्त्व हे वाहतूक सुरक्षेवर देण्यात आले होते. यात सर्व सरकारी तसेच खासगी सार्वजनिक प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली असणे बंधनकारक करण्यात आले होते. हे बंधन ओला, उबरसारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांनी पाळले. मात्र इतरांना ते पाळणे आजही शक्य झाले नाही.\nराज्य सरकारनेही २०१५मध्ये मुंबईतील नवीन एक लाख रिक्षांना परवाना देताना त्यामध्ये जीपीएस प्रणाली असणे बंधनकारक केले होते. मात्र त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. ही अंमलबजावणी काळी-पिवळी टॅक्सी तसेच इतर सार्वजनिक वाहनांमध्ये झाली तर त्याचा सुरक्षेबरोबरच वाहन ट्रॅक करण्याच्या दृष्टिनेही फायदा होऊ शकणार आहे. सरकारने या प्रणालीचा फायदा दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सवर केला होतो. यामुळे एखादा टँकर त्याला दिलेल्या ठिकाणी जातो की नाही यावर लक्ष ठेवणे सरकारला शक्य झाले. अशा प्रकारची प्रणाली न वापरणाऱ्या टँकरवर सरकारने कारवाईचा बडगाही उचलला होता.\nजगभरात ही जीपीएस प्रणाली विविध देशांच्या उपग्रहाच्या माध्यमातून काम करत आहेत. मात्र याचा पाया ही १९८९ ते १९९४ या कालावधीत सोडलेल्या २४ उपग्रहांनी रचला आहे. ही प्रणाली सुरू करण्यासाठी पहिला उपग्रह १९७८मध्ये सोडण्यात आला होता. यानंतर आणखी नऊ उपग्रह सोडण्यात आले. या पहिल्या टप्प्यात ही प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले. त्यावेळेस ही प्रणाली नेमकी किती उपयुक्त होऊ शकते याचा अंदाज वैज्ञानिकांनी मांडला होता. पण त्यासाठीही गु��तवणूक करण्यासाठी विकसित देश कचरत होते. मात्र भविष्यात या यंत्रणेचा फायदा अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर यावर चर्चा सुरू झाली. यानंतर मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १९८९ ते १९९३ या चार वर्षांत २३ प्रत्यक्ष माहिती पुरविणारे उपग्रह सोडण्यात आले. त्यानंतर १९९४मध्ये ही प्रणाली परिपूर्ण करणारा २४ वा उपग्रह सोडण्यात आला. यानंतर याचा वापर विविध स्तरांवर होऊ लागला. अगदी संवाद साधण्यापासून ते अगदी रस्ते वाहतुकीसाठी होऊ लागला. या उपग्रहांच्या मदतीने ही प्रणाली सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचली. यामुळेच साधारणत: २००३च्या सुमारास गुगल अर्थवर प्रत्येकाने आपला परिसर शोधून तेथे आपल्या इमारतीचे नाव टाकून आपले घर कुठे आहे हे दाखविण्यास सुरुवात केली. अशाने या नकाशावर विविध ठिकाणांचा सहभाग होऊ लागला. यातच भारतासह प्रत्येक देशाने त्यांचे स्वत:चे माहिती उपग्रह अवकाशात सोडण्यास सुरुवात केली. यामुळे प्रत्येक भागातील ही प्रणाली अधिक सक्षम होत गेली. भारतानेही नुकेचत असे उपग्रह सोडले असून येत्या काळात आणखी उपग्रह सोडले जाणार आहेत. यामुळे देशातील ही प्रणाली अधिक सक्षम होऊन येत्या काळात गावातील गल्लीबोळातील ठिकाण शोधणेही आपल्याला सोपे जाणार आहे. जी प्रणाली जेवढी सक्षम होईल तेवढे जग आणखी जवळ येईल व सुरक्षित होईल. कारण आपण प्रवास करत असताना जर जीपीएस प्रणाली वापरली तर आपण नेमके कुठे आहोत हे समजणे सोपे जाते. वाहतूक क्षेत्रात या प्रणालीचा वापर करणे अनिवार्य करणे ही काळाची गरज असून यामुळे प्रवास सुलभ व सुरक्षित होतो. या प्रणालीमुळेच शहरांतील महिला रात्री-अपरात्रीही एकटय़ा खासगी टॅक्सीमधून प्रवास करू शकत आहेत. येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीमध्येही याचा वापर सुरू झाल्यास आपली बस अथवा ट्रेन नेमकी कुठे आहे हे तपासणेही आपल्याला शक्य होणार आहे. हे सर्व होण्यासाठी आपल्याला या क्षेत्रात आणखी गुंतवणूक करणे आवश्यक असून सुरक्षिततेच्या दृष्टीने देशाची स्वत:ची असलेली ‘भूवन’ ही नकाशाप्रणाली अधिक सक्षम व लोकप्रिय करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. हे होईल तेव्हा आपले वाहतूक क्षेत्र अधिक सुरक्षित आणि तंत्रसुसज्ज होईल असे म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्र��ासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/cinema/", "date_download": "2019-09-21T23:54:10Z", "digest": "sha1:LFQRXI47IMX2V7WIQ3ULWJKYGKOT33IS", "length": 8098, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cinema Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about cinema", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nकट्टय़ावरची गोलमेज : सिनेमा म्हणजे मनोरंजनच\nचित्रदृष्टी : निर्धारित कक्षांच्या बाहेर\nसंकरित बॉलीवूड आणि टेरेन्टीनो\nइंडस्ट्री फक्त १५ टक्क्यांची...\nसिनेमाला हवी जोडी नवी\n‘बाजीराव मस्तानी’तला मराठी ठसका…...\nसिनेफंडा : सिनेमातील जाहिरातबाजीचा धंदा...\n‘शोले’ची चाळिशी अन् राजाभाऊंचा थ्रीडी चष्मा...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद��धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/editorial-page-article-33/", "date_download": "2019-09-21T23:22:28Z", "digest": "sha1:2BH426L4OGVOYEN5RCJHDSL4Q7EB2QGY", "length": 23853, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्ली वार्ता एक को मनाये तो, और कोई रूठ जाता हैं… | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्ली वार्ता एक को मनाये तो, और कोई रूठ जाता हैं…\nनितीशकुमार आणि रामविलास पासवान आघाडीसाठी कसेबसे राजी झाले, तर इकडे उद्धव ठाकरे यांचं पित्त खवळलायला लागलं. आता युतीसाठी ते राजी झालेत तर अनुप्रिया पटेल कां-कूं करीत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी आधीच रामराम ठोकला आहे. एकाची नाराजी दूर होत नाही तोच दुसरा गाल फुगवून बसतो. करावं तर करावं काय असा प्रश्न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना नसेल का पडला\nवर्ष 1980 मध्ये जितेंद्र आणि रिना रॉय यांचा “आशा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. “शिशा हो या दिल हो आखिर टूट जाता हैं. एक को मनाओ तो दुजा रूठ जाता हैं’, हे याच चित्रपटातील एक गाणं. भाजपप्रणित रालोआवर हे गाणं सध्या फिट्ट बसतं.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nलोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून तगडं आव्हान मिळण्याची शक्यता असताना रालोआतील घटक पक्ष मात्र भाजपच्या पायाखालची चादर ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडीला सर्वाधिक मनस्ताप कुणापासून झाला असेल, तर तो शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून. डॉक्टराने डोस लिहून दिल्याप्रमाणे सेना नियमितपणे मोदींचा समाचार घेत आहे.\nवर्ष 2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर येताच रालोआतील घटक पक्षांना वाचा फुटली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारवर दबाव टाक���यला सुरवात केली. सरकार ऐकत नाही म्हणून नायडू यांचा तेलगू देसम पक्ष सरकार आणि रालोआतून बाहेर पडला.\nयाच काळात, केंद्र सरकारविरुद्ध नाराजीचे वातावरण बळकट होवू लागले. घटक पक्षांना घालविणे हिताचे होणार नाही याची जाणीव भाजपला झाली. यानंतर प्रयत्न सुरू झाले ते घटक पक्षांची नाराजी दूर करण्याचे. यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आपण तयार आहोत, याची जाणीव भाजपने बिहार आणि महाराष्ट्रात वाटाघाटी करताना करून दिली.\nनितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयु)ची डिमांड पूर्ण करताना भाजपला आपल्या हक्काच्या पाच जागा सोडाव्या लागल्यात. हा व्यवहार अगदी कल्पनातीत होता. परंतु, राजकारणात काहीही शाश्वत नसतं हेच खरं आहे. नितीशकुमार यांच्या सर्व अटी मान्य करून भाजपला आघाडी अबाधित ठेवावी लागली.\nअन्न प्रक्रिया व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षापुढेही भाजपला नमते घ्यावे लागेल. पासवान यांच्याशी बोलणी सुरू असतानाच केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा रालोआ सोडून गेले. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाराजी दिवसेंदिवस वाढत होती. म्हणून ठाकरे यांच्या सर्व अटी मान्य करून सेनेला शांत केले गेले. मात्र, मोदी-शहा यांच्यामागचे शुक्लकाष्ठ काही संपत नाही.\nउत्तर प्रदेशातील अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका-गांधी वाड्रा यांची भेट घेवून आघाडीबाबत विस्तृत चर्चा केली. अपना दल खूप मोठा पक्ष नसला तरी या पक्षाचं भाजपविरूध्द लढणं परवडण्यासारखं नाही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही आता मुंबईतील एका जागेची मागणी करीत आहेत. “आम्ही जिंकू शकत नसलो तरी, पराभूत करण्याची आमच्यात ताकद आहे’, अशी खुली धमकी त्यांनी भाजपला दिली आहे.\nदिल्लीच्या सिंहासनाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. परंतु, 2019 च्या निवडणुकीत हे सूत्र लागू पडणार नाही, असं वाटतं. म्हणूनच, मोदी उत्तर प्रदेशपेक्षा तामिळनाडूवर जास्त भर देत आहेत. तामिळनाडूत लोकसभेच्या 40 जागा आहेत. भाजपने तामिळनाडूत माजी मुख्यमंत्री स्व. जयललीता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाशी आघाडी केली आहे. शिवाय, पश्चिम बंगालकडूनही पंतप्रधानांना खूप अपेक्षा आहेत.\nउत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 220 पेक्षा जास्त जागा आहेत. एक कर्नाटक सोडले तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव जवळपास नाही. त्यामुळेच भाजपला तामिळनाडूकडून खूप अपेक्षा आहेत. या राज्यांमध्ये घवघवीत यश मिळाले नाही तर मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनणे अवघड बनू शकते. अशात, आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची नाराजी उफाळून बाहेर आली आहे.\nयुपीतील सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय पटेल यांनी घेतला आहे. खरं म्हणजे, अनुप्रिया पटेल यांची खरी नाराजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांची मोदी-शहांकडे वारंवार तक्रार केली. परंतु परिस्थिती काही बदलली नाही. म्हणून त्या नाराज आहेत.\n“अनुप्रिया पटेल आरोग्य राज्यमंत्री आहेत. परंतु, युपीतील आरोग्य खात्याच्या कार्यक्रमातही त्यांना बोलाविलं जात नाही’, असा आरोप त्यांचे पती आशिष पटेल यांनी केला आहे. अपना दल फक्त नावाचा मित्रपक्ष राहिला आहे. अपना दलाचे दोन खासदार तर आठ आमदार निवडून आले आहेत. आशिष हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.\nलोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत अपना दलने भाजपला विजयी बनविण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, नंतर भाजपचे वागणे बदलले, असे आशिष पटेल म्हणतात. योगी सरकारकडून विविध पदांवर शेकडो वकीलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अपना दलाकडून यासाठी शिफारस करण्यात आली होती. परंतु, अपना दलाची एकही शिफारस मान्य केली गेली नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्षांची नाराजी भाजपला भोवणार काय हा खरा प्रश्न आहे.\nशिवसेना महाराष्ट्रात मोठा पक्ष आहेच. मध्यंतरी लोकसभा व विधानसभेत भाजपाचे बळ वाढले असले तरी आता तशी स्थिती नाही. तसेच युती झाली किंवा नाही झाली तरी विरोधी पक्षांनाही निवडणुकीत बळ आजमावण्याची स्थिती असते. राज्यात युतीचे सरकार सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती झाली होती. तेव्हाही विरोधी पक्षांना सत्तेत येण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे युती किंवा आघाडी होण्याने किंवा तुटण्याने इतरांची संधी कमी होत नाही.\nएकंदरीत काय तर रालोआ आघाडी कायम रहावी यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. गेल्या पाच वर्षांत भाजापाने शिवसेनेला अनेकदा चुचकारण्याचा प्रयत्नही केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हजार कोटींचा भाव असलेला बंगला भाडेत्त्वावर देण्यात आला तसेच त्याचे 14.5 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. एकीकडे शेतकरी आत्महत्या होऊ नये याबद्दल बोलले जात आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले.\n“मातोश्री’ जवळ तयार होत असलेल्या दुसऱ्या बंगल्याला हवा तेवढा एफएसआय देणे, वांद्रे पूर्व संकुलातून रस्त्याची जोडणी देणे, हे सर्व शिवसेनेला शांत करण्याचेच प्रयत्न होते. मात्र, केंद्र आणि राज्यातील सरकारवर सारखी आगपाखड केल्यानंतर सेनेने ज्या पध्दतीने युतीचा निर्णय घेतला, त्याबाबत अनेकांच्या मनात शंकाकुशंका आहेत. सेनेने अचानक घुमजाव केले आणि याचा सेनेला फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे अनेकांना वाटू लागले आहे.\nउद्धव ठाकरे यांनी “चौकीदार चोर है,’ असं म्हणत राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळला होता. आता उद्धव ठाकरे चोरांच्या कळपात सामील झाले आहेत, असं म्हणायचं का, असे लोक विचारत आहेत. सेनेचा हा यु-टर्न मतदार आणि शिवसैनिकांना कितपत भावणार, हा प्रश्नच आहे. यापेक्षा शिवसेनेने थोडी अस्मिता दाखवली असती तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना फायदा झाला असता. परंतु, या वाटाघाटीचा फायदा होतो की तोटा हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.\nकलंदर: आज की बात…\nसाद-पडसाद: शिक्षणाचे प्रारूप समजून घेताना…\nलक्षवेधी: दारिद्य्र निर्मूलन शक्य आहे\nआयुष्मान योजनेपुढची आव्हाने (अग्रलेख)\nजीवनगाणे: देई क्षमेचे दान\nसाद-पडसाद: चिंता अफवांधारित समूहहिंसेची…\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्र��ार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-metro-expansion-too-track/", "date_download": "2019-09-21T23:20:27Z", "digest": "sha1:7PHDK6MLJ2VIYJACFHEVCMAGE24554EN", "length": 11828, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – मेट्रो विस्तारही “ट्रॅक’वर | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – मेट्रो विस्तारही “ट्रॅक’वर\nपिंपरी-निगडी मेट्रो मार्गाला मान्यता\n1,048 कोटींचा खर्च शासनाकडून मंजूर\nपुणे – पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोच्या विस्तारित मार्गास राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली आहे. सुमारे साडेचार किलोमीटरच्या लांबीच्या या मार्गास सुमारे 1 हजार 48 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा सर्व मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे.\nस्वारगेट-पिंपरी मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गाच्या विस्तारिकरणाची मागणी वेळोवेळी केली जात होती. त्यानुसार महामेट्रोने या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहामेट्रोकडून पीसीएमसी ते स्वारगेट (16.5 कि.मी) मेट्रो काम सुरू आहे. त्यातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर डिसेंबर 2019 अखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. मात्र, त्याच वेळी नागरिकांकडून या मार्गाचे विस्तारिकरण करण्याची मागणी केली जात होती. तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरण (पीएमआरडीए)यांनी तयार केलेल्या वाहतुकीच्या सर्वंकष आराखड्यात सद्यस्थितीत मेट्रो मार्गिकेचा विस्तार निगडीपर्यंत करणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी महामेट्रोने M/s. SYSTRA-AECOM-EGIS-RITES (कर्न्सोटियम) यांचाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून घेतला होता. त्यानंतर या आराखड्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिलेली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनास पाठविला होता. त्यास शासनाने अखेर मान्यता दिली आहे.\n– विस्तारित मार्ग- 4.423 किमी\n– स्थानकांची संख्या – 3\n– चिंचवड, आकुर्डी, निगडी स्थानक\n– एकूण खर्च – 1 हजार 48 कोटी रु.\nअशी असेल निधीची उभारणी (रुपयांत)\nसॉफ्ट लोन – 518 कोटी\nकेंद्र सरकार -122 कोटी\nपिंपरी-चिंचवड महापालिका – 122 कोटी\nजमीन प्रभाग मूल्यांकन – 185 कोटी\nराज्य कर हिस्सा – 51 कोटी\nकेंद्र कर हिस्सा – 51 कोटी\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nपुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे\nपूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक\nड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नाजेरियन व्यक्तीस अटक\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवाद���मध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/-----38.html", "date_download": "2019-09-22T00:26:25Z", "digest": "sha1:ZBNU23KCZX5MUVYAIIKTTWUGIALEYZO3", "length": 14497, "nlines": 394, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तांदुळवाडी", "raw_content": "जळगाव जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवतात ती जळगावची केळी. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी रत्नावती नदीच्या काठावर असलेले हे तालुक्याचे शहर धुळ्यापासून ७५ कि.मी. तर जळगाव पासुन ५० कि.मी.अंतरावर आहे.पुर्वी खानदेशात असलेले चोपडा शहर मध्ययुगीन काळापासून नावाजलेले व गजबजलेले शहर होते. शहराच्या रक्षणासाठी या संपुर्ण शहरा सभोवती तटबंदी व तटबंदीत सहा दरवाजे होते. काळाच्या ओघात वाढत्या लोकवस्तीने हि संपुर्ण तटबंदी व दरवाजे नष्ट झाले असले तरी त्यातील दोन दरवाजे आजही आपले स्थान टिकवून आहेत. या दोन्ही दरवाजांचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन त्यांची मूळ रचना मात्र कायम ठेवण्यात आली आहे. यातील शहराच्या दक्षिण वेशीत नदीच्या दिशेने असलेला दरवाजा म्हणजे पाटील दरवाजा. या दरवाजाचे नुतनीकरण केले असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले असले तरी या दरवाजाशेजारी असलेले दोन बुरुज पहाता येतात. या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याची देवडी असुन तेथुन बुरुजावर जाण्यासाठी जिना असावा पण सध्या हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या नंतरचा दुसरा दरवाजा म्हणजे शहराच्या पश्चिम तटबंदीत असलेला ठाण दरवाजा. शिरपुरच्या दिशेला असलेला हा दरवाजा शहराचा मुख्य वाहता दरवाजा असावा. पाटील दरवाजा व ठाण दरवाजा या दोन्ही दरवाजाची रचना वेगवेगळी आहे. पाटील दरवाजाचे बुरुज दरवाजाशी बिलगुन आहेत तर ठाण दरवाजाचे बुरुज पुढील बाजुस बांधलेले असुन दरवाजा मागील बाजुस आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवडीत सध्या घर बांधलेले असुन एका बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजुने जिना आहे. दरवाजासमोर मारुतीचे पुरातन मंदिर आहे. याशिवाय शहरात चोपडा गावचे वतनदार रावसाहेब श्रीपतराव देशमुख यांचा जुना वाडा आहे. कधी काळी तीन मजली असलेल्या या वाडयाची पडझड होऊन आज केवळ दोन मजले उरले आहेत तरीही या वाड्यातील लाकडावरील कोरीवकाम आवर्जुन पाहण्यासारखे आहे. वाड्याभोवती असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीतील केवळ दरवाजाची कमान शिल्लक आहे. चोपड्याहुन यावलकडे जाताना नव्याने उभारलेल्या कारगिल चौकात एक तोफ ठेवलेली दिसते. -----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-getting-root-lavenders-secrets-12999", "date_download": "2019-09-22T00:15:56Z", "digest": "sha1:I4J6CDSCHZIUQ6QRKULSRJHKA72UMYIK", "length": 13157, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Getting to the root of lavender's secrets | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय विश्लेषण\n‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय विश्लेषण\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nकॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो. सोहैल महमूद व त्यांच्या गटाने लॅव्हेंडर (शा. नाव - Lavandula angustifolia) या वनस्पतीचे जनुकीय विश्लेषण केले आहे. त्यातील तैलघटक, सुगंधी द्रव्ये महत्त्वाची असून, ही वनस्पती स्वच्छता, औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते.\nकॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो. सोहैल महमूद व त्यांच्या गटाने लॅव्हेंडर (शा. नाव - Lavandula angustifolia) या वनस्पतीचे जनुकीय विश्लेषण केले आहे. त्यातील तैलघटक, सुगंधी द्रव्ये महत्त्वाची असून, ही वनस्पती स्वच्छता, औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते.\nलॅव्हेंडर ही वनस्पती अनेक कारणांनी महत्त्वाची आहे. कारण ती दुष्काळ सहनशील आहे. किडींनाही प्रतिकारक आहे. त्याचबरोबर तिचा सुगंध सर्वांना आकर्षित करणारा आहे. या वनस्पतीचे तेल व अन्य घटकांचे व्यावसायिक मूल्यही अब्जावधी डॉलरचे आहे. त्यामुळे असे सारे गुणधर्म वनस्पतीशास्त्रज्ञानाही या वनस्पतीच्या अभ्यासासाठी उद्युक्त करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून या वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या प्रो. सोहैल महमूद यासह ब्रोक विद्यापीठातील प्रो. पिंग लियांग आणि डॉक्टरल विद्यार्थी रादेश एन. मल्ली व सहकाऱ्यांनी लॅव्हेंडरचे जनुकीय संरचनेचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष ‘प्लॅंटा’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nकोलंबिया दुष्काळ विषय topics\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगा��ून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\n��िफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Goa/Counting-of-votes-in-goa-LokSabha-Elections2019/", "date_download": "2019-09-21T23:22:49Z", "digest": "sha1:ZIMWBBAW4KKTS55PH7JOIBD6XMXK5OPS", "length": 4980, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " दक्षिण गोव्याची जागा भाजपने गमावली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Goa › दक्षिण गोव्याची जागा भाजपने गमावली\nदक्षिण गोव्याची जागा भाजपने गमावली\nदक्षिण गोवा लोकसभेची जागा भाजपने गमावली आहे. तर उत्तर गोव्याची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. तर चार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला. मात्र, दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बालेकिल्ला असलेला पणजी मतदारसंघ भाजपने गमाविला. येथे काँग्रेसचे उमेदवार उमेदवार अतांनसिओ (बाबूश) मोन्सेरात विजयी झाले.\nदक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दीन यांनी भाजपचे नरेंद्र सावईकर यांचा १५,२६८ मतांनी पराभव केला. तर उत्तर गोव्यात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा पराभव केला.\nगोव्यात अन्य तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. मांद्रे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे, म्हापशातून जोशुआ डिसोझा आणि शिरोड्यातून सुभाष शिरोडकर विजयी झाले आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्ष�� अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Konkan/Unauthorized-construction-near-highways-in-khed/", "date_download": "2019-09-21T23:23:06Z", "digest": "sha1:U6B4PSG3GDEHFIR26SLIAOSLPUXQQP2P", "length": 5981, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " महामार्गालगत अनधिकृत बांधकामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Konkan › महामार्गालगत अनधिकृत बांधकामे\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरु आहे. तसेच महामार्गालगत अनधिकृत बांधकामे देखील जोमात सुरु असून महामार्ग बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आत्तापर्यंत 325 कोटी रुपयांचा मोबदला प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तालुक्यातील भरणे, वेरळ आणि लोटे परिसरात मात्र संपादीत केलेल्या जागेपासून जवळच नियमबाह्य पक्की बांधकामे बांधली जात आहेत. भरणे गावात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संपादित केलेल्या जागेपासून जवळच ही बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना महसूल विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते.\nया बाबत उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता, कसल्याही प्रकारची परवानगी आपल्याकडून देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय अशाप्रकारची बांधकामे आपण हटवू असेही ते म्हणाले. तसेच अनधिकृत बांधकाम करणार्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार महसूल विभागाला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रकाश गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले.\nWhatsApp वर ��ातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/air-strike-strikes-masood-azharuddin/", "date_download": "2019-09-21T23:32:04Z", "digest": "sha1:3H2Q3ERBC7G3VBGCX33XTEBZD6C3CGQ2", "length": 11059, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहरच्या मेहुण्याचा खात्मा? | Dainik Prabhat", "raw_content": "\nएअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहरच्या मेहुण्याचा खात्मा\nनवी दिल्ली – भारतीय हवाई दलातील “मिराज 2000′ या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाक व्याप्त काश्मिरच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचा खात्मा झाल्याचे समजते. युसूफचा खात्मा हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी मोठा हादरा मानला जात असून युसूफ हा भारतातील “मोस्ट वॉंटेड’ दहशतवाद्यांपैकी एक होता. त्यामुळे हा हदरा थेट मसूद अझहरलाच बसला आहे. भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावरील 200 ते 300 दहशतवादी आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे.\nयामध्ये अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-814 विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ आणि या तळावरील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या युसूफ अझहर याचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. बालाकोट येथील डोंगराळ भागातील घनदाट जंगलात भारतीस हवाई दलाने हल्ला केला. हे तळ निवासी भागापासून लांब होते, तसेच युसुफ अझहरला लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला केला गेल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nकाकू तुमच्या मुलाला त्रास देणार नाही\nआता पवार पर्व संपलंय\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nशरद पवारांचे राजकारण त्यांच्यावरच उलटत आहे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nराष्ट्रवादीमुळे भाजपचा “व्हीप’ मोडीत\nनिराधारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे : ना. भोसले\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/marathwada-along-with-vidarbha-hit-the-hail/", "date_download": "2019-09-21T23:54:57Z", "digest": "sha1:AATGMA7PMAV7DXSVEABRSB6MFDK67F4T", "length": 11161, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विदर्भासह मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा | Dainik Prabhat", "raw_content": "\nविदर्भासह मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा\nजालना, अमरावती, बुलडाण्यात पिकाचे मोठे नुकसान\nमुंबई – विदर्भासह मराठवाड्याला आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने काही भागात वादळी पाऊस पडण्याच��� अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. भोकरदन तालुक्यातल्या पारध, रेणुकाई पिंपळगाव गावात रात्रीच्या सुमारास गारा पडल्या. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच बुलडाणा जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने झोडपले आहे.\nअमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस पडला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अनेक भागात रात्री 2 वाजता विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, कांदा, संत्रा पिकांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. तर गारपिटीने गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nरायगडमध्ये धुक्याची दाट चादर\nरायगड जिल्ह्यातील उरण परिसरावर आज सकाळपासूनच धुक्याची दाट चादर पसरली आहे. यामुळे काही परिसरात 50 ते 60 फुटांच्या अंतरावरचे दिसणे देखील कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. रायगड जिल्ह्यात देखील हा पारा किमान 9 अंशावर गेला होता. दरम्यान आज सकाळपासून उरण परिसरात धुक्याची दाट चादर पसरली आहे. यामुळे, उरण शहर आणि आसपासच्या परिसरातील गावांवर मोठ्या प्रमाणात धुके दिसून आले.\nनागपूरच्या संदेश दवा बाझार येथे भीषण आग\nनागपूर मेट्रो आजपासून सेवेत : पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उद्घाटन\nनागपूरमध्ये बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार पीडितेची आत्महत्या\nविदर्भासह मराठवाड्यात गारपीटीची शक्यता\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1178/FL-II?format=print", "date_download": "2019-09-21T23:21:28Z", "digest": "sha1:EQZXUWJYNJ7WC34LLFDTS24XHNGPRYQY", "length": 1851, "nlines": 22, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "एफएल-2-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nविदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती\nमुंबई विदेशी मद्य नियमावली 1953\nजिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क\n1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास रु. 2000/- अन्यथा रु. 1000/-\nअर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे\nनिश्चित स्थान, ऐपत पत्र\nअर्जा सोबत इतर कागदपत्रे\nनकाशा, आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र\nप्रक्रियेचा तपशील/ विहित निकष\nपुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, शैक्षणिक, धार्मिक स्थळ व राज्य परिवहन आगारापासून प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त असल्याबाबतची पडताळणी आवश्यक.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-new-marathi-agri-commissioner-dawale-says-farmers-should-sowing-soybean-bbf-system-20172", "date_download": "2019-09-22T00:19:04Z", "digest": "sha1:LU52VYSTK6W3DTNZJP42C67DP2LO4Y4A", "length": 14129, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture new in Marathi, agri commissioner dawale says, farmers should sowing soybean by BBF system, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही ���रू शकता.\nशेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करावी: कृषी आयुक्त डवले\nशेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करावी: कृषी आयुक्त डवले\nमंगळवार, 11 जून 2019\nअकोला ः बुलडाणा जिल्ह्यातील मूळचे माळवंडी येथील रहिवाशी असलेले कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले रविवारी (ता. ९) गावात आले असताना त्यांनी विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. गावशिवारात अधिकाधिक क्षेत्रावर या हंगामात बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.\nअकोला ः बुलडाणा जिल्ह्यातील मूळचे माळवंडी येथील रहिवाशी असलेले कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले रविवारी (ता. ९) गावात आले असताना त्यांनी विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. गावशिवारात अधिकाधिक क्षेत्रावर या हंगामात बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.\nश्री. डवले गावी आलेले असताना त्यांनी माळवंडी नजीक उमरखेड शिवारात सुरू असलेल्या सामूहिक शेततळ्याच्या कामाची पाहणी केली. गावात मिरचीची लागवड केलेल्या काही शेतांना भेटीही दिल्या. त्यानंतर बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड करण्यासाठी पेरणी यंत्राचा वापर कसा करता येईल, यासाठी माधवराव चव्हाण यांच्या शेतात श्री. डवले यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आले. शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली. पेरणी यंत्राला काही साधने लावली तर त्याचा बीबीएफसारखा कितपत उपयोग होतो, हे पाहण्यात आले.\nसोयाबीनच्या दोन तासातील अंतर किती असावे, बियाण्याचे प्रमाण किती असावे, यावरही सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असा आग्रह श्री. डवले यांनी खासकरून केला. या वेळी विष्णू बेंडे, अनिल सोनोने, एकनाथ खोरे, अशोकराव चव्हाण, सुरेश शिंदे, संजय शिंदे, कृषी सहायक विलास रिंढे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथी�� कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lc-tech.com/expiration-of-exceria-software-offer-fi/?lang=mr", "date_download": "2019-09-21T23:32:37Z", "digest": "sha1:H5SS4D4U26VIEDT6ESSUG6NYOKRXRT2F", "length": 4884, "nlines": 33, "source_domain": "www.lc-tech.com", "title": "या EXCERIA सॉफ्टवेअर ऑफर समाप्ती - BE | डेटा पुनर्प्राप्ती", "raw_content": "LC Technology Int'l | पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर & सेवा\nया EXCERIA सॉफ्टवेअर ऑफर समाप्ती – BE\nघर → या EXCERIA सॉफ्टवेअर ऑफर समाप्ती – BE\nतोशिबा EXCERIA PRO- आणि मेमरी कार्डमधून EXCERIA-मालिका डेटा palautusohjelmistokuponin शेवट\nप्राप्तकर्ता: ग्राहक म्हणून अमूल्य\nही सूचना उद्देश माहिती आहे, पुढील कालावधी समाप्ती तारीख नंतर, तोशिबा मेमरी कार्ड EXCERIA PRO आणि EXCERIA डेटा प्रोसेसिंग सॉफ्टवेअर यापुढे मुक्त कूपन ऑफर म्हणून उपलब्ध आहेत.\nडेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर उत्पादन पुनर्प्राप्ती, आम्ही तोशिबा आणि विकसित केली आहे की त्यांच्या EXCERIA जनसंपर्कद- आणि EXCERIA-मेमरी कार्ड.\nआहे डाउनलोड आणि डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर सक्रिय संबंधित मुक्त कूपन ऑफर कालावधी समाप्ती तारीख यापुढे उपलब्ध आहे केल्यानंतर.\nत्यामुळे, डाउनलोड आणि अखेरीस डेटा पुनर्प्राप्ती कार्यक्रम सक्रिय.\nबंद उत्पादन: एलसी तंत्रज्ञान डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर\nबंद सेवा: डाउनलोड, सक्रिय आणि तांत्रिक आधार एलसी तंत्रज्ञान डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर\nकालावधी समाप्ती तारीख: 30. सप्टेंबर 2020\nआपण या सूचनेबद्दल प्रश्न असल्यास, संपूर्ण ग्राहक सेवा संपर्क साधा.\nएलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय, इन्क.\nडेटा प्रोसेसिंग सॉफ्टवेअर PHOTORECOVERY® , हे काम उपलब्ध आहे पर्वा.\nआपली कंपनी आपले आभारी आहोत आणि आपण डेटा पुनर्प्राप्ती आणि सॉफ्टवेअर गरजा आपल्या सेवा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत.\n* इतर सर्व कंपनी नावे, उत्पादन नावे व सेवा नावे आपापल्या कंपन्या ापारिच हे असू शकतात.\nएलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय, इन्क.\nआपल्या डिजिटल साधन करीता PC साठी डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर आणि मॅक-डेटा पुनर्प्राप्ती सेवा\n© 2019 एलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय,इन्क सर्व हक्क राखीव\n© 2019 एलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय, इन्क. सर्व हक्क राखीव. गोपनीयता धोरण\nआम्ही प्रदान व आमच्या सेवा सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमच्या साइटवर वापरून, आपण कुकीज संमती देता. अधिक जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/superstitious-cricketers/", "date_download": "2019-09-21T23:41:02Z", "digest": "sha1:UUPZS3WPVD73X5VSGDSJWSY7MUQRXSNI", "length": 14836, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nक्रिकेट हा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचा कोणताही सामना आपले भारतीय क्रिकेट रसिक पाहिल्याशिवाय राहत नाही. क्रिकेट हे जणू त्यांच्यासाठी एक वेगळे विश्वच आहे. तसेच क्रिकेट हा फुटबॉलनंतर सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. धोनी, कोहली, सचिन यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहिल्यावर लोकांना एक वेगळीच उर्जा अंगामध्ये संचार झाल्यासारखे वाटते. पण तुम्हाला माहित आहे का आपले हे सुपरस्टार क्रिकेटर्स देखील काही अंशी अंधश्रद्धा पाळतात.\nसामना जिंकण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी हे क्रिकेटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्सचा वापर करतात, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. आज आम्ही तुम्हाला भारत आणि जगातील काही अशा क्रिकेटर्सविषयी सांगणार आहोत, जे चांगल्या परफॉर्मन्ससाठी वेगवेगळे टोटके वापरतात. चला तर मग जाणून घेऊया या क्रिकेटर्सबद्दल..\nआपल्या सर्वांसाठी क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडूलकर हा नेहमी आधी आपला डावा पॅड घालतो आणि त्यानंतर उजवा पॅड घालतो. तसेच, सचिन खेळताना त्याच्या फेवरेट बॅटचाच वापर करतो. वर्ल्डकप २०११ च्या आधी सचिनने आपली फेवरेट बॅट रिपेयर करून घेतली होती, जेणेकरून भारताने विश्वकप जिंकावा.\nटीम इंडियाचा कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळख असलेला विराट कोहली देखील अंधश्रद्धाळू आहे. हे त्याने स्वतः मान्य केले आहे. माहितीनुसार, विराट आपल्या हातामध्ये रिस्टबँड घालतो. याआधी तो प्रत्येक सामन्यामध्ये एकच ग्लोजची जोडी घालत असे. तसेच, रिस्टबँडच्या व्यतिरिक्त २०१२ पासून तो त्याच्या उजव्या हातामध्ये कडा देखील घालत असल्याच दिसून आलं.\nभारताचा माजी कर्णधार आणि दादा या नावाने नावाजलेला सौरव गांगुली नेहमी आपल्या खिशामध्ये आपल्या गुरूचा फोटो ठेवत असे. तो सामन्यामध्ये खेळत असताना सुद्धा त्याच्या गुरूचा फोटो आपल्या खिशात ठेवत असे. तसेच, तो लकी चार्म म्हणून रिंग्स आणि माळा घालत असे.\nभारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज आणि उत्कृष्ट विकेटकीपर ��्हणून ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी हा ७ नंबरला लकी मानतो. त्याचा जन्म हा ७ जुलैला झाला. त्यामुळे तो नेहमी ७ नंबरच्या जर्सीमध्ये दिसतो. या ७ नंबरच्या आकड्याला तो त्याच्या या यशाचे श्रेय देतो.\nकॅन्सरला देखील मात देणारा भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा जर्सी नंबर १२ हा लकी चार्म आहे, कारण तो १२ व्या महिन्यात १२ तारखेला जन्मला होता. धोनी प्रमाणे युवराज देखील नेहमी १२ नंबरची जर्सीच घालतो.\nश्रीलंकेचा सनथ जयसूर्या हा जलदगतीने धावा काढण्यासाठी ओळखला जात असे. तो पहिल्या १५ षटकांमध्ये तो गोलंदाजाना चौफेर फटकेबाजी करत असे. तो प्रत्येक बॉल खेळण्याच्या अगोदर आपले दोन्ही पॅड, ग्लोज, हेल्मेट आणि पॉकेट चेक करत असे.\nअश्विन नेहमी आपल्याबरोबर एक बॅग ठेवतो. ही बॅग फक्त त्याच्यासाठी नाहीतर सर्व टीमसाठी लकी आहे, असे तो मानतो. जेव्हा कधी तो बॅग घेऊन येतो, तेव्हा त्या सामन्यामध्ये भारताचा विजय होतो. २०११ च्या विश्वकपमध्ये अश्विन फक्त २ सामनेच खेळला होता, तरीदेखील त्याने संपूर्ण स्पर्धेमधील सामन्यांमध्ये त्याने ती बॅग नेली होती.\nनुकताच लग्नाच्या बेडीत अडकलेला भारताचा उत्तम जलदगती गोलंदाज झहीर खान हा प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःकडे पिवळ्या रंगाचा रुमाल बाळगतो. त्याचे मानणे आहे की, पिवळा रंग हा त्याच्यासाठी खूप लकी आहे.\nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा सामन्यामध्ये फलंदाजी करण्यासाठी जाण्याअगोदर मोठमोठ्या आवाजात म्युझिक ऐकत असे. असे मोठ्या आवाजात म्युझिक ऐकण्याला तो लकी मानत असे.\n‘द वॉल’ नावाने सन्मानित करण्यात आलेला राहुल द्रविड, हा नेहमी उजवा थाय पॅड आधी घालत असे, हे त्याच्यासाठी नेहमी लकी ठरते, असे तो मानायचा. तसेच, कोणत्याही मालिकेच्या आधी तो नवीन बॅट ट्राय करत नसे.\nअसे हे क्रिकेटर्स आपल्या लकी चार्मसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स करत असत, मेहनतीबरोबरच खेळामध्ये नशिबाची साथ असणे तेवढेच गरजेचे आहे, असे ते मानतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं\nगंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं वैज्ञानिक कारण →\nअनिल कुंबळेच्या आधी या गोलंदाजाने कसोटीच्य��� एका डावात १० बळींचा विक्रम केला होता\nतुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये\n“कठीणसमय येता धोनी कामास येतो” – हॅप्पी बर्थडे माही \nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nटॉम अॅण्ड जेरी ने शेवटच्या एपिसोडमध्ये खरंच आत्महत्या केली होती\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nCoins वरील चिन्हांचा अर्थ जाणून घ्या\n“लिव्ह-इन रिलेशनशिप” बाबतचे जगभरातील काही आश्चर्यकारक, तर काही स्तुत्य कायदे\nफक्त श्रीमंत घरच्या मुलांनाच पैसे कमावण्याची मुभा का\nमराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा भक्कम दुर्गराज : विजयदुर्ग\nतुरुंगाची कडेकोट सुरक्षा भेदून पळून गेलेले भारतातील हे ५ अट्टल गुन्हेगार तुम्हाला माहित आहेत का\n१९६२ च्या भारत चीन युद्धातून भारताने शिकलेला धडा आणि २०१७ मधील परिस्थती\nमंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Pune/who-is-sanjay-nahar/", "date_download": "2019-09-21T23:56:25Z", "digest": "sha1:ZQW36QT4AMS3SJXBPPSXDUPTJRAIXFON", "length": 11325, "nlines": 52, "source_domain": "pudhari.news", "title": " कोण आहेत संजय नहार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Pune › कोण आहेत संजय नहार\nकोण आहेत संजय नहार\nपुणे : नरेंद्र साठे\nपुण्यातील सरहद संस्थेचे संजय नहार यांना लेटरबॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला आहे. नगर शहरातच कुरियरच्या ऑफिसमध्ये या बॉम्बचा स्फोट झाला. पण, संजर नहार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोण करेल अनेकांना नहार यांच्या सामाजिक कामाची कल्पना नाही. त्यांच्या कामाविषयी अनेकांना माहिती नाही. अनेकांच्या मनात त्यांच्या क���माविषयी गैरसमज आहेत. त्यामुळे हे संजय नहार आहेत तरी कोण अनेकांना नहार यांच्या सामाजिक कामाची कल्पना नाही. त्यांच्या कामाविषयी अनेकांना माहिती नाही. अनेकांच्या मनात त्यांच्या कामाविषयी गैरसमज आहेत. त्यामुळे हे संजय नहार आहेत तरी कोण आणि ते करतात काय आणि ते करतात काय हे सांगण्याचा पुढारी ऑनलाईनने प्रयत्न केला आहे.\nसंजय नहार यांनी पुण्यात काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी संस्था सुरू केली. सरहद असे या संस्थेचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा संदेश देत सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली. काश्मीरमधील दहशतीच्या वातावरणात होरपेळलेली मुले-मुली या संस्थेत आणली जातात. त्यांना मोफत शिक्षण, शुल्क माफ करणे, राहण्याची सोय, जेवणाची सोय नहार यांनी उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये या शैक्षणिक संस्थांचे काम चालते .\nवंदे मातरम् संस्थेची स्थापना...\nराष्ट्रीय एकात्मतेच्या जनजागृतीसाठी 1984 मध्ये वंदे मातरम या सामाजिक संस्थेची नहार यांनी स्थापना केली. नंतर या संस्थेचे नाव सरहद असे करण्यात आले. त्यांनी चिनार पब्लिकेशन ही प्रकाशन संस्था सुरू केली. आंतरराष्ट्रीय संबंध, पाकिस्तान संबंधी अनेक पुस्तके त्यांनी या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केली.\n1990 च्या दशकात पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केली. पंजाब येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देखील नहार यांनी काम केले. तेथील महाविद्यालयीन युवक-युवतींना आश्रय देण्याचे काम त्यांनी केले. ईशान्य भारतात दहशतवादी हल्ले झाले. तेथील स्थानिक नागरिकांना मदत करण्यात ते अग्रेसर होते. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.\nविचारांच्या देवाण-घेवाणीसाठी सरहदच्या माध्यमातून 1997मध्ये नहार यांनी काश्मीर महोत्सव सुरू केला. या महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये अनेक नामवंत गायक-वादक, लेखकांना आपली कला सादर करता आली. काश्मिरी संस्कृती पुणेकरांना समजून घेता आली तर काश्मिरी नागरिकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख यानिमित्ताने होत आहे. या महोत्सवात साहित्य, संगीत, नाटक, नृत्य अशा कलांना वाव मिळतो. या माध्यमातून एकमेकांतील नाते दृढ करता येऊ शकते असा नहारांचा विश्वास आहे. नहार यांनी प्रत्येक पातळीवर काश्मीरमधील बारकावे टिपून त्यामध्ये महाराष्ट्राशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी सहरद पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. कारगिलमध्ये मुक्कामाच्या चांगल्या सुविधा असाव्यात. तिथला इतिहास सांगणारी, शौर्यगाथा सांगणारी वेगवेगळी संग्रहालयेही असण्यासाठी सरहद संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.\nसीमावर्ती भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणले...\nसीमाभागातील नागरिकांशी मैत्रीचे नाते तयार व्हावे, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी सरहदकडून प्रयत्न केले गेले. सीमावर्ती भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्यावतीने काम करण्याचे निश्चित करण्यात आले आणि त्यानुसार काम सुरू आहे. अगदी सुरूवातीच्या काळात काश्मिरमधून पुण्यात 150 मुलांना आणण्यात आले, त्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत युवक-युवती पुण्यात आणण्याचा आलेख वाढता आहे.\nवाचा : नगर बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडे\nवाचा : नगरमध्ये क्रूड बॉम्बचा स्फोट\nवाचा : पार्सल पडले आणि बॉम्ब अहमदनगरमध्येच फुटला\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/girlfriend-murdered-by-the-boyfriend/", "date_download": "2019-09-21T23:57:30Z", "digest": "sha1:BUSFMYRN4KTOPD7YJ56M5DZFXOE4FBXZ", "length": 10277, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रियकराकडून तरुणीच्या मामेभावाची हत्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रियकराकडून तरुणीच्या मामेभावाची हत्या\nनागपूर – एकतर्फी प्रेमातून एका प्रियकराने तरुणीच्या आतेभावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राहुल तुर्केल आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याच्या गैरसमजातून आरोपीने त्याची निर्घृण हत्या केली.\nआरोपी रिचेश सिकलवार याचे राहुलच्या मामे बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र रिचेशची वागणूक पाहून राहुलची बहीण आणि तिचे कुटुंबीय रिचेशला पसंत करत नव्हते. वर्षभरापूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हणजेच राहुलच्या मामाने तिचे लग्न जमवले होते. यामुळे आपला मित्र राहुलनेच प्रेमसंबंधांत अडसर आणल्याचा रिचेशचा समज झाला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्यानंतर रविवारी सकाळी पूर्ण नियोजन करुन तो राहुलच्या घरी पोहचला. माझा आज वाढदिवस असून आपण पार्टी करु, असे सांगून तो राहुलला घेऊन गेला. त्याला मनसोक्त दारु पाजून स्वतःच्याच घरात त्याची हत्या केली. त्यानंतर घरात कुलूप लावून तो फरार झाला. दरम्यान, घटनास्थळी कुंकू आणि इतर पूजा साहित्य आढळल्याने या हत्येमागे अंधश्रद्धेचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.\nशरद पवारांचे राजकारण त्यांच्यावरच उलटत आहे\nराज्यात दिवाळीपुर्वीच नवे सरकार सत्तेवर येणार\nमहाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान ; 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nमहाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज होणार घोषणा\nशरद पवारांच्या संघर्षाला नियतीचाच आशिर्वाद\nआमदारकीसाठी इच्छुकांच्या सोशल मीडियावर “घिरट्या’\n“होमपिच’वरच चव्हाण कुटुंबाची कसोटी\nभाजपसमोर उमेदवार देण्याचे विरोधकांपुढे आव्हान\nपवारसाहेबांचा शब्द कार्यकर्ते खाली पडू देणार नाहीत\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/-------24.html", "date_download": "2019-09-22T00:22:16Z", "digest": "sha1:5SQKC6LUENHCILGP52LJMQ2EKCQVFMC7", "length": 16777, "nlines": 209, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तेलबैला", "raw_content": "पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून तीन घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुधागड,सरसगड,मृगगड तर वरील भागात असणारे घनगड,तेलबैला कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात. तेलबैला हा यातील एक किल्ला त्याच्या दोन अजस्त्र कातळभिंतीमुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे स्थान,आकार आणि त्यावरील अवशेष पाहाता हा फक्त टेहळणीचा किल्ला होता. तेलबैला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लोणावळ्यापासून भुशी धरण- कोरीगड-सालतर मार्गे ३५ किमी अंतरावर आहे. या मार्गावर रहदारी फ़ारशी नसल्याने खाजगी वहानाने गेलेले चांगले. या रस्त्यावर सालतर खिंडीच्या पुढे तेलबैला फाटा लागतो. या ठिकाणी किल्ले तेलबैला उर्फ़ भैरवनाथाचा डोंगर असा फलक लावलेला आहे. येथुन तेलबैला गाव ३ कि.मी. अंतरावर आहे. ज्वालामुखीतून तयार झालेला आपल्या सह्य़ाद्रीची रचना डाइक अश्मरचना पद्धतीची आहे. यात लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. यात रांगांमध्ये मध्येच कुठेतरी वर उसळलेले सुळके, कातळभिंती दिसतात. भू-शास्त्रीय भाषेत अशा सुळक्यांना व्होल्कॅनिक प्लग तर कातळभिंतींना डाइक म्हणतात. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या ���ाठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तेलबैलाच्या या अजस्त्र भिंती म्हणजे या डाइकचीच अफलातून रचना आहे. या जुळ्या भिंतींचा निसर्गाविष्कार जगांत कुठेही नाही. समुद्रसपाटीपासून तेलबैलाच्या या भिंतींची उंची ३३२२ फूट उंच असून ती उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर V आकाराची एक खाच आहे जी खालूनही स्पष्टपणे दिसते. या खाचेमुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. सामान्य भटक्यांचे दुर्गभ्रमण हे या खिंडीपर्यंतच होते. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. गडावर जाणारी वाट ही तेलबैला गावातुन निघते. गडाच्या डोंगराला लागल्यावर सुरवातीलाच आपल्याला उजवीकडे उध्वस्त मंदिराचे अवशेष व शेंदुर फासलेली देवीची मुर्ती दिसून येते. डोंगराच्या उजव्या धारेने उजव्या हाताच्या भिंतीखालून अर्ध्या-पाऊण तासात आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. माचीवरून सरळ जाणारी वाट तैलबैलाच्या V\" आकाराच्या खिंडीत घेऊन येते. खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो. ह्या कातळभिंतींची उंची साधारण ९०० फुट असावी. दक्षिण दिशेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटामध्ये एक गुहा असून तेथे छोटेखानी मंदिर आहे. आहे. या गुहेमध्ये २-४ शेंदूर लावलेले दगड आहेत. गुहेमध्येच उजव्या बाजूला दोन बारामाही पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात. खिंडीतून ५-६ पावलं खाली येऊन डाव्या बाजूस गेल्यावर उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटात आपल्याला २ गुहा बघायला मिळतात. त्यामधील एक गुहा छोटी तर दुसरी गुहा थोडीफार मोठी आहे. एका गुहेच्या पुढे एक सुकलेल टाकं आहे. गिर्यारोहणाच सामान न वापरता आपण खिंडीतील ही ठिकाणे पाहू शकतो. तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या कातळ भिंतीवर चढाई करण्यासाठी खिंडीतल्या गुहेच्या उजवीकडून रोपच्या सहाय्याने चढाईची सुरुवात करावी. दक्षिण दिशेकडे पसरलेली ही कातळभिंत अर्धी चढून गेल्यावर डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या ४ ते ५ पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर एक लहानशी गुहा लागते. या गुहेवरून पुढे गेल्यावर कातळावर तीन ३ मूर्ती कोरलेल्या दिसतात. त्यापुढे दुसरी गुहा असुन गुहेच्या पुढे पिण्यायोग���य असे पाण्याचे खांब टाके आहे. हे टाके ओलांडून कातळावरून पुढे गेल्यावर १०-१५ पावलांवर दुसरे टाके आहे. हे सर्व पाहून परत दुसऱ्या गुहेच्या बाजूस असलेल्या टाक्यापाशी येऊन रोपच्या सहाय्याने वरचा कातळ चढून गेल्यावर डाव्या बाजूस कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. या पायऱ्यावरून चढल्यावर आपण भिंतीच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर सपाटी असून टोकापर्यंत जायला वाट आहे. तेथे १-२ झाडे असुन बाकी परिसरात एकही झाड नाही. तैलबैला वरून नैऋत्येस सुधागड , आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात तर पश्चिमेच्या बाजूस सरसगडाचा माथा दिसतो. उत्तर दिशेकडे पसरलेल्या कातळभिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी पण पूर्णपणे गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. या भिंतीमध्ये दक्षिणेकडील भिंतीप्रमाणे कुठेही गुहा किंवा पाण्याचे टाके नाही. खाचेच्या वर प्रत्यक्ष भिंतीवर चढण्यासाठी इथे प्रस्तरारोहणाच्या मोहिमा व शिबिरे होतात. तेलबैला गावातुन फक्त खिंडीपर्यंत जाऊन यायचे असल्यास दोन अडीच तास पुरेसे होतात पण कातळभिंतीवर चढायचे असल्यास हाताशी एक पुर्ण दिवस हवा. तैलबैला गावात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये रात्रीपुरती रहाण्याची सोय होते. ----------------सुरेश निंबाळकर\nश्रेणी - अत्यंत कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-09-22T00:11:35Z", "digest": "sha1:F63XUIFPG6KUDKU5K6PE7F4YZ3NHRXRW", "length": 4072, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपुर्व शहा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nगुरू: इस्माईल दरबार | हिमेश रेशमीया | बप्पी लहिरी | विशाल-शेखर\nसुत्रधार: आदित्य उदित नारायण\nअंतिम १४ स्पर्धक: मुस्सरत अब्बास | अमानत अली | मौली दवे | सुमेधा करमहे | पूनम यादव | जुनैद शेख | जॉय चक्रबोर्ती | निरूपमा डे | अपुर्व शहा | रिमी धर | राजा हसन | अनिक धर | हरप्रीत देओल | अभिजीत कोसंबी\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१४ रोजी ००:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/best-navies-around-the-world/", "date_download": "2019-09-22T00:16:00Z", "digest": "sha1:BHVF43ORMO2ASLKWPXIZMMBYRX56IIHW", "length": 13037, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं? वाचा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलष्कर हे कोणत्याही देशाचा महत्त्वाचाच भाग आहे. याच्या वेगवेगळ्या शाखा देशाची सुरक्षा करत असतात.\nसमुद्री सीमा असलेल्या देशांमध्ये नौसेनेचे विशेष महत्त्व असते. जगातील अनेक देश आपल्या नौसनेच्या सन्मानार्थ वेगवेगळे दिवस साजरे करतात.\nभारतात ४ डिसेंबरला ‘नेव्ही डे’ साजरा केला जातो.\nआज आपण जगातील विविध देशाच्या सर्वोत्तम नौदलांबद्दल जाणून घेऊया.\nअमेरिकेचे नौदल जगातील सर्वात बलाढ्य नौदल आहे. १० विमानवाहक, २२ क्रूजर यांसोबत लांब आणि रुंद पाणबुडी असणार्या अमेरिकेच्या नौदलाजवळ यावेळी ३४१ युद्धनौका आणि ३,२३,७०० सैन्यांची ताकद आहे.\nरशियाचे नौदल जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली नौदल आहे. रशियाचे सरकार आपल्या अर्थव्यवस्थेतील एक मोठा भाग लष्करावर खर्च करते.\nसध्या रशियाकडे जवळपास २०३ युध्द नौका आहेत.\nपीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही, चीन\nजगातील सर्वात शक्तीसाली नौदलामध्ये चीनचे नौदल तिसर्या क्रमांकावर आहे.\nआगामी महाशक्ती मानल्या जाणार्या चीनमध्ये सर्वच लष्कर खुपच शक्तीशाली आहे. या वेळी चीनमध्ये एकूण २३६ युद्धनौका आणि २,५०,००० सैन्याची ताकद आहे.\nजपानचे नौदल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली नौदल आहे.\nजपानने चीन, अमेरिका, रशिया आणि इराणवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. जपान नौदलात सध्या एकूण १०९ युद्धनौका आणि ४५,८०० सैन्य आहे.\nब्रिटनची रॉयल नेव्ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात शक्तीशाली नौदल आहे. ब्रिटन यावेळी दोन नवीन विमान वाहक एचएमएस क्वीन एलिझाबेथ आणि एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स यांची निर्मिती करत आहे.\nसध्या ब्रिटनजवळ एकूण १०० युध्द नौका आणि ३६,६०० सैन्यदल आहे.\nफ्रान्सचे नौदल जगातील सहावे शक्तीशाली नौदल आहे. फ्रान्सला मोठा युध्द इतिहास आहे.\nयासोबतच जगातील अनेक भागातील युध्दातही फ्रान्सने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या वेळी फ्रान्सजवळ एकूण ७२ युध्दनौका आणि ४४,००० सैन्याची ताकद आहे.\nदोन विमानवाहक आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्य सोबतच भारतीय नौदल सातव्या क्रमांकावर आहे. यावेळी भारतीय नौदलाजवळ ५५ युद्धनौका आणि ५८,३५० सैन्य आहे.\nरिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही, दक्षिण कोरिया\nदक्षिण कोरिया आकाराने छोटा देश असेल, मात्र या यादीत या देशाचे नौदल आठव्या क्रमांकावर आहे.\nया देशाचे नौदल खुपच मोठे असण्यासोबतच अत्यंत आधुनिक आहे. याचे मुख्य कारण याच्या शेजारील देशांशी याचे असलेले संबंध. दक्षिण कोरीयाच्या नौदलात ७० युध्दनौका आणि ६८,००० सैन्य आहे.\nइटलीचे नौदल ९ व्या क्रमांकावर आहे आणि तसेच हे जगातील सर्वात लांब आणि रुंद नौसेनांपैकी एक आहे. इटलीजवळ सध्या ६६ युध्दनौका आहेत तर ३५,२०० सैन्य आहे.\nरिपब्लिक ऑफ चायना नेव्ही, तैवान\nजगातील सर्वात शक्तीशाली नौदलाच्या १० व्या क्रमांकावर तैवानचे नौदल आहे. तसेच याला आता ग्रीन वॉटर नेव्हीसुध्दा मानले जाते.\nम्हणजेच नौदलाजवळ किनारी आणि प्रादेशिक भागात मुबलक ताकद आहे, मात्र स्वतःला जगावर छाप उमटवण्यासाठी आवश्यक तेवढी ताकद नाही. तैवानच्या नौदलात सध्या ४८ युद्धनौका आणि ३८,००० सैन्यांची ताकद आहे.\nह्या नौदलांसमोर टिकणे कोणत्याही शत्रूसाठी कठीणच \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ह्या १० गोष्टींवर चीनमध्ये चक्क बंदी आहे\n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक) साक्ष\nप्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nMay 9, 2018 इनमराठी टीम 0\nबलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही\nOne thought on “जगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं वाचा\n“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना\nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\nह्यांच्या सौंदर्यावर भाळू नका, कारण ही सरोवर क्षणार्धात ���खाद्याचा जीव घेऊ शकतात\nइंदिरा यांना ‘गांधी’ हे आडनाव कसे मिळाले याबाबत प्रचलित आहेत ३ दावे\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nलडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो\nकांती सतेज करणारे स्वयंपाकघरातील गुणकारी औषध\n“नेहरूंचा ‘हा’ कायदा शेतकरी आत्महत्येस कारणीभूत होता” सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nप्रशासनाची इच्छा असेल तर काय घडू शकतं ह्याची साक्ष : कचरा मुक्त इंदौर\nयुद्धनौका INS Vikrant – एका आकर्षक bike च्या रूपात \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://fast-video-downloader-for-facebook.mr.aptoide.com/variants", "date_download": "2019-09-22T00:25:01Z", "digest": "sha1:56V5GH252YNEEMXGEVVX53MSI24REOMH", "length": 2205, "nlines": 69, "source_domain": "fast-video-downloader-for-facebook.mr.aptoide.com", "title": "Fast Video Downloader for Facebook चे एपीके व्हेरियंट", "raw_content": "\nडाउनलोड्स: 500 - 3k 1 वर्ष आधी\nडाउनलोड्स: 50k - 250k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 3k - 5k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 3k - 5k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 500 - 3k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 500 - 3k 2 वर्षे आधी\nडाउनलोड्स: 25M - 50M 4 दिवस आधी\nडाउनलोड्स: 3M - 5M 1 आठवडे आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increase-scarcity-hit-villages-marathwada-20246", "date_download": "2019-09-22T00:14:50Z", "digest": "sha1:W5DR7BSG2FCJDD5BASDAREXY5CXUMRZB", "length": 15964, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, increase with scarcity-hit villages in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांत भर\nमराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांत भर\nबुधवार, 12 जून 2019\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. जवळपास ५५ लाख ९ हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर आहे. ३२३८ गावे, वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. प्रशासनातर्फे ३४२३ टॅंकरच्���ा मदतीने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे.\nतीन-चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. परंतु या पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्यास अजूनतरी हातभार लागत नसल्याची स्थिती आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. जवळपास ५५ लाख ९ हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर आहे. ३२३८ गावे, वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. प्रशासनातर्फे ३४२३ टॅंकरच्या मदतीने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे.\nतीन-चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. परंतु या पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्यास अजूनतरी हातभार लागत नसल्याची स्थिती आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ७७० गावे व २७१ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. या ठिकाणी ११५० टॅंकर्स सुरू आहेत. शिवाय ५३८ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. जालन्यातील ५४१ गावे, १२४ वाड्यांची तहान टॅंकरवर आहे. त्यासाठी ६८५ टॅंकर सुरू आहेत. ७२३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.\nपरभणी जिल्ह्यातील ८० गाव व १५ वाड्यांसमोर पाणीटंचाईचा प्रश्न आहे. या गाव, वाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी ९७ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त ४७१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. हिंगोलीतील ४९ गावे, ५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ७२ टॅंकर सुरू आहेत. ५३१ विहिरी अधिग्रहित आहेत. नांदेडमधील ७७ गावे, २६ वाड्यांत पाणीटंचाई आहे. त्यासाठी १३२ टॅंकर सुरू आहेत. १०६६ विहिरी अधिग्रहित आहेत.\nबीड जिल्ह्यातील ६५८ गावे, ३४१ वाड्यांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ९४९ टॅंकर सुरू आहेत. शिवाय १०३० विहिरी अधिग्रहित आहेत. लातूरमधील ८३ गावे, १९ वाड्यांमधील टंचाई निवारण्यासाठी १०५ टॅंकरची सोय केली आहे. जिल्ह्यातील १०२२ विहिरींचेही पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण झाले आहे. उस्मानाबादमधील १६८ गावे, ११ वाड्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. या ठिकाणी २३३ टॅंकर सुरू आहेत. ९८२ विहिरीदेखील अधिग्रहित आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद aurangabad पाणी water पाणीटंचाई प्रशासन administrations ऊस पाऊस परभणी parbhabi हिंगोली बीड beed\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Belgaon/maharashtra-state-firm-on-belgaon-border-issue-says-Maharashtra-government/", "date_download": "2019-09-21T23:21:59Z", "digest": "sha1:IY35XUN6RBYNN4XNQ2F3AVVSGTJ2O6L3", "length": 4785, "nlines": 38, "source_domain": "pudhari.news", "title": " महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी भूमिकेवर ठाम महाराष्ट्राच्या राज्यपालांची माहिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Belgaon › महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी भूमिकेवर ठाम महाराष्ट्राच्या राज्यपालांची माहिती\nमहाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी भूमिकेवर ठाम महाराष्ट्राच्या राज्यपालांची माहिती\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सरकारने दावा केलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक जनतेचे घटनात्मक हक्क व विशेषाधिकाराबाबत महाराष्ट्र सरकार संवेदनशील आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात सातत्याने एक ठाम भूमिका मांडली जात असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी आपल्या अभिभाषणात सांगितले.\nमहाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. यावेळी राव यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहापुढे केलेल्या अभिभाषणात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप ज��ाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6187", "date_download": "2019-09-22T00:04:47Z", "digest": "sha1:WX2VN7GVO253DFBDQVCVTBNDXKK3QE4C", "length": 17498, "nlines": 125, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण ��ाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी\nवाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी\n> कडक उन्हामुळे भातपिके करपू लागली, शेतकरी चिंतातूर\nप्रतिनिधी/वाडा, दि. 25 : गेल्या महिनाभर पावसाने दडी मारल्याने व कडक उन्हामुळे तालुक्यात सर्वत्र भातपिके करपू लागली आहेत. शेतातील उभे भातपीक पाण्याअभावी तडफडून मरु लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे वाडा तहसीलदार दिनेश कुर्हाडे यांच्याकडे केली आहे.\nवाडा तालुक्यात 18 हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र असुन या क्षेत्रात एकमेव भातपिक घेतले जाते. 18 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 99 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. तर उर्वरीत अवघे एक टक्का क्षेत्रावर सिंचनाची सुविधा आहे. पालघर जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्या वाडा तालुक्यातील बहुतांशी कुटुंबे आज निव्वळ भातशेतीवरच अवलंबून आहेत. विविध सेवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेऊन येथील शेतकरी भातपिक घेत असतो. या वर्षी सुरवातीपासून पाऊस चांगला होता. पेरणी व लागवडीची कामेही सुरळीत झाली होती. मात्र भातपिके बहरत असतानाच गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भातपिके कोमजू लागली. तर आता कडक उन्हामुळे भाताची रोपे करपू लागली आहेत.\nमागील बरेच दिवस पाऊस न पडल्याने शेतातील चिखल सुकुन जमीनिला भेगा पडल्या आहेत. जवळपास असलेल्या नदी-नाल्यातून पाणी घेण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. परंतु अपुर्या सोयी, सुविधांमुळे तेही शक्य नसल्याने शेतकर्यांच्या डोळ्यासमोर उभी भातपिके तांबडी पडू लागली आहेत.\nमहागडी भातबियाणे, मोठ्या प्रमाणात येणारा मजूरी खर्च त्यात आता निसर्गानेही पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे शासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उप तालुका प्रमुख धनंजय पष्टे, तुषार यादव, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद पाटील, युवा सेनेचे सचिन पाटील, निलेश पाटील, महिला आघाडीच्या संगीता ठाकरे, मनाली फोडसे, रेश्मा पाटील, शहरप्रमुख प्रकाश केणे, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्ष उर्मिला पाटील, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious: सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू\nNext: पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/man-kills-his-four-family-members-after-commits-suicide-mysuru-crime-news-mhhs-399891.html", "date_download": "2019-09-21T23:38:12Z", "digest": "sha1:WMSIIVTOBTDOQ5ASXQKMLHR3NNPVIXTE", "length": 16675, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भररस्त्यात आईवडील, पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; नंतर केली आत्महत्या man kills his four family members after commits suicide mysuru crime news mhhs | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभररस्त्यात आईवडील, पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; नंतर केली आत्महत्या\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\nभररस्त्यात आईवडील, पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; नंतर केली आत्महत्या\nएका व्यक्तीनं स्वतःच्याच कुटुंबातील चार जणांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nबंगळुरू, 16 ऑगस्ट : एका व्यक्तीनं स्वतःच्याच कुटुंबातील चार जणांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीचं नाव ओम प्रकाश असं आहे. ओम प्रकाशनं फिरण्याच्या बहाण्यानं कुटुंबीयांना मैसूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडलूपेट येथे नेलं होतं. यादरम्यानच त्यानं सुरुवातीला ���ई-वडील, त्यानंतर पत्नी आणि पोटच्या मुलावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर त्यानं स्वतःचंही आयुष्य संपवलं. कर्नाटकातील चामराजनगर येथील ही धक्कादायक घटना आहे.\n(वाचा : मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत, संपत्तीत दोन दिवसांत झाली 29 हजार कोटींची वाढ)\nघटनेत या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांनी गुंडलूपेटमधील नंदी लॉजमध्ये कुटुंबीयांना नेलं होतं. कुटुंबीयांना शहर फिरवण्याच्या बहाण्यानं त्यानं घराबाहेर आणलं आणि भररस्त्यातच त्यांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.\n(वाचा : घटस्फोटानंतर अमृतानं मागितले ‘इतके’ कोटी, सैफनं हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम)\nदरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून रिव्हॉल्वर ताब्यात घेतली. पण ओम प्रकाशनं कुटुंबीयांना जीवे ठार का मारलं यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे कर्जबाजारीपणाला कंटाळून ही घटना घडली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशीदेखील सुरू केली आहे.\nशहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF/", "date_download": "2019-09-22T00:38:11Z", "digest": "sha1:3KQWDWMD4EE43LJ7FXDEOOKHKF5CZJM4", "length": 5413, "nlines": 88, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाची सुरुवात मराठीतून | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nप्रगत तंत्रज्ञान आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीत शिक्षण क्षेत्राने योगदान द्यावे : लेफ्टनंट जनरल जेपीएस पन्नू\nशहर राष्ट्रवादीमधील घडामोडी वेगवान; अजित पवारांनी साधला इच्छुक उमेदवार , नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद\nआचारसंहिता लागू होताच महापौरांनी केले सरकारी वाहन जमा\nभयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार- संदीप बिष्णोई\nराज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nघरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात\nसत्ताधारी व प्रशासनामुळे शहरात कचरा समस्या; समाजवादी पार्टीचा आरोप\nपवना धरण 100% भरल्यानंतरच दिवसाआड पाणीकपात रद्द होणार : महापौर राहुल जाधव\nHome विडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाची सुरुवात मराठीतून\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाची सुरुवात मराठीतून\n2019 अखेरपर्यंत पुण्यात मेट्रो धावणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nडॉ. पद्माकर पंडीत यांच्या नियुक्तीवरून सर्वसाधारण सभेत वाद होण्याची शक्यता\nडंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू : संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला (व्हिडिओ)\n‘आले रे, आले रे उदयनराजे’ : चक्क खासदार उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी… पाहा आणि शेअर करा…\nपिंपरी – चिंचवड | विरोधकांच्या घंटानाद आंदोलनावर पक्षनेते एकनाथ पवारांचे सडेतोड उत्तर(व्हिडिओ)\nमहावीर जयंती : जैन धर्माची लोकप्रिय मंदिरे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/video/priyanka-chopra-says-goodbye-to-her-tv-series-quantico/20189/", "date_download": "2019-09-21T23:21:20Z", "digest": "sha1:LDNC5HQA54TNMR3RQSSFBE5HCFGCHQ3H", "length": 6048, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Priyanka Chopra says goodbye to her TV series Quantico", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर व्हिडिओ प्रियांकाचा आता क्वांटिकोलादेखील रामराम\nप्रियांकाचा आता क्वांटिकोलादेखील रामराम\nप्रियांकानं याच महिन्यात सलमान खानचा भारत हा चित्रपट सोडला. ज्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. आत�� प्रियांकानं अमेरिकन टीव्ही सिरीजदेखील सोडली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nनाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तीन जणींना जिवंत जाळले\nफेसबुकवर विकला जातोय गांजा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nभाजप-सेनेची युती दोन दिवसात ठरणार\nराम मंदिरावरून मोदींनी सुनावलं | उद्धव ठाकरे म्हणतात कोर्टावर विश्वास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\nखासदार नुसरत जहांचा ‘दुर्गा पुजे’चा डान्स व्हीडीओ व्हायरल\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nतुमचा व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असा आहे का याने मेंबर्सला पार्टी दिली...\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय...\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8", "date_download": "2019-09-21T23:43:21Z", "digest": "sha1:26O5OSTMQPSSRKNW6ELO26E74MPA5JZT", "length": 4033, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँजेलिना व्हॅलेन्टाइन - विकिपीडिया", "raw_content": "\nअँजेलिना व्हॅलेन्टाइन (सप्टेंबर १९, इ.स. १९८६:लेक्झिंग्टन, केंटकी, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/akshay-bikkad-satire-on-rakhi-paurnima/", "date_download": "2019-09-21T23:21:16Z", "digest": "sha1:MIYU5Z4VTNRJSJDUC4F63ETAKKCUZINX", "length": 13869, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nहिंदू सण, प्रथा, परंपरा म्हणजे काहीतरी भयंकर “वाईटच” असं मानणारे अनेक “विचारवंत” आपल्याकडे आहेत. होळी म्हणजे स्त्रियांना जाळणारा “पुरुषसत्ताक सण” अश्या प्रकारच्या “श्रद्धा” अनेकांनी घट्ट रुजवून घेतल्या आहेत. सुदैवाने, बहुतांश भारतीय (हिंदू – अहिंदू…सर्वच) समाज बऱ्यापैकी समजूतदार असल्याने अश्या विद्वेषी प्रचारास कुणी भीक घालत नाही.\nआणि त्यामुळे आपला एकोपा कधीच तुटत ही नाही.\nपरंतु ह्या अश्या विकृत विद्वेषी प्रचारकी लिखाणाचा प्रकार काही थांबत नाहीये\nह्याच धर्तीवर, अक्षय बिक्कड ह्या तरुण विचारवंत कार्यकर्त्याने, फेसबुकवर एक उपहासात्मक पोस्ट लिहिली आहे.\n“रक्षाबंधन” हा गोड सण जर अश्याच विद्वेषी लिखाणाद्वारे बदनाम करायचा असेल तर कसा करता येईल – ह्यावर उत्कृष्ट कल्पनाविस्तार अक्षय बिक्कड ने केला आहे. तो इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.\nरक्षाबंधन का करू नये..\nकोणे एके काळी (म्हणजे साधारण पाच हजार वर्षांपूर्वी) बहुजनीस्थान (म्हणजे आजचा हिंदुस्थान) मध्ये ‘मर्कटासूर’ नावाचा एक सर्वगुण संपन्न राजा (लोकशाही पद्धतीने निवडून दिलेला आणि संविधानानुसार चालणारा) गुण्या गोविंदाने राज्य करत होता.\nप्रजा सुखी होती. कारण त्या राजाने कधीही ‘नोटबंदी-जीएसटी’ सारखे आचरट निर्णय घेतले नव्हते. ‘बुद्धिजीवी’ वर्ग सुखात लोळत होता म्हणून ‘असहिष्णुता, पुरस्कार वापसी’ वगैरेची फॅशन पण नव्हती. शेतमालाला हमीभाव होता, दर चार आठ वर्षातून एकदा ‘कर्जमाफी’ दिली जायची.\nएवढंच नाही तर त्याने काश्मीर पाकिस्तान ला देऊन टाकलं होतं म्हणून पाकिस्तान सोबत सौहार्दाचे संबंध होते आणि अरुणाचल चीन ला देऊन टाकल्यामुळे चीन सोबत चांगले संबंध होते.\nगरज नसल्यामुळे सैन्याला सुट्टी देऊन टाकली होती.\nदेशभर होणा��्या सगळ्या गुन्ह्यांचा निकाल टीव्ही डिबेट मधेच ‘प्रत्येक विषयातले जाणकार’ बोलावून चर्चेतून () लावला जायचा म्हणून न्यायालय,पोलिसयंत्रणा यांची गरज नव्हती.\nथोडक्यात काय तर राज्यात सगळं आलबेल होतं.\nअशा या गुणी राजाला त्याच्या इतकीच गुणी, सुंदर,सुशील, पाककलेत निपुण अशी एक कन्या होती. तीच नाव ‘राखी’.\nराखी उच्च विद्या विभूषित होती. त्याचबरोबर आंदोलन कलेत देखील पारंगत होती. शाळेत असतानापासून ती आंदोलनात भाग घ्यायची, त्यांचं नेतृत्व करायची.\nकॉलेज मध्ये असताना तिने अन्याय अत्याचाराचं प्रतीक असलेली मनुस्मृती उभी आडवी जाळली होती. तेव्हा ती सर्वप्रथम ‘प्रकाश’ झोतात आली होती.\nअशी हि विद्रोही कन्यका मनुवाद्यांचा ‘डोक्यात’ न बसती तर नवल. मर्कटासुराच्या राज्यात मनुवाद्यांचं फारसं काही चालत नसे. ते त्यांच्या विघातक कारवाया लपून छपून पार पाडत. नालासोपारा, मालेगाव वगैरे भागात त्यांचा थोडाफार प्रादुर्भाव होता. त्याठिकाणीच त्यांची प्रशिक्षणाची गुप्त केंद्रे होती.\nतर या सनातनी डोक्यांनी मर्कटासुराच्या कन्येला म्हणजेच राखीला संपवत नाही तोवर ‘शेंडीला गाठ बांधणार नाही’ अशी ‘भीष्म’ प्रतिज्ञा केली.\nजनमानसात मिसळून रहाण्याची आवड असल्यामुळे राखीच्या सोबत अंगरक्षकांचा फौजफाटा नसायचा.\nयाच गोष्टीचा फायदा घेऊन समाज कंटकांनी राखीचे अपहरण करून तिला बंदिस्त केले. आणि पुढे तिचे हाल हाल करून मारले.\nआपल्या अगदी आवडत्या कन्येचे अपहरण झाल्याने आणि त्यावर काहीच करू शकत नसल्याने मर्कटासुराने आत्महत्या केली. याच राजकीय अस्थैर्याचा फायदा घेऊन मनुवाद्यांनी सत्ता हस्तगत केली.\nपरंतु राखीवर झालेला अत्याचार जनता विसरली नव्हती. म्हणून तिच्या स्मरणार्थ ते राखी बंधन हा दिवस साजरा करू लागले.\nपुढे मनुवाद्यांनी याचे रेफरन्सेस बदलून टाकले आणि आपली दिशाभूल केली.\nमित्रांनो, या बामणांच्या नादी लागून हा दिवस आनंदात साजरा करून तुम्ही आपल्यासाठी बलिदान देणाऱ्या राखीच्या हौतात्म्याचा अवमान करत आहात.\n(‘भारतीय सणांचे वास्तव आणि विपर्यास – काळ्या पिवळ्या इतिहासाची साक्षेपी मांडणी’ या पुस्तकातून उधार)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← चप्पल काढून तिरंग्याला सॅल्यूट क��णाऱ्या, ह्या फोटोतील इसमाची सत्य कथा…\nचिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य\n2 thoughts on “कपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन”\nराजू परुळेकर यांचा ‘मी आणि सावरकर’ हा लेख आवर्जून वाचवा असा आहे\nIPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी – ‘बॅट विरुद्ध बॅट’ ते ‘बॉल विरुद्ध बॅट’\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nचीनचा “असाही” पराभव, भारतीय रिक्षांकडून\nद वॉल “फ्रेंड फिलॉसॉफर गाईड” द्रविडच्या वाढदिवसानिमित्त संझगिरींचा अप्रतिम लेख\nमनसे : प्रचंड आशावादी \nअनिल अंबानींच्या रिलायन्सला “अनुभव नसूनही” UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स\n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय\nमुंढे साहेब जिकडे जातात तिकडे राजकारण्यांना डोकेदुखी ठरतात असं काय करतात साहेब\nहॉटेल मध्ये जेवायला जातात मग ह्या नऊ सूचनांच्या आधारावर निवडा चांगलं हॉटेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/rashi-bhavishya/page/10/", "date_download": "2019-09-22T01:00:35Z", "digest": "sha1:J4NHY2YJ7TICA6BKZ4WMWGJOAWIUGHY7", "length": 23182, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Rashi Bhavishya News | Rashi Bhavishya Marathi News | Latest Rashi Bhavishya News in Marathi | राशीभविष्य: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ��्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nआठवड्याचे राशीभविष्य - 30 जून ते 6 जुलै 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 30 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 29 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 28 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 27 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 26 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 25 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआठवड्याचे राशीभविष्य - 23 जून ते 29 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 24 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ... Read More\nआजचे राशीभविष्य 22 जून 2019\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जब��� दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6884", "date_download": "2019-09-22T00:25:38Z", "digest": "sha1:JETFQJJ2EQOX6TAEFICQ3BAYLSMBGXR4", "length": 15414, "nlines": 130, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत ���कारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन\nवाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन\nप्रतिनिधी/वाडा, दि. 4 : गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरीकांची मागणी असलेल्या तालुक्यातील पाच रस्त्यांचे भूमिपूजन शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) करण्यात आले.\nतालुक्यातील वाडा-मनोर राज्यमार्ग ते नवजीवन कर्णबधिर शाळा, हरोसाले गावठाण पाडा रस्ता, वाडा तिळसा रोड ते गाळे गाव रस्ता, सापने बु. ते कांदिवली ते राष्ट्रीय महामार्ग 34 ला जोडणारा रस्ता, वरले- आलमान- सरसओहोल – विलकोस – अंजनीनगर – परळीफाटा रस्ता आदी पाच रस्त्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले. स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेता निलेश गंधे यांनी विशेष प्रयत्न करून विविध योजनांच्या माध्यमातून सदर रस्ते मंजूर करवून घेतले. या रस्त्यांसाठी सुमारे 88 लाख रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती गंधे यांनी दिली.\nया भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती हावरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय जाधव, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु\nNext: अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/marathi-film/all/page-6/", "date_download": "2019-09-21T23:54:52Z", "digest": "sha1:VMOVFNOOEXMKN7QDQI3D2L2HBRMYLLBR", "length": 6072, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathi Film- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nस्पृहा म्हणते, 'मला काहीच प्राॅब्लेम नाही\n'मराठी सिनेमात काम करायची इच्छा'\nमातृदिनानिमित्त 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज, मुक्ता बर्वे आईच्या भूमिकेत\nसलमानची गर्लफ्रेंड 'एफयू'बद्दल म्हणते...\n'फुगे'चा ग्लॅमरस आणि दिमाखदार प्रीमियर\n'फुगे'मध्ये निशिकांत कामतची खलनायकी भूमिका\nप्रियांकाचा नवा मराठी सिनेमा 'काय रे रास्कला...'\nशहरी चेहरा बनलेला मराठी चित्रपट आता ग्रामीण भागाचाही अंग बनत चाललाय का \nएक अलबेला आणि विद्या...\n'एक अलबेला आणि विद्या'\n'एक अलबेला'ची पहिली झलक\nविद्या बालनची मराठी सिनेमात एंट्री, साकारणार गीता बाली \nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:55:27Z", "digest": "sha1:T7B6WXRGRU42JQ5YBHNFAVRK4AOGTO7F", "length": 3427, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बलबीरसिंह चौधरी - विकिपीडिया", "raw_content": "\nबलबीरसिंह चौधरी हे भारत देशातील राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\n६ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०११ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/why-moist-clothes-smells-bad/", "date_download": "2019-09-21T23:19:36Z", "digest": "sha1:NZSYVWHU74AWWOWD5QD2WW7BCU3YNYNB", "length": 11274, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते? जाणून घ्या..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nपावसाळा हा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. त्यापैकीच एक मोठी समस्या म्हणजे कपडे नीट न सुकल्याने त्यातून येणारी दुर्गंधी. ह्याने आपण सर्वच त्रस्त असतो. आपण स्वच्छ राहावे म्हणून आपण अंघोळ करतो, तसेच आपले कपडे देखील स्वच्छ राहावेआपण कपडे धुतो. हा कपडे धुण्यामागील एक साधे कारण असते.\nपण पावसाळ्यात वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात ओलावा असतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी देखील कपडे पूर्णपणे सुकल्या जात नाही. त्यामुळे त्यांची म्हणून दुर्गंधी येऊ लागते.\nपण ह्या ओलसर कपड्यांना दुर्गंधी का येते. आपण तर कपडे धुतांना कपड्यांची साबण, नानाप्रकारचे डिटर्जंट वापरतो तरी देखील आपल्या कपड्यांना ही दुर्गंधी हा येत असेल ह्यामागील कारण आज आपण उलगडणार आहोत.\nदिवसभर जे कपडे आपण घालतो त्यांच्यातून देखील दुर्गंधी येते आणि ह्याचं कारण म्हणजे आपल्याला येणारा घाम. दुर्गंधीच सर्वात मोठं कारण हे म्हणजे बॅक्टेरिया.\nबॅक्टेरिया घामासोबत आणि त्वचेसोबत रिअॅक्ट होतात, त्यातून काही असे कम्पाऊंड तयार होतात ज्यामुळे दुर्गंधी येते. हे कम्पाऊंड आपल्या कपड्यांवर देखील लागतात ज्यामुळे कपड्यांची देखील दुर्गंधी येऊ लागते.\nओलसर कपडे ह्या बॅक्टेरियाज ला वाढण्यासाठी हवं असलेलं वातावरण देतात. त्यामुळे त्यांची वाढ होत जाते आणि त्यासोबतच कपड्यांची दुर्गंधी देखील वाढू लागते. पण जेव्हा आपण कपडे धुतो तेव्हा हे बॅक्टेरियाज नष्ट होतात. कारण अश्या कंडीशनमध्ये बॅक्टेरियाजची वाढ होत नाही. पण हे वातावरण बुरशीसाठी अगदी सहज असते.\nत्यामुळे ओलसर कपड्यांमधून जी दुर्गंधी येते त्याचं कारण बॅक्टेरिया नसून बुरशी हे असते, ज्याला mildew असे म्हणतात.\nह्याचं बुरशीतून ती दुर्गंधी येते, आणि ही बुरशी खाते, वाढते आणि त्याचे प्रमाण वाढत जाते, त्यातून मग काही असे कम्पाऊंड बाहेर पडतात ज्यातून ही दुर्गंधी पसरते. Mildew ही बुरशी कपडे, चामडे आणि कागद ह्यांना देखील लागू शकते. पण ही बुरशी तेव्हाच लागते जेव्हा कपड्यांमध्ये किंवा चामड्यामध्ये ओलावा असेल. ओलाव��या व्यतिरिक्त ही कमी कमी तापमानात जास्त वाढते. म्हणूनच जेव्हा आपण कपडे थंड पाण्याने धुतो त्यांना दुर्गंधी येते.\nह्या दुर्गंधीपासून सुटका मिळविण्याचे काही उपाय :\nसर्वात आधी नेहमी हे लक्षात ठेवा की कधीही जराही ओलावा असलेले कपडे कपाटात घडी करून ठेवू नये. कारण कमी तापमानात ह्या ओलाव्यामुळे कपड्यांमधील दुर्गंधी आणखी वाढते.\nकपडे धुतांना त्यांना असा ओलाव्यामुळे दुर्गंधी लागू नये म्हणून कपडे धुतांना पाण्यात जरासा विनेगर घालावा. तसेच कपड्यांचे कंडीशनर वापरावे त्याने कपड्यांची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.\nजर शक्य असेल तर कपडे गरम पाण्याने धुवा. जेणेकरून त्याला बुरशी लगण्याची शक्यता कमी होईल. तसेच गरम पाण्याने कपडे धुण्याचे अनेक फायदे देखील आहेस, जसे की, ह्यामुळे किटाणू आणि बुरशी दोन्ही नष्ट होतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत\nसेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव →\n अहो मग या २४ देशांमध्ये फिरून या, येथे भारतीयांना व्हिसा लागत नाही\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nभारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” ह्यांच्याबद्दल दहा गोष्टी\nहे काका तब्बल १८ वर्षांपासून हॉर्न नं वाजवता गाडी चालवताहेत. पण का\n“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज\nजेव्हा एक मुस्लिम लैंगिक विकृत माणूस “हिंदू ऋषी” म्हणून दाखवला जातो…\n‘गांधी’ घडवणारा अज्ञात व्यक्ती जो तुम्हाला माहित नाही\nजगाला एकहाती अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या माणसाची अज्ञात कथा\nकरोडो रुपयांना विकल्या गेलेल्या ह्या पेंटींग्ज पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?cat=1", "date_download": "2019-09-22T00:27:14Z", "digest": "sha1:HAB46DMGSMD4A7COPWIR7NEU4NWX4SLY", "length": 24442, "nlines": 144, "source_domain": "rajtantra.com", "title": "Uncategorized | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल ��र मिळवा \nबोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न\nComments Off on बोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न\n>> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती बोईसर, दि. 10 : ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील गोर-गरीब वधू-वरांकरीता काल, शनिवारी बोईसर येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात 450 जोडपे विवाहबद्ध झाले. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती. बोईसर रेल्वे उड्डाणपूला जवळील खैरापाडा ...\tRead More »\nपोर्याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी\nComments Off on पोर्याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी\nमोखाडा : पोर्याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी इतर दिवशी 1 वाजता उघडते शाळा वरिष्ठांचा धाक नसल्याने बेबंदशाही प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : मोखाडा तालुक्यातील पोर्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळा कायम दर शनिवारी बंद ठेवण्यात येत असुन इतर दिवशी 12 ते 1 च्या दरम्यान उघडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार ...\tRead More »\nडहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न\nComments Off on डहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न\nराजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. 5 : डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून जाणवणार्या भुकंपाच्या धक्क्यांमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी डहाणूत झालेले भूकंपाचे धक्के न्यायालय इमारत व न्यायाधीश निवासामध्येही जाणवले. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालयीन इमारत, त्यातील महत्वाची कागदपत्रे, कर्मचारी, वकील पक्षकार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत दिवाणी न्यायाधीश ...\tRead More »\nअखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nComments Off on अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nवार्ताहर/बोईसर, दि. 5 : येथील चित्रालय येथे नियोजित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला बीएआरसीच्या आधिकार्यांनी सदर जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत विरोध दर्शविला होता व ��ोनदा काम पंद पाडले होते. मात्र आज बोईसर पोलिसांच्या संरक्षणात तसेच शासकिय अधिकारी व काही पक्ष, संघटनांच्या उपस्थित अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने ...\tRead More »\nसागरी अतिक्रमणाविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छीमार एकवटले\nComments Off on सागरी अतिक्रमणाविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छीमार एकवटले\nवार्ताहर/बोईसर, दि. 16 : मासेमारी करिता मच्छीमारांवर लादण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून वसई तालुका व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारी करत असल्याने याविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छिमार एकवटले आहेत. नियम मोडणार्या या मच्छिमारांवर शासन कोणतीही कारवाई करत नसल्याने अशा मच्छीमारांना स्वत:च रोखण्याचे यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासुन धुमसत असलेला सागरी वाद पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यातच पालघरमधील वडराई, ...\tRead More »\nकुणालचा जगण्यासाठीचा संघर्ष चालूच, वडीलांचे मदतीचे आवाहन\nComments Off on कुणालचा जगण्यासाठीचा संघर्ष चालूच, वडीलांचे मदतीचे आवाहन\nराजतंत्र मिडीया/डहाणू दि. २ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा दिड वर्षानंतरही जगण्यासाठीचा संघर्ष चालूच आहे. वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच आहे. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. आता कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार ...\tRead More »\nरक्षाबंधन दिनीच काळाचा घाला दुचाकींच्या अपघातात ३ ठार\nComments Off on रक्षाबंधन दिनीच काळाचा घाला दुचाकींच्या अपघातात ३ ठार\nदि. २७ : डहाणू – चारोटी – नाशिक रोडवरील सारणी येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भिषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यु तर दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल शिंगडा (२८) आणी त्याची पत्नी शर्मिला स्वप्निल शिंगडा (२५) व मनोज मोहन गुहे (२८) असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर शिंगडा दांपत्याचा 3 वर्षीय आरुष हा चिमुकला या अपघातातुन बचावला असून ...\tRead More »\nस्मिता ओगले सोहोनी यांना मात���शोक\nComments Off on स्मिता ओगले सोहोनी यांना मातृशोक\nराजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू दि. २५ : येथील मल्याण मराठी शाळेच्या शिक्षिका स्मिता ओगले सोहोनी यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला दत्तात्रय ओगले यांचे २३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. मागील वर्षभर त्या फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी होत्या. दिवंगत निर्मला ...\tRead More »\nतिळसे येथील नदीत तरूण बुडाला, दोन दिवसानंतर मृतदेह सापडला\nComments Off on तिळसे येथील नदीत तरूण बुडाला, दोन दिवसानंतर मृतदेह सापडला\nप्रतिनिधी वाडा, दि. १९ : तालुक्यातील तिळसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डागडुजीच्या कामासाठी आलेला श्रवण चौहान (२०) हा तरुण कामगार हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून नदी प्रवाहात पडून बुडाल्याची घटना बुधवारी ( दि. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला घडली असून वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवान व येथील ग्रामस्थानच्या साहाय्याने दोन दिवसानंतर ...\tRead More »\nविक्रमगड येथे काँग्रेसच्या वतीने विविध वस्तुंचे वाटप\nComments Off on विक्रमगड येथे काँग्रेसच्या वतीने विविध वस्तुंचे वाटप\nराजतंत्र न्युज नेटवर्क विक्रमगड, दि. १६ : येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य (14 जुलै) साधून तालुक्यातील 140 शेतकरी बांधवांना आंबा, चिकु, नारळ, फणस, सिताफळ आदी फळझाडांचे तसेच कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय विक्रमगड येथील 6 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना मोफत वह्यांचे वाटप काँग्रसचे विक्रमगड तालुका अध्यक्ष घन:श्याम आळशी ...\tRead More »\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/the-country-is-bigger-than-any-institution-arun-jaitley/", "date_download": "2019-09-22T00:35:04Z", "digest": "sha1:FQYTWYEB4IXDCBM4YXQUAG4XEKZBFY47", "length": 18776, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोणत्याही संस्थेपेक्षा देश मोठा – अरुण जेटली | Dainik Prabhat", "raw_content": "\nकोणत्याही संस्थेपेक्षा देश मोठा – अरुण जेटली\n-रिझर्व्ह बॅंकेकडे वेळोवेळी विचारणा करण्यात काहीच गैर नाही\n-बाजारपेठेला भांडवलाशिवाय कुपोषित कसे ठेवणार\nनवी दिल्ली – देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबत केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे वेळोवेळी विचारणा केली आहे, यात गैर असे काहीही नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, विविध क्षेत्रासाठी कार्यरत संस्था महत्त्वाच्या आहेत. मात्र, यापेक्षा जास्त महत्त्वाचे देशाचे हित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भांडवल सुलभता महत्त्वाची आहे. उद्योगांना आणि नागरिकांना पुरेसे भांडवल मिळाले तरच अर्थव्यवस्था वेगाने वाढू शकेल. त्यामुळे हे मुद्दे केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे वेळोवेळी मांडले आहेत.\nग्लोबल बिझनेस समिट या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत स्थिर आणि मजबूत सरकार केंद्रात होते. त्यामुळे देशासाठी आवश्यक निर्णय केंद्र सरकार घेऊन त्याची अंमलबजावणी करू शकले. त्यामुळे आगामी काळातही देशात स्थिर आणि मजबूत सरकार येण्याची गरज आहे. देशात पाच वर्ष स्थिर सरकारची गरज आहे. जर सहा महिन्याला सरकार बदलले तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. यापूर्वी देशात असा प्रसंग अनेक वेळा आला आहे. त्यामुळे त्यावेळी देशातील जनता पुन्हा अस्थिर सरकार निर्माण करणार नाही याची आपल्याला खात्री आहे, असे जेटली यांनी यावेळी बोलतांना सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआता तीन महिन्यांत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर आणखी तीन महिने निवडणुकांनंतरचे घटनाक्रम होणार आहेत. त्यामुळे या काळात विविध पक्षांकडून मोठे मोठे अनाकलनीय दावे केले जाण्याची शक्यता आहे. लोकशाहीमध्ये असे प्रकार घडतात. मात्र, त्यानंतर दीर्घ पल्ल्यात देशासाठी योग्य त्याच बाबीचे कठोरपणे निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने ज्या नियमाचा कधीही वापर केल नाही त्या नियमाचा वापर करून रिझर्व्ह बॅंकेला काही विषयावर सरकारबरोबर चर्चा करायला भाग पाडले याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता जेटली म्हणाले की, यात वावगे असे काहीच नाही.\nस्वातंत्र्यानंतर अनेकवेळा केंद्र सरकारचे रिझर्व्ह बॅंकेबरोबर काही वेळा मतभेद झालेले आहेत. त्यामुळे आताही काही मुद्द्यावर केंद्र सरकारचे रिझर्व्ह बॅंकेबरोबर मतभेद होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने कोणत्याही गव्हर्नरला राजीनामा देण्यास भाग पाडलेले नाही. याअगोदर चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांचे दोन गव्हर्नरबरोबर बोलणे बंद झाले होते याची आठवण जेटली यांनी करून दिली. जेटली म्हणाले की, देशाच्या आर्थिक हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काही मुद्द्यावर रिझर्व्ह बॅंकेबरोबर आग्रही चर्चा करण्यात काहीही चूक नाही. शेवटी देश हा देशातील संस्थेपेक्षा मोठा असतो हे विसरून चालणार नाही. किंबहूना सरकारसुध्दा देशापेक्षा मोठे नसते, असे जेटली म्हणाले.\nते म्हणाले की, तुम्ही बाजारपेठेला भांडवलाशिवाय कुपोषित ठेवू शकणार नाही. भांडवलसुलभतेकडे दुर्लक्ष केले तर केवळ उद्योग आणि अर्थव्यवस्थेवरच नाही तर सामान्य जनतेवरही त्याचा परिणाम होतो. उद्योग वाढले नाहीत तर त्याचा रोजगार निर्मितीवर परिणाम होईल. या बाबी जनतेने निवडून दिलेल्या सरकारला विचारात घ्याव्या लागतात. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने केवळ लोकांना आवडतील असे निर्णय न घेता आर्थिक शिस्तीसाठी आवश्यक असे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे स्थूल अर्थव्यवस्थेच्या अनेक बाबी मजबूत आहेत त्याची दखल जागतिक वित्तसंस्थांनी घेतली असल्याचा दावा जेटली यांनी केला.\nआता निवडणुकांनंतर पुन्हा पाच वर्षांसाठी नवे मजबूत सरकार येण्याची गरज आहे. तरच देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारे निर्णय भावी सरकार घेऊ शकणार आहे. भारतातील लोक आशावादी आहेत. त्यांना जगाच्या बरोबरीने विविध क्षेत्रात विकास करायचा आहे. त्यासाठी राजकीय स्थिरता असण्याची गरज आहे याची जाणीव लोकांना आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात लोक स्थिर सरकार निर्माण कसे होईल या पद्धतीने मतदान करतील असा दावा त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण झाले आहे.\nत्याचबरोबर कर भरणाऱ्यांची संख्या आणि कराचा भरणाही वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प केवळ 14 लाख कोटी रुपयांचा होता तो आता 27 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. जर स्थिर सरकार आले तर हा अर्थसंकल्प आणखी दहा ते पंधरा लाख कोटी रुपयांनी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन ते चार महिन्यांत निवडणुकांमुळे बरेच दावे-प्रतिदावे केले जातील. मात्र, निवडणुकांचा धुराळा संपल्यानंतर दीर्घ पल्ल्यात उपयोगी धोरणे तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.\nई-पेमेंट अयशस्वी झाल्यास बँका देणार दररोज शंभर रुपये\nदिल्लीच्या राजपथाचे लवकरच होणार सुशोभिकरण\nमहाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान ; 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nदिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन\nअखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी सुप्रिया श्रीनेट यांची नियुक्ती\nभारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हाच मुख्य मुद्दा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम\nसरकार पद्म पुरस्कारांप्रमाणे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस��कार’ देणार\nअनिवासी भारतीयांना आता तात्काळ मिळणार आधार कार्ड\nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-09-22T01:00:39Z", "digest": "sha1:27QAGMBHUA2GFM2HOEIXIQOGOEDPB2N3", "length": 16971, "nlines": 287, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\n२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिक्रुत्या क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १८ मार्च २०१२ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n२०१२ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी १ शर्यत.\n२०१२ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)\n५८ फेर्या, ३०७.५७४ कि.मी. (१���१.१२ मैल)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१)\n२०१२ फॉर्म्युला वन हंगाम\n५६ फेऱ्यांची हि शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१साठी हि शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\nलुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२६.८०० १:२५.६२६ १:२४.९२२ १\nजेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२६.८३२ १:२५.६६३ १:२५.०७४ २\nरोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट १:२६.४९८ १:२५.८४५ १:२५.३०२ ३\nमिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२६.५८६ १:२५.५७१ १:२५.३३६ ४\nमार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:२७.११७ १:२६.२९७ १:२५.६५१ ५\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:२६.७७३ १:२५.९८२ १:२५.६६८ ६\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२६.७६३ १:२५.४६९ १:२५.६८६ ७\nपास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट १:२६.८०३ १:२६.२०६ १:२५.९०८ ८\nनिको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.४६४ १:२६.३१४ १:२६.४५१ ९\nडॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२७.०२४ १:२६.३१९ वेळ नोंदवली नाही. १०\nजीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.४९३ १:२६.४२९ ११\nफर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२६.६८८ १:२६.४९४ १२\nकमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.१८२ १:२६.५९० १३\nब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१-रेनोल्ट १:२७.००४ १:२६.६६३ १४\nपॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२७.४६९ १:२७.०८६ १५\nफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२७.६३३ १:२७.४९७ १६\nसर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.५९६ वेळ नोंदवली नाही. २२[४][२]\nकिमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट १:२७.७५८ १७\nहिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:२८.६७९ १८\nविटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट १:२९.०१८ १९\nटिमो ग्लोक मारुशिया एफ१-कॉसवर्थ १:३०.९२३ २०\nचार्ल्स पिक मारुशिया एफ१-कॉसवर्थ १:३१.६७० २१\nपेड्रो डी ला रोसा एच.आर.टी-कॉसवर्थ १:३३.४९५ पा.ना.[५][३]\nनरेन कार्तिकेयन एच.आर.टी-कॉसवर्थ १:३३.६४३ पा.ना.[५]\nजेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ १:३४:०९.५६५ २ २५\nसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ५८ +२.१३९ ६ १८\nलुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ +४.०७५ १ १५\nमार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ५८ +४.५४७ ५ १२\nफर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५८ +२१.५६५ १२ १०\nकमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ +३६.७६६ १३ ८\nकिमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट ५८ +३८.०१४ १७ ६\nसर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ +३९.४५८ २२ ४\nडॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५८ +३९.५५६ १० २\nपॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५८ +३९.७३७ १५ १\nजीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५८ +३९.८४८ ११\nनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५८ +५७.६४२ ७\nपास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-रेनोल्ट ५७ आपघात ८\nटिमो ग्लोक मारुशिया एफ१-कॉसवर्थ ५७ +१ फेरी २०\nचार्ल्स पिक मारुशिया एफ१-कॉसवर्थ ५३ तेल गळती २१\nब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१-रेनोल्ट ५२ टक्कर १४\nफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ४६ टक्कर १६\nहिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट ४४ सस्पेशन खराब झाले १८[७]\nविटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट ३८ स्टियरींग खराब झाले १९\nमिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १० गियरबॉक्स खराब झाले ४\nरोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-रेनोल्ट १ टक्कर ३\nनिको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ० टक्कर ९\nचालक अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nकारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीकासंपादन करा\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट ३०\n२०१२ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ Beer, Matt (१७ मार्च २०१२). \"लुइस हॅमिल्टन leads all-मॅकलारेन front row at the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)\n^ \"२०१२ फॉर्म्युला वन क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल.\". Formula One. १८ मार्च २०१२.\n^ \"हिक्की कोवालाइन hit with five-place penalty for मलेशियन ग्रांप्री\". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १८ मार्च २०१२.\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०११ ब्राझिलियन ग्रांप्री २०१२ हंगाम पुढील शर्यत:\n२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १४:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/18.237.155.47", "date_download": "2019-09-21T23:39:09Z", "digest": "sha1:ZRKXJOYACMVXO4I33ZEJR6Q7EVTGNGLA", "length": 7345, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.237.155.47", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.237.155.47 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त���यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.237.155.47 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.237.155.47 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.237.155.47 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/content/comments?page=6", "date_download": "2019-09-21T23:45:26Z", "digest": "sha1:2N7XITKLDHISS4NZ4WXU6WW6NI6HHAIG", "length": 12139, "nlines": 171, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवे प्रतिसाद | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवरील साहित्यावर सभासदांनी दिलेल्या सगळ्या नवीन प्रतिक्रिया येथून बघता येतील.\nदुपार उत्कट आणि उत्कृष्ट प्रचेतस 19/09/19 08:32 AM\nआमार कोलकाता - भाग १ सुरेख सुरुवात. प्रचेतस 19/09/19 08:28 AM\nशिंडलर्स लिस्ट ज्युंवर अत्याचार शशिकांत ओक 19/09/19 07:55 AM\nदिवाळी ओवाळी ४) माझी बवळण गाय बरी हो राजे १०७ 19/09/19 07:17 AM\nआमार कोलकाता - भाग १ चांगली देखणी सुरूवात. बांवरे 19/09/19 05:38 AM\nश्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी भारी अनुभव\n(दुपारी) हेहेहेहे चांदणे संदीप 19/09/19 04:24 AM\nहवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २ मस्त... चांदणे संदीप 19/09/19 04:18 AM\nमुझे नींद न आएssss येक लंबर उपाय\n(दुपारी) पैजारबुवा कधीच निराश करत रातराणी 19/09/19 02:06 AM\nदुपार अर्रर्रर्रर्र, परत शाळेत रातराणी 19/09/19 02:04 AM\nआई बाबा आणि स्मार्ट फोन हीहीही\nआमार कोलकाता - भाग १ छान\nअंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार जॉनी लिव्हर आणि पका काका शशिकांत ओक 18/09/19 11:47 PM\nमला भेटलेले रुग्ण - १९ हाडाचे डॉक्टर आहात... शशिकांत ओक 18/09/19 11:23 PM\nदिवाळी ओवाळी धन्यवाद बबन जी. राजे १०७ 18/09/19 11:05 PM\nआमार कोलकाता - भाग १ छान झाली आहे सुरवात. पुभाप्र\nझुंबर छानच आहे झुंबर. बबन ताम्बे 18/09/19 10:28 PM\nदिवाळी ओवाळी तुमची समरणशक्ती जोरदार आहे बबन ताम्बे 18/09/19 10:25 PM\nआमार कोलकाता - भाग १ सुंदर सुरुवात बबन ताम्बे 18/09/19 10:22 PM\nआमार कोलकाता - भाग १ पु.भा.प्र. नावातकायआहे 18/09/19 09:21 PM\nअनामिक ( Unknown) सुंदर तरल आणि मुलायम लेखन, सुबोध खरे 18/09/19 07:51 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. दिलाय प्रशासनानेच ना \nआमार कोलकाता - भाग १ भालो अनिंद्य म्हटल्यावर डॉ सुहास म्हात्रे 18/09/19 07:34 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. माहीत आहे हो जॉनविक्क 18/09/19 07:26 PM\n माझ्या पल्सर गाडीत या राजे १०७ 18/09/19 06:57 PM\nआमार कोलकाता - भाग १ छान लिहिलं आहे. पुढील भागाची राजे १०७ 18/09/19 06:43 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. मी शंभर रुपये ठोकून दिले आहे. राजे १०७ 18/09/19 06:15 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. हा जुनाच आयडी आहे ना. राजे १०७ 18/09/19 06:13 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. शक्तिमान सिरियल मधील राजे १०७ 18/09/19 06:12 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. नव्वद ब्यांनव मध्ये मुंबईत ऋतुराज चित्रे 18/09/19 05:43 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. अमर सर, ह्या \"तमराज किल्विष\" नावाबद्दल खूप उत्सुकता आहे. चामुंडराय 18/09/19 05:34 PM\nझुंबर धन्यवाद नूतन 18/09/19 05:29 PM\nआमार कोलकाता - भाग १ छान नूतन 18/09/19 05:23 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. पण हा नवीन आयडी दिलाय की जॉनविक्क 18/09/19 04:48 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. माझ्या आयडीची हत्या केली राजे १०७ 18/09/19 04:31 PM\nआणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो. तकी तू कैलासात कवा गेला बे \nजावे फेरोंच्या देशा - भाग २ : तयारी-तयारी धागा सर्वसाक्षी 18/09/19 04:20 PM\nपरराष्ट्रमंत्री एस जयशंकरांची पहिली पत्रकार परिषद ऊत्तम विषय जालिम लोशन 18/09/19 03:59 PM\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधि�� माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2019-09-21T23:45:53Z", "digest": "sha1:IUFFGQ43XGLT3FLOSGUQFES3OFYXET4P", "length": 9095, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खानवडीत कायदा साक्षरता शिबिर उत्साहात | Dainik Prabhat", "raw_content": "\nखानवडीत कायदा साक्षरता शिबिर उत्साहात\nनायगाव- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने खानवडी (ता. पुरंदर) येथे “कायदा साक्षरता शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऍड. अविनाश भारंबे यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना कायदे विषयक मार्गदर्शन केले. अजित चव्हाण याने “वाढती गुन्हेगारी’ या विषयी, शुभम जोशी यांनी “माहिती अधिकार कायदा’, गौरी चितळे यांनी “महिला विषयक कायदे’ या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. प्रा. मनोज वानरे यांनी “जमीन अधिग्रहण कायदा’ विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रसाद वारकर यांनी केले. कार्यक्रमानंतर ग्रामस्थांना मोफत कायदे विषयक मार्गदर्शन, गावात कायदा सर्वेक्षण तसेच पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. भरत बोरकर, ऍड. सतिश राणे, ऍड. अमोल वाघमारे, बहुजन हक्क परिषद अध्यक्ष सुनील धिवार, अरविंद होले, प्राचार्य डॉ. शुभदा घोलप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. राहुल बिबवे, प्रा. मनोज वानरे यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रह��र संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/america-us-president-donald-trump-will-welcome-pakistan-pm-imran-khan-to-the-white-house-on-july22/106760/", "date_download": "2019-09-21T23:57:50Z", "digest": "sha1:6IDSCPKPKVIXBN5AM7NTRYGSBVHADC6G", "length": 9708, "nlines": 105, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "America us president donald trump will welcome pakistan pm imran khan to the white house on july22", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश पाकचे पंतप्रधान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा\nपाकचे पंतप्रधान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा\nपाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी देखील या भेटीच्या वृत्ताला दुजोरा\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान २२ जुलै रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. या दोघांमध्ये दोन्ही देशामध्ये असलेले द्विपक्षीय संबंध चांगले व्हावे याकरिता या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते, असे एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भाची माहिती दिली आहे. दोन देशांच्या प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्याचे एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले आहे. पण अजून त्याच्या भेटीच्या योजनेची तयारी झालेली नाही.\nया मुद्द्यांवर होणार चर्चा\nया भेटीदरम्यान दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक बाबींवर सखोल चर्चा होणार असल्याचे समजते आहे. यासह दहशतवाद संपवणं, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे.\nपंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पहिलाच अमेरिका दौरा\nपंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान प्रथमच अमेरिकेचा दौरा करणार आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी देखील या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम् यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला बोलावले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इमरान खान जाऊ शकले नव्हते, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी सांगितले आहे. मात्र ही भेट आता २२ जुलै रोजी होणार आहे.\nदरम्यान, आता इमरान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादावर काय चर्चा होते तसेच भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का तसेच भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nबंडखोर आमदारांमध्ये फूट; एस. टी. सोमशेखर बंगळुरूला परतले\nकसारा लोकलचे रोजचेच रडगाणे; रोजच अर्धा तास उशिराने\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nAssembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल\nमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार\nमॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nकाय आहे कार्पोरेट टॅक्स तो का कमी केला\n‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2019-09-21T23:29:59Z", "digest": "sha1:W5SXQW2RY52E25GDXQKV6CV5H6C5KEHO", "length": 11267, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माधवी देसाई - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्��्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nमाधवी रणजित देसाई (२१ जुलै, इ.स. १९३३; कोल्हापूर - १५ जुलै, इ.स. २०१३; बेळगाव) या मराठीतील एक लेखिका होत्या. त्या भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित नाच गं घुमा हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत.\nसत्तावीस वर्षांपूर्वी बेळगावजवळ कडोली येथे माधवी देसाई यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतरच सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. १९९०पासून त्यांचे वास्तव्य गोव्यात बांदिवडे येथे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑक्टोबर २०१२मध्ये, त्या आपल्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावात रहावयास आल्या.\nवयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी साडेचारला त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.\nपती कै. रणजित देसाई\nकन्या : लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके\nमाधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nअंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र\nअमृता प्रीतम यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद\nअसं म्हणू नकोस (कथासंग्रह)\nकथा एका राजाची (कादंबरी)\nकथा सावलीची (स्त्रीविषयक कथा)\nकस्तुरीगंध (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)\nगोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहिलेले पुस्तक)\nघे भरारी (कथा, पटकथा व संवादलेखन-हा चित्रपट यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केला होता.)\nचेरी ब्लॉसम (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)\nनाच गं घुमा (आत्मचरित्र), (मराठीत अनेक आवृत्त्या; हिंदी आणि कन्नड भाषेत भाषांतरे)\nफिरत्या चाकावरती (हावठण या कोकणी कादंबरीचा मराठी अनुवाद)\nभारत माझा देश आहे (कादंबरी)\nमहाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद\nविश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण)\nसूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण); (इंग्रजी भाषांतर -‘द लँड ऑफ सनफ्लॉवर्स’)\nसोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार\nसीमावर्ती भागातील(बेळगाव-कारवार-गोवा) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९३३ मधील जन्म\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१८ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/11-billion-years-old-star-discovered/", "date_download": "2019-09-22T00:04:10Z", "digest": "sha1:OFW55NSQGL4Q72V4KNF6GECPRFM6BDC7", "length": 8738, "nlines": 65, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "वैज्ञानिकांना सापडला तब्बल ११ अब्ज वर्षे जुना तारा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nवैज्ञानिकांना सापडला तब्बल ११ अब्ज वर्षे जुना तारा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nआपलं विश्व आहेच मुळी असं की कित्येक अनुत्तरीत प्रश्नांचं जणू पांघरून ओढून बसलंय. याच अंतराळातील असंख्य ताऱ्यांकडे नुसतं पाहिलं तरी मनात प्रश्नांचं अगदी वादळ उठतं. पृथ्वीवरून इवलुशे दिसणारे, लुकलुकणारे तारे प्रत्यक्षात मात्र इतके दूर असतात असतात की त्यांच्या पर्यंत पोचायचं म्हटलं तरी पुरा जन्म पुरणार नाही. अश्या असंख्य ताऱ्यांच्या घोळक्यात एक असा तारा दडून बसला होता जो तब्बल ११ अब्ज वर्षे जुना आहे. पण आपल्या शास्त्रज्ञांनी अखेर या ताऱ्याला शोधून काढलेचं\nव्हिस्कॉन्सिन-मिलवौकी विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड काप्लान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हिऱ्याचा शोध लावला आहे. नॅशनल रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी (एनएआरओ), ग्रीन बँक टेलिस्कोप (जीबीटी); तसेच बेसलाइन अॅरे (व्हीएलबीए) यांच्याद्वारे केलेल्या निरीक्षणांतून हा शोध लागला आहे.\nखगोलशास्त्रज्ञांना सुमारे ९०० प्रकाशवर्ष अंतरावर अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा ‘हिरा’ सापडला आहे. हा थंड तसेच सफेद तारा असण्याची शक्यता आहे. थंडपणामुळे या ताऱ्यावरील कार्बनचे स्फटिकांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे हा अवकाशातील पृथ्वीच्या आकाराचा हिरा असल्याचा भास होत आहे. लहान आकारातील या ताऱ्याचे वय ‘मिल्की वे’ आकाशगंगेइतकेच सुमारे ११ अब्ज वर्षे आहे, असे संशोधकांचे मत आहे.\nलहान आकारातील हे तारे प्रामुख्याने कार्बन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेले हे तारे अब्जावधी वर्षांपासून हळूहळू थंडावत जाऊन फिके पडतात. टेलिस्कोपद्वारे केलेल्या निरीक्षणांच्या आधारे या ताऱ्याचे अंतर पृथ्वीपासून ९०० प्रकाशवर्ष असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.\n११ अब्ज वर्षे जुन्या ताऱ्याचा शोध लागल्याने त्याहीपेक्षा जुने तारे आहेत का याबद्दल जगाचे कुतूहल वाढीस लागले आहे \nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← केवळ एका मुलीला शाळेत जाता यावं म्हणून इथे ट्रेन चालवली जाते \nमनाला भुरळ घालणारा मोती तयार कसा होतो\nबाबा सिद्दिकी ह्या बांद्र्याच्या “व्हाईट कॉलर गुंडाची” पडद्यामागे लपवली गेलेली सत्यकथा\nकुठलाही कृत्रिम आव न आणता मानवी भावविश्व अलगद उलगडणारा हृदयस्पर्शी “कारवाँ”\nNPA म्हणजे काय, कशामुळे, कोणामुळे : NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)\nपरदेशी पसार झालेल्या बलात्काऱ्याला या धाडसी महिला आयपीएसने असं थरारकरित्या पकडून आणलंय\nनिकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज्ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत\nएका मराठी डॉक्टरने शोधलेला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट : बॉम्बे ब्लड ग्रुप\nतिने सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी सोडून शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु केलीय..\nFacebook चं सर्वात मोठं गुपित : मेसेंजरची वेबसाईट \nमेरठच्या डीएम बी चंद्रकला – लेडी सिंघम\nब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lc-tech.com/filerecovery/?lang=mr", "date_download": "2019-09-21T23:23:55Z", "digest": "sha1:5DNWZ6DSCYKDJTGQG6FILMYM5JNKYBXW", "length": 4017, "nlines": 29, "source_domain": "www.lc-tech.com", "title": "पुन्हा-सदस्यता FILERECOVERY® सॉफ्टवेअर मॅक आणि PC साठी | डेटा पुनर्प्राप्ती", "raw_content": "LC Technology Int'l | पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर & सेवा\nपुन्हा-सदस्यता FILERECOVERY® सॉफ्टवेअर मॅक आणि PC साठी\nघर → पुन्हा-सदस्यता FILERECOVERY® सॉफ्टवेअर मॅक आणि PC साठी\nहे आश्चर्यकारक आहे जसे की फक्त काही सोप्या शब्दात “फाईल आढळली नाही”, “कार्ड त्रुटी” किंवा “प्रतिमा हटविण्यात” अगदी सर्वात अनुभवी संगणक वापरकर्ते मनातील भीती मारीन. मात्र, अपघात खात्रीने घडू शकते. पण आपले सॉफ्टवेअर सुधारणा करून, आपण भविष्यात येऊ शकतो जे तयार केले जाईल. आपले सुधारणा किंमत एक बचत आहे 50% किरकोळ किंमत बंद\nआपण अशा RAID समर्थन म्हणून अतिरिक्त वैशिष्ट्ये व्यावसायिक आवृत्तीवर श्रेणीसुधारित करण्याची संधी असेल. तुलना चार्ट चिन्ह क्लिक करा.\nनूतनीकरण, आपण नूतनीकरण खरेदी पूर्ण केल्यानंतर आपण डाउनलोड आणि सॉफ्टवेअर नवीन आवृत्ती स्थापित करणे आवश्यक आहे. मग, नवीन आवृत्ती स्थापित जुन्या आवृत्ती पुनर्स्थित करेल आणि आपण आपल्या आल्यापासून नवीन सिरियल नंबर वापरून सक्रिय करण्यासाठी परवानगी.\n*मॅक ओएस 10.8 किंवा उच्च, **RAID समर्थन\nआपल्या डिजिटल साधन करीता PC साठी डेटा पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर आणि मॅक-डेटा पुनर्प्राप्ती सेवा\n© 2019 एलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय,इन्क सर्व हक्क राखीव\n© 2019 एलसी तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय, इन्क. सर्व हक्क राखीव. गोपनीयता धोरण\nआम्ही प्रदान व आमच्या सेवा सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमच्या साइटवर वापरून, आपण कुकीज संमती देता. अधिक जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://nirbhidsatta.com/author/NirBhidSattaNEws/", "date_download": "2019-09-22T00:14:13Z", "digest": "sha1:WJJGTLNTEQKY54KZQBKERSXCGGBXEZGS", "length": 11432, "nlines": 125, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Nirbhid Satta News | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nप्रगत तंत्रज्ञान आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीत शिक्षण क्षेत्राने योगदान द्यावे : लेफ्टनंट जनरल जेपीएस पन्नू\nशहर राष्ट्रवादीमधील घडामोडी वेगवान; अजित पवारांनी साधला इच्छुक उमेदवार , नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद\nआचारसंहिता लागू होताच महापौरांनी केले सरकारी वाहन जमा\nभयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार- संदीप बिष्णोई\nराज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nघरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात\nसत्ताधारी व प्रशासनामुळे शहरात कचरा समस्या; समाजवादी पार्टीचा आरोप\nपवना धरण 100% भरल्यानंतरच दिवसाआड पाणीकपात रद्द होणार : महापौर राहुल जाधव\nराज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहेत. त्या २१ ऑक्टोबर...\tRead more\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nनिर्भीडसत्ता न्यूज – श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली 95 वर्षे अहर्निष कार्यरत आहे, या संस्थेच्या वतीने या वर्षी 16 ते 22 ऑगस्ट या काला...\tRead more\nकामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवा – आदित्य ठाकरे\nनिर्भीडसत्ता न्यूज – “तरुणांना राजकारणाकडे वळावेसे वाटणे ही खरोखर आनंदाची बाब आहे. परंतु राजकारणात येणे म्हणजे निवडणूक लढविणे एवढेच लक्ष्य ठेवू नये. उलट आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्या...\tRead more\n‘सुपर ३०’ या हिंदी चित्रपट करमुक्त ; राज्य मंत्री मंडळाचा निर्णय\nमुंबई: ‘सुपर ३०’ या हिंदी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या मंगळवारी (दि.30) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गरीब विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यावर ऋतिक रोशन...\tRead more\nपूर्णानगरमध्ये साकारणार प्रकल्प; सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा पुढाकार\nशहरात जागतिक दर्जाचे तीन मजली पर्य़टन केंद्र निर्भीडसत्ता न्यूज – प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगर,चिंचवड येथील सेक्टर 18 मधील 6 एकर खाणीचा परिसरामध्ये जागतिक दर्जाचे तीन मजली पर्य़टन के...\tRead more\nविरोधी पक्षनेतेपदी नाना काटे\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रव��दी काँग्रेसच्या गटनेतेपदी नाना काटे यांची निवड झाली आहे. तसे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी विभागीय आयुक्तांना शुक्रवारी (द...\tRead more\nसरसकट शास्तीकर माफीसाठी उद्या पालिकेवर धडक मोर्चा\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांवरील सरसरकट शास्तीकर माफ करावा, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावर गुरूवारी (दि.25) मोर्चा काढण्यात येण...\tRead more\nप्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे बनलेत बिल्डरांचे एजंट; पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्याच युवा मोर्चा उपाध्यक्षाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे हे एजंट असल्यासारखे साडेबारा टक्के जमीन परताव्यासाठी संबंधित शेतकरी आणि बिल्डर यांच्यात आर्थिक देणे-घेणे ठरवून...\tRead more\nअनधिकृत टपरीधारकांकडून पालिकेचे अधिकारी हप्ते घेतात; भाजप पदाधिकार्यांची ‘आपले सरकार’वर तक्रार\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील टपर्या व हातगाड्याचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. एका बाजूस त्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तर, दुसरीकडे पालिकेचे अधिकार्...\tRead more\nनिवडणुकीआधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; पाच दिवसांचा आठवडा\nमुंबई | निर्भीडसत्ता न्यूज राज्य सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घेतला जाईल. तसेच सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय...\tRead more\nमहावीर जयंती : जैन धर्माची लोकप्रिय मंदिरे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81", "date_download": "2019-09-21T23:45:46Z", "digest": "sha1:AGFPWS4TW6DLT7CDMOBRCXGV63JFVPXN", "length": 4273, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुलुला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम ���लटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कुलु या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहिमाचल प्रदेशमधील जिल्हे (← दुवे | संपादन)\nकुलु जिल्हा (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) (← दुवे | संपादन)\nकुलू (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nहिमाचल प्रदेश (← दुवे | संपादन)\nबियास नदी (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) (← दुवे | संपादन)\nभारतातील विमानतळांची यादी (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय महामार्ग २१ (← दुवे | संपादन)\nभुंतार विमानतळ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी (← दुवे | संपादन)\nकुल्लू (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Makyaj", "date_download": "2019-09-21T23:49:53Z", "digest": "sha1:QACNXQWFHPN5PPZX3MXLL2KWYWIDKAQ6", "length": 38380, "nlines": 329, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Makyaj - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Makyaj, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Makyaj, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५४,९७६ लेख आहे व २८० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्���ास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n४ साधा मराठी भाषेचा सेवक\n१५ मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा\n१६ \"मराठी विकिस्रोत\" चे उद्घाटन\nआपले मराठी विकिपिडीयावर स्वागत आहे. आपण केलेले पवित्र वनस्पती हे स्म्पादन पहिले ह्या वरून आपणास धार्मिक विषयात रुची असल्याचे दिसते. तसेच काम करण्या साठी आपणास काही प्रकल्पांशी जुळायला आवडेल का म्हणजे हेच काम करा असे बंधन त्यात नाही पण काही योगदान देण्याचा विचार असला तर आपणास दिनविशेष ह्या कामत सामील होण्याचे मी निमंत्रण देतो. आपली प्रतिक्रिया माझ्या चर्चा पानावर दिल्यास मी आपणास पुढील कार्यात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने बघतो. धन्यवाद राहुल देशमुख १३:४६, ३ ऑगस्ट २०११ (UTC)\n तुमचे/आपले चर्चा पान म्हणजे कायमी सध्य्या नविन आहे मलासान्गा.\nMakyaj १३:५१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)\nआपण नवीन आहात तरी हरकत नाही.\nमी आपणास मदत करेन. आपल्यात शिकण्याची इच्छा आहे हे कौतुकास्पद आहे. येथे प्रत्येक जनच कधीतरी नवीन होता. त्यामुळे काहीच फरक पडत नाही.\nसर्वसाधारण पणे विकी वर याद्या देण्याचे टाळावे त्यासाठी वर्ग हि सुविधा वापरावी. म्हणजे याद्या पोआप तयार होतात त्या ओटो इंडेक्स होतात, ड्यण्���ामिक उपडेत होतात तसेच ऑटो लिंकिंग आणि मल्टी युस पण शक्य होतो. काही अधिक माहित/मदत लागल्यास कळवावे राहुल देशमुख १४:०३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)\nसाधा मराठी भाषेचा सेवक[संपादन]\nदिवा लेखातील आधीचा मजकुर दिवा (मुंबई) या स्वतंत्र लेखात हलवला आहे.दिवा या लेखाचे पुढील विस्तारीकरणाचे स्वागत आहे. आपण लेखन कामात छान सुरवात केली आहे भविष्यातही आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा माहितगार १४:५१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)\nएखाद्या लेखातील एखादे वाक्य/शब्द क्लिष्ट वाटले तर संबंधित शब्दानंतर {{क्लिष्टभाषा}} असे लिहा ते [सोप्या शब्दात लिहा] असे दिसेल.\nएखाद्या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्यायी शब्द पहावयाचा असेल, तर ऑनलाइन शब्दकोश यादी वरून सुयोग्य शब्दकोश संकेतस्थळ निवडा.\nमाहितगार १६:२९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)\nआपणास स्वतःच होता येते. आपण आपल्या सदस्य पानावर तशा आशयाचा साचा लावलेला मी पहिला. ह्या साचामुळे आपले आपोआप स्वागत चमू वर्गात वर्गीकरण झाले आहे. स्वताहून पुढाकार घेतल्या बद्दल धन्यवाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा राहुल देशमुख ०९:५७, ९ ऑगस्ट २०११ (UTC)\nह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.\nयेथील \"मराठी अक्षरांतरण\" कळफलक उच्चारपद्धतीचा आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे\nइंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. खाली संपूर्ण तक्ता दिला आहे. ही पद्धत ओंकार जोशी यांच्या गमभनवर आधारित आहे.\nत्या खालील इनस्क्रीप्ट पर्याय निवडलात तर इनस्क्रीप्ट पर्याय चालू होईल\nहाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.\nमराठी टायपींग कसे चालू करावयाचे अद्यापही समजले नाही, अधिक माहिती\nनवं सदस्य खात मराठीत बनवायचय सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या \nखास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी परग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत ��िंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.\nआपणास मराठी टायपिंग जमू लागले असल्यास:\nअधिक सरावा साठी विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी येथे जा.\nअथवा मराठी विकिपीडियावर लिहिण्या साठी विषय माहिती असल्यास शोध खिडकीत शोधा.\nमराठी विकिपीडियावर लेखना साठी विषय सूचत नसल्यास विकिपीडिया:काय लिहू पहा.\nआपणास एक एक शब्द टायपींगचा सराव करतानाच विकिप्रकल्पास उपयूक्त ठरावे वाटत असल्या इंग्रजी विक्शनरी शब्द कोशात येथे पर्यायी मराठी शब्द भरा.\nआपणास द्रूतगती टायपिंगचा सराव करतानाच आधी पासून लिहिलेले उतारे हवे असल्यास मराठी विकिस्रोत बंधू प्रकल्पाकडे जा.\nआपली मराठी टायपिंग विषयक समस्या अद्याप सुटली नसल्यास विकिपीडिया चर्चा:Input System येथील चर्चा पानावर आपली समस्या मांडा.\nमराठी विकिपीडियावर खालील कळा वापरून देवनागरी लिहीता येते\nकळफलकाबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमला हा कळफलक नको आहे, काय करू
यासाठी [[सदस्य:<सदस्यनाव>/monobook.js]] नावाचे नवीन रिकामे पान तयार करा. <सदस्यनाव> ऐवजी तुमचे नाव वापरा.\nक्ष kshha किंवा xa\nष Sh किंवा shh\nआपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणा अंतर्गत येथील मराठी कळफलकाच्या सुधारणांमध्ये रस असेल, तर आपण हा तुलनात्मक कळफलक पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावेत.\nआपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणाच्या अंतर्गत येथील मराठी कळफलक सुधारणांमध्ये रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिरीक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Input System, चर्चा:Translit.js कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्याआधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.\nहे राईट क्लिकने उघडून आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास या ऑनलाईन गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध टायपिंग पद्धतीचे सर्व पर्याय पहा\n1 मराठी विकिपीडियातील मराठी टंकलेखन मराठी टंकलेखन Can be used directly in Marathi Wikipedia ****\nSpell check गमभन मराठी शुद्धलेखन चिकीत्सक\n3 गूगल टंकलेखन सुविधा[मृत दुवा] Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य[मृत दुवा], युट्यूब व्हिडिओ सहाय्य copy paste facility ***\n4 यूनिकोड कन्व्हर्टर यूनिकोड कन्व्हर्टर\nयूनिकोड कन्व्हर्टर मध्ये मराठी कसे टाइप करावे subject to your operating systm *****\nनमस्कार, निरोप मिळाला. कुणीतरी तर प्रोत्साहनाचे केले प���हिजे म्हणून सुरुवात केली आहे. :) निनाद ०८:५५, ११ ऑगस्ट २०११ (UTC)\nहे कमळ देऊन विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य म्हणून आपले स्वागत करित आहे आहे निनाद १०:४९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)\nहे कमळ देऊन विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य म्हणून आपले स्वागत करित आहे आहे निनाद १०:४९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)\n अहो हिंदू धर्म गहन असता तर इतकी वर्षे टिकला असता का आपला धर्म अतिशय साध्या स्वरूपात आहे आणि त्याच्या वाचना इतका मस्त प्रकार नाही. त्यातले वैविध्य स्तिमित करते. देवावर विश्वास नसला तरी हिंदू असू शकतो आणि नसला तरी. कोणत्याही धर्मात ही सोय नाही. येथे सगुणाचीही उपासना मान्य आणि निर्गुणाचीही. ;) आणि वेद वगैरे म्हणाल तर सरळ सरळ आपल्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करावा याची सेल्फ हेल्प पुस्तकेच आहेत. (कर्मकांड जरासे बाजूला सारले की हे कुणाच्याही सहजतेने लक्षात येते.) आणि गीता म्हणजे तर माझ्या सारख्या ठोंब्यांना ही सेल्फ हेल्प पुस्तकांचे सार सांगणारी लेख माला. असो, आता या प्रकल्पात तुम्ही काय करू शकता आपला धर्म अतिशय साध्या स्वरूपात आहे आणि त्याच्या वाचना इतका मस्त प्रकार नाही. त्यातले वैविध्य स्तिमित करते. देवावर विश्वास नसला तरी हिंदू असू शकतो आणि नसला तरी. कोणत्याही धर्मात ही सोय नाही. येथे सगुणाचीही उपासना मान्य आणि निर्गुणाचीही. ;) आणि वेद वगैरे म्हणाल तर सरळ सरळ आपल्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करावा याची सेल्फ हेल्प पुस्तकेच आहेत. (कर्मकांड जरासे बाजूला सारले की हे कुणाच्याही सहजतेने लक्षात येते.) आणि गीता म्हणजे तर माझ्या सारख्या ठोंब्यांना ही सेल्फ हेल्प पुस्तकांचे सार सांगणारी लेख माला. असो, आता या प्रकल्पात तुम्ही काय करू शकता अगदी तुमच्या गावातल्या मंदिराचा एक छानसा फोटो घाला कुणाचे मंदीर आहे त्या देवाची काही माहिती द्या, हवे तर निराळे पान बनवा. मंदिराच्या इतिहासाची माहिती थोडक्यात द्या. हवे असेल तर आपण ग्रामदैवते नावाचे एक दालन बनवू या.\nहे नको असेल तर तुम्हाला जो देव आवडतो, किंवा माहिती आहे त्याची माहिती द्या. तुमच्या आजीला आजोबांना किंवा आईवडिलांची श्रद्धा कशावर होती याची माहिती घ्या ती येथे द्या. ती नक्की कुठे बसेल ते आपण नंतर पाहू या. काय म्हणता निनाद २३:१०, १२ ऑगस्ट २०११ (UTC)\nमराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि म��हितीत सुधारणा[संपादन]\nमराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.\nस्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.\nen:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)\n\"मराठी विकिस्रोत\" चे उद्घाटन[संपादन]\nसप्रेम नमस्कार. \"मराठी भाषा दिवस\" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर \"मराठी विकिस्रोत\" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.\nनमस्कार Makyaj, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१२ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/node/5606", "date_download": "2019-09-22T00:10:51Z", "digest": "sha1:X2DPKVDP3DH2BU4B62VI22CFBXXKFCG4", "length": 7631, "nlines": 79, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अद्भुत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nसबंध रात्र तुम्हाला जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजने आपल्या\nसशक्त खांद्यांवर उचलली दिसेल. तो पूल जमिनीला\nटेकतच नाही कुठे, आकाशात तरंगणारे ते धिप्पाड शिल्प\nबघून तुमचाही पृथ्वीशी संबंध क्षणकाळ तुटतो,\nकाय असेल तिकडे पलीकडे कोणते यक्ष, कोणत्या पऱ्या\nस्वर्गातली संध्याकाळ सजवायला तयार होत असतील\nपुष्पवृष्टी कुठे होऊ घातली असेल\nआज सत्कार होणार असेल (असा सत्कार होतो का\nत्यासाठी तुम्हाला काय करावे लागते\nखालून काळसर हडसन नदी वाहातच असते, पलीकडे\nमानववस्ती पेटलेली दिसते, मोठमोठे पडाव माती-गाळ उकरत\nफिरत असतात संथपणे, नदीकिनाऱ्याने कष्टकऱ्यांचा मेळा\nदमून घरच्या वाटेवर असतो. त्यातले अनेक ब्रिजच्या\nपलीकडे राहतात, सहजपणे ब्रिज पार करतात - खांद्यावर\nआपली आयुधे घेऊन -रोज या ब्रिजवरच्या गर्दीने जीव जातो राव \nसर्व अद्भुत त्यांच्यासाठी भाकरी होऊन येते.\nपण पंचवीस वर्षांनी त्यांच्यातल्याच एकाचा मुलगा\nअशीच गाडी कडेला लावून ब्रिजकडे अनिमिष डोळ्यांनी\nटक लावून पहात उभा असेल. (गाडीत गर्ल फ्रेंड\nहा नक्की काय बघतो आहे इतका वेळ या विचारात त्रस्त असेल .)\nत्याची वाट बघायला मी तयार आहे.\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/emu-bird-runs-on-delhis-ring-road-police-got-tired-while-catching-him/26573/", "date_download": "2019-09-21T23:58:15Z", "digest": "sha1:XMATIBQAWV737SOU2O3ZBUXVCKYSJYPG", "length": 11054, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Emu bird runs on Delhi’s Ring Road, police got tired while catching him", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश ‘ईमू’ पक्षाने केली दिल्ली पोलिसांची दमछाक\n‘ईमू’ पक्षाने केली दिल्ली पोलिसांची दमछाक\nदिल्लीच्या रिंग रोडर अचानक अवतरलेल्या या ईमू पक्षाने, ट्रॅफिक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची चांगलीच दमछाक केली.\nदिल्लीच्या रिंग रोडवर आढळला ईमू पक्षी (सौजन्य-hindustantimes)\nराजधानी दिल्लीतील रिंग रोडवर नुकताच एक गमतीशीर प्रकार घडला. रहदारीच्यावेळी रिंग रोडवरील स्मृति स्थळाजवळ ट्रॅफिक पोलिसांना एक ईमू पक्षी आढळला. भर रस्त्यात अचानक आलेल्या ऑस्ट्रेलियन ईमूला पाहून पोलीस चक्रावून गेले. याशिवाय त्या ईमूला पाहून रस्त्यावरील लोकांमध्येदेखील चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे काही आपत्ती ओढावू नये यासाठी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस ईमूला पकडण्यासाठी त्याच्या दिशेने धावले. दरम्यान ही बातमी समजतच जवळच्या स्थानिक पोलीसही त्याठिकाणी हजर झाले. मात्र, या ईमू पक्ष्याने पोलिसांना चांगलच पळवलं. ईमूला पकडण्यासाठी बराचवेळ पोलीस त्याच्या मागे धावत होते. धावून धावून पोलिसांची अक्षरश: दमछाक झाल्यानंतर अखेर तो ईमू त्यांच्या हातात सापडला. दरम्यान भर रस्त्यात पोलिसांना ईमूच्या मागे धावताना पाहून लोकांचा आणखीनच गोंधळ उडाला.\nपोलिसांनी ईमूला पकडण्यासाठी सर्वप्रथम त्याचे दोन्ही पाय पकडून त्याचे पाय बांधून टाकले. त्यामुळे ईमूची हालचाल आपोआपच मंदावली. त्यानंतर पोलीस बराचवेळ ईमूला पाणी पाजत राहिले, ज्यादरम्यान त्यांनी वाईल्ड लाईफ संघटनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले. वाईल्ड लाईफचे अधिकारी स्थळावर पोहतचाच पोलिसांनी ईमूला त्यांच्याकडे सुरक्षितपणे सोपवले. या प्रसंगामुळे दिल्लीच्या रिंग रोडवर काहीकाळ चांगलीच खळबळ माजली होती. दरम्यान जंगलातून आलेला हा ईमू पक्षी रस्ता भरकटल्यामुळे शहरात आला असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे यमुना नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई भासत असल्याामुळे, पाण्याच्या शोधासाठी हा ईमू शहरात आल्याचंही बोललं जात आहे.\nदरम्यान ईमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. ईमू शहामृगानंतरचा जगातील दुसरा सर्वात मोठा पक्षी मानला जातो. ईमू पक्ष्याची जीवन मर्यादा जास्तीत जास्त ४० ते ४५ वर्ष इतकी असते. उपलब्ध माहितीनुसार ईमू पक्ष्याची मादी ऑक्टोबर ते मार्च या ६ महिन्यांच्या कालावधीत दर आठवड्याला दोन अंडी देते. त्यांच्या एका अंड्याचे वजन ५०० ते ८०० ग्रॅम असते. या अंड्याची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात साधारण पंधराशे ते दोन हजार रुपये इतकी असते. पाहा, ईमू पक्ष्याची एक झलक…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nVideo: ‘हावडा’ रेल्वे स्थानकात मध्यरात्री आग\nएसटीच्या ‘विठाई’साठी २०० नव्या कोऱ्या बस\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nAssembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला म���दान; २४ ला निकाल\nमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार\nमॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nकाय आहे कार्पोरेट टॅक्स तो का कमी केला\n‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/pm-narendra-modi-talks-about-sharad-pawar-water-pulwama-and-sugarcane-in-akluj/86312/", "date_download": "2019-09-22T00:02:51Z", "digest": "sha1:UFU7W2SWMSQ7PXC3C6ULHXNR5HPOJBRG", "length": 16164, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pm narendra modi talks about sharad pawar water pulwama and sugarcane in Akluj", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर लोकसभा २०१९ खडाजंगी ‘पवार, पाणी, पुलवामा आणि ऊस’…प्रचारातील ‘पॉवरगेम’\n‘पवार, पाणी, पुलवामा आणि ऊस’…प्रचारातील ‘पॉवरगेम’\nआज अकलूज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली. यावेळी त्यांच्या भाषणात पाणी आणि ऊस हे मुद्दे देखील होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकलूजच्या सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापूरातील अकलूज येथे पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा संपन्न झाली. नरेंद्र मोदींची ही राज्यातील पाचवी सभा आहे. आधीच्या सभेप्रमाणे याही सभेत मोदींनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे नुकसान केले, माढा-सोलापूरला पाणी दिले नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित केले. “मोदींचे कुटुंब नसल्यामुळे ते इतरांच्या कुटुंबावर टीका करतात”, असे वक्तव्य पवारांनी केले होते. यावरही ��ोदींनी या सभेत पलटवार केला आहे. त्यासोबतच प्रत्येक सभेत मोदी सैनिकांच्या पराक्रमाचा उल्लेख करत आहेत. या सभेत देखील त्यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली.\n“शरद पवार हे मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधीच हवेचा अंदाज घेतात. दुसऱ्याचा बळी गेला तरी चालेल ते कधीच स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे नुकसान होईल, असे काम करत नाहीत. अकलूजमध्ये आजच्या सभेला हे भगवे वादळ जमले आहे, त्यावरून मी सांगू शकतो की याला घाबरूनच त्यांनी माढातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला”, अशी टीका मोदींनी पवारांवर केली.\nशरद पवारांनी माझ्या कुटुंबियांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. माझे कुटुंब नसल्याचे ते सांगतात मात्र मी सांगू इच्छितो की, कुटुंबव्यवस्था ही भारताची ताकद असून ती आपणच जगाला दिलेली देण आहे. कुटुंबावरून ते माझ्यावर वाईट बोलू शकतात. ते वयाने मोठे आहेत. पण मोदी आज जे जीवन जगत आहे, त्याची प्रेरणा परिवारातूनच घेतलेली आहे. शहीद राजगुरु, चाफेकर बंधू, महात्मा फुले, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाकडून मी प्रेरणा घेतलेली आहे. एवढंच काय तर शरद पवारांचे गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याही कुटुंबाकडून मी प्रेरणा घेतलेली आहे. मात्र शरद पवार तुम्ही फक्त दिल्लीतील एका परिवाराची सेवा करण्यात गुंतला आहात. शरद पवार तुम्हाला माझ्याएवढा त्याग करायला जमणार नाही, तुम्हाला ते शक्य नाही, असेही मोदी म्हणाले.\n२३ मे रोजी नवीन सरकार सत्तेवर आरूढ होईल, त्यानंतर सरकारतर्फे जल शक्ती मंत्रालय स्थापन केले जाईल. एक मंत्री पुर्णवेळ पाण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. देशातील विविध नद्यांचे पाणी कोरड्या राहिलेल्या क्षेत्रात कसे वळविता येईल यावर काम केले जाईल.\nमाढामध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे हे मंत्रालय माढासाठी वरदान ठरेल. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना देखील पाण्याच्या प्रश्न माझ्यासमोर होता. आम्ही नर्मदा नदीतून पाणी उचलून ४०० किमी लांब असलेल्या कच्छच्या वाळवंटात पाणी पोहचवले. आज कच्छच्या वाळवंटातील शेतकरी आंबे पिकवून परदेशात निर्यात करत आहेत. मी गुजरातमध्ये करु शकलो. पण या राज्यात एवढे दिग्गज मुख्यमंत्री झाले, पण ते पाणी पोहोचवू शकले नाहीत. पाणी हे राजकीय अस्त्र बनले नाही पाहीजे.\nआधीच्या सभेप्रमाणे ���ोदींनी या सभेत देखील पुलवामा हल्ला आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित केला. “जेव्हा सरकार मजबूत असते तेव्हा नेत्यांचे तोंड नाही तर सैनिकांची बंदूक चालते, असे वक्तव्य २०१४ साली केले असल्याचे मोदी म्हणाले. मात्र त्यावेळी पवारांनी माझी हेटाळणी केली होती. पण सरकार आल्यानंतर मी दाखवून दिले आहे की आपल्या शत्रूवर हल्ला कसा करायचा. मुंबईत जेव्हा हल्ला झाला होता. तेव्हा सरकार शांत बसले होते. मात्र यावेळी हल्ला झाल्यानंतर आम्ही घरात घुसून मारले. मात्र तरिही काही लोक सैनिकांच्या पराक्रमावर शंका घेत आहेत.\nपश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादकांची संख्या खूप मोठी आहे. राष्ट्रवाद आणि पवारांवर टीका करण्यासोबतच मोदींनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नांलाही हात घातला. ते म्हणाले की, “देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांसाठी आम्ही योजना आणत आहोत. साखर आयातीवर आम्ही कर वाढवला आहे. तर निर्यातीवरील बंधने हटवले आहेत. ऊस उत्पादकांना सरकारकडून देण्यात येणारी प्रति क्विंटल मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुर्वी हे पैसे साखर सम्राटांच्या हातात दिले जात होते, शेतकरी मात्र तसाच राहत होता.\n“ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी दूरगामी पावले उचलले आहेत.\nऊसापासून इथेनॉल, बायोफ्यूअल बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सराकरकडून पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले जाणार आहे. इथेनॉलचे तंत्रज्ञान पुर्वीपासून अस्तित्वात होते, मात्र शरद पवारांना आपली साखरेची दुकाने चालवायची असल्यामुळे त्यांनी याकडे जाणूनबुजून लक्ष घातले नाही.”, अशी टीका मोदींनी यावेळी केली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nनीरव मोदी प्रकरणात मुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी\n…म्हणून काँग्रेसचे आमदार कोळंबकर उतरले युतीच्या प्रचारात\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nबुलढाणा विधानसभेत काँग्रेसचा बोलबाला\nभजीतून कांदा गुल, कोबीची मागणी फुल\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nभाजप-शिवसेना : घटस्फोट ते पुन्हा संसार\nविखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन चूक केली – पृथ्वीराज चव्हाण\nराज ठाकरें यावेळी कोणत्या चौकटीत भाजपने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली\nप्रतिक्रिया ��्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/successful-treatment-of-a-liberian-girl-in-mumbai/119356/", "date_download": "2019-09-21T23:48:14Z", "digest": "sha1:EWUJRP2XSGX7NHCB3CJGGEK4RTEAW5IX", "length": 10104, "nlines": 101, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Successful treatment of a Liberian girl in Mumbai", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई न चाललेली मुलगी १३ वर्षांनंतर राहिली स्वतःच्या पायावर उभी\nन चाललेली मुलगी १३ वर्षांनंतर राहिली स्वतःच्या पायावर उभी\nलिबेरियनच्या मुलीवर मुंबईत यशस्वी उपचार\nलिबेरियन देशात जन्मापासून राहणाऱ्या एका २० वर्षीय मुलीवर मुंबईत तिला असणाऱ्या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. २० वर्षीय नुइकर वर्तेकाई ७ वर्षांची असल्यापासून नीट चालू शकत नव्हती. तिला सतत कंबर आणि गुडघ्यांमध्ये वेदना जाणवत होत्या. नुइकरच्या आई-वडिलांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे ही दाखवले. पण, तिला असलेल्या आजाराचं योग्य निदानच होत नव्हतं. त्यानंतर, तिच्या आई-वडिलांनी तिला मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ती मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.\nयशस्वी उपचारानंतर मुलगी स्वतःच्या पायावर चालली\nमुलुंडच्या डॉक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्यानंतर तिला अंतिम टप्प्यात असलेल्या संधिवाताचं निदान झालं आणि सांध्यांची देखील झीज झाली होती. त्यामुळे, तिला खूप कमी वयातच सिरॅमिक कोटेड कृत्रिम सांध्यांसह उजव्या बाजूची कंबर आणि डाव्या गुडघ्याचे रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर काही वेळाने तिच्यावर एकाच टप्प्यात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही काळ तिच्यावर ��िजिओथेरपी देखील करण्यात आली. या उपचारांचा तिच्यावर सकारात्मक उपचार पाहायला मिळाला आणि त्यामुळे एका आठवड्यानंतर दिलेल्या डिस्चार्जदरम्यान ती एवढ्या वर्षात पहिल्यांदाच कोणत्याही सपोर्टशिवाय चालली.\nहेही वाचा- चक्क विमानातून येऊन घरफोड्या करायचा ‘हा’ हाय-फाय चोर\nयाविषयी बोलताना फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सचिन भोसले यांनी सांगितलं की, ” वर्तेकाई वयाच्या ७ वर्षांपासून चालू शकत नव्हती. स्थानिक डॉक्टर तिच्या आजाराचं योग्य निदान करु शकले नव्हते. त्यामुळे तिचे आई-वडील तिला इथे घेऊन आले. तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ती पहिल्यांदा न लंगडता चालली तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिला अवजड कृती न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यामुळे तिच्या सांध्यांचे कार्य दीर्घकाळापर्यंत उत्तम राहिल. “\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nयेत्या २६ ऑगस्टला चार हजार आरोग्यसेविका धडकणार आझाद मैदानात\n‘कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीला सत्ताधारीच जबाबदार’\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nजेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा\n…तर प्राध्यापकांना पदोन्नतीला मुकावे लागेल\nशिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात\nघोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/surat-car-accident-video-latest-updates-mhas-401409.html", "date_download": "2019-09-22T00:02:39Z", "digest": "sha1:PFUOYOYUCB5UVXQWULVN2PYMLWACAEJV", "length": 12269, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO, surat car accident video latest updates mhas | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर\nमुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर\nसुरत, 22 ऑगस्ट : अंगावरून गाडी गेल्यानंतर लहानग्याचा जीव थोडक्यात वाचल्याची घटना सुरूमध्ये घडली आहे. एक लहानगा पावसामध्ये छत्री घेऊन जात होता. त्यावेळी काही कारणास्तव तो छत्रीसह सोसायटीच्या मध्ये असलेल्या जागेत बसला. त्याचवेळी एक कारचालक आपली गाडी मागे घेत होता. पण त्या चालकाला मागे खाली बसलेला मुलगा दिसलाच नाही. त्यामुळे ही गाडी थेट मुलाच्या वरून गेली. पण सुदैवाने मुलगा चाकाखाली न आल्याने त्याचा जीव वाचला आहे.\nVIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nVIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण\nस्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO\n गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO\nविधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या\n'विजयाचा अहंकार असू नये' : पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत गडकरींचा टोल\nVIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन\nVIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत\nVIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट\nDRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'\nहेल्मेटचा जुगाड: हेल्मेट म्हणून चक्क डोक्यावर ठेवलं स्टीलचं पातेलं VIRAL VIDEO\nVIDEO: म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची लवकरच सोडत; इतर टॉप 18 बातम्या\nपाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना\nबंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO\nकाही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO\nभारत-अमेरिकेच्या सैनिकांनी एकत्र गायलं आसाम रेजिमेंटचं मार्चिंग गाणं, पाहा VIDEO\nVIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लाडूसाठी तू तू-मैं मैं; घातला तुफान राडा\nपेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO\nइंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nया माणसाला चहा-कॉफी किंवा तंबाखू नाही तर लागलंय भलतंच व्यसन, पाहा VIDEO\nपाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO\nभाजप प्रवेशानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nप्रकाश आंबेडकरांकडून केंद्र सरकारला दारूड्याची उपमा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण\nविसर्जनादरम्यान बोट उलटून 11 जणांचा मृत्यू; जीवघेण्या दुर्घटनेचा VIDEO\nVIIDEO: लालबागच्या राजाला अखेरचा निरोप, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nगणेशोत्सवात पडला पैशांचा पाऊस; पैशांची उडवतानाचा VIDEO VIRAL\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/author/sanjay-sonawani/", "date_download": "2019-09-21T23:22:49Z", "digest": "sha1:HV5GIIVYNEERRFT6WNTEOGAUDDEKUYOA", "length": 8240, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sanjay Sonawni, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगुढीपाडवा : आपल्या “पहिल्या” स्वातंत्र्योत्सवाचा महत्वपूर्ण पण अज्ञात इतिहास\nगौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…\nपर्यावरण बदल: आर्थिक पाहणीत धोक्याचा इशारा- संजय सोनवणी\nबदलते पर्यावरण नुसत्या शेती उत्पादन��ंसाठीच धोक्याचा इशारा नाही तर आम्हा नागरिकंच्या मस्तकावर टांगलेल्या गंभीर धोक्याचा इशारा आहे.\nघटना त्रुटीमुक्त नाही, घटनेची पुनर्रचना आवश्यकच\nआमच्या प्रजासत्ताकातील त्रुट्या कशा दुर होतील आणि आजच्या समाजव्यवस्थेत निर्माण झालेली व्यंगे कशे दुर होतील हे आजच्या पिढ्यांना पहावे लागेल.\nभगव्या-निळ्या-लाल-पुरोगामी सर्वांच्याच असहिष्णुतेचा सार्वत्रिक उद्रेक\nभगव्या असहिष्णुतेला विरोध करायचा तर लाल सलामांनाही गळामिठी घालायला ज्यांना हरकत नसते ते कोणती वैचारिक शुचिता पाळतात निळा-लाल सलाम एकत्र येणे हे भारतीय समाजाला कितपत योग्य आहे\nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची\nकोरेगांव भीमा या आपल्या “ऐतिहासिक” अपयशाचे एक ज्वलंत उदाहरण आहे.\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nआर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते\nतुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत\nNobel चा इतिहास आणि ५ शोध ज्यांना Nobel Prize मिळायलाच हवं होतं\nस्पृहा जोशीला मिळालेली ही वागणूक मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे\nखलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या बॅटमॅनमधल्या “जोकर” कडून या १० गोष्टी शिकल्याच पाहिजेत\nपूरस्थितीही साजरी केली जाते ‘व्यवस्थापन’ स्पिरीट असलेल्या या देशात\nलाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ : रशियन केजीबीच्या कपटाचा परिपाक\n’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\n“खरकटे मौल्यवान आहे” हे शिकवणारा वेगळ्या वाटेवरचा इंजिनियर\nदैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/everest-climber-sherpa-tenzing/", "date_download": "2019-09-21T23:43:25Z", "digest": "sha1:YUKTCDRP5FHTSGMG7PM254FUT3IBVPGB", "length": 17945, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "एव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्रत्यक्ष भेटीचा असाही अनुभव!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nएव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्रत्यक्ष भेटीचा असाही अनुभव\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखिका : वासंती खांडेकर – घैसास\n२९ मे १९५३… सकाळी ११.३०…जगाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण… सर्वोच्च ‘माऊंट एव्हरेस्ट’ जिंकलं सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी… पर्यटनाचं पाहिलंच वर्ष…एक सुवर्णयोग…’तेनसिंग’ च्या घरी…’दार्जिलिंग’ला…\nऑक्टोबर,१९८१.आमचा शालेय जीवनातील हिरो,एव्हरेस्ट विजेता तेनसिंग च्या घरी “चहा”ला जाण्याचा योग आला.निमित्त होतं इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’ तर्फे तेनसिंगला देण्यात येणा-या पुरस्कार समारंभाचं आमंत्रणपत्र देण्याचं.कसा असेल हा हिमशिखरांचा राजा काय बोलेल थरारक तंद्रीत दार्जिलिंग मधील टेकडीवजा उंचवटयावरील तेनसिगच्या “घांगला” (म्हणजे कूळ) या देखण्या निवासस्थानाबाहेर दाखल झालो.\nभल्या मोठया जंगली कुत्र्यांपासून ते छोटया ‘पपीज’ पर्यंतच्या अनेक कुत्र्यांनी जोरदार भुंकून स्वागत सलामी अन पाहुणे आल्याची वर्दी दिली. तेनसिंगचं श्वानप्रेम सर्वश्रुत होतं.त्याचा एक कुत्रा त्याच्याबरोबर हिमालयातील एका मोहिमेतही सहभागी होता.\nएवढया मोठया श्वान फौजेतून आत कसं जावं,विवंचनेत असताना पारंपरीक पोशाखातील एका गौरवर्णीय मध्यमवयीन बाईंनी कुत्र्यांना आवरत धावत येऊन फाटक उघडलं; अन हसतमुखाने स्वागत करून आत्मियतेने किमती गालिच्यांनी सजवलेल्या छोटेखानी दिवाणखान्यात आणून बसवलं. ती होती स्वतः निष्णात ट्रेकर असलेली तेनसिंगची पत्नी “डाकू तेनसिंग”. एव्हरेस्ट विजयानंतर मिळालेल्या नानाविध भेटवस्तू, गौरव, स्मृतीचिन्हे; पं.जवाहरलाल नेहरू,सर एडमंड हिलरी यांच्याबरोबरची वेधक छायाचित्रे; यांनी दालन झळाळून गेलं होतं.\nतेथील ऐश्वर्य पाहून डोळे दिपून गेले असले तरी डोळे लागले होते ते एव्हरेस्ट विजेत्याच्या आगमनाकडे.\nतेवढयात हिमालयन हास्य करत उंचापुरा, रापलेल्या गो-या रंगाचा, रुंद बांध्याचा तेनसिंग झटकन बाहेर आला. डोळ्यावर काळा चष्मा, अंगात लाल जर्किन. प्रत्येकाशी हस्तांदोलन करत त्याने मुलां��ह सर्वांची एवढया आपुलकीने विचारपूस केली की आम्ही जणू त्यांचे अनेक वर्षांपासूनचे स्नेही होतो. प्रभावी व्यक्तित्वाचा “तो आला,त्याला पाहिलं,आणि त्याने जिंकलं” अशी भारावलेली अवस्था.\n‘फाय फाउंडेशन’ च्या सत्कार समारंभाचं निमंत्रणपत्र देताच,उघडूनही न बघता त्याने ते पत्नीच्या हातात दिलं.आपल्या बायकोला तो देत असलेला ‘मान’ पाहून खरं तर तिचा हेवाच वाटला.\nपर्यंत दूरचित्रवाणीवरही न बघितलेला ‘तेनसिंग’ साक्षात समोर बसलेला असूनही भारावलेपणामुळे तोंडातून शब्द फुटेना. अखेर मदतीला आला नेहमीचा प्रश्न… “एव्हरेस्ट गाठल्याचा अत्युच्य क्षणी प्रथम कोणाची आठवण आली देव,देश की घर-कुटुंब ” हा प्रश्न अपेक्षित असल्याने की काय, उत्तर लगोलग आलं.\n“इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झाल्याने मी इतका भारावून गेलो होतो की तत्क्षणी कोणीच आठवले नाही. अर्थात देव तर पाठीशी नेहमी असतोच”.\nबायकोची आठवण आली नाही बायको कडूनही काहीच प्रतिक्रिया नाही बायको कडूनही काहीच प्रतिक्रिया नाही संभ्रमावस्थेतील प्रश्नांकित चेहरे बघून त्यांनीच खुलासा केला. “एव्हरेस्ट सर केलं तेव्हा होती ती माझी पहिली पत्नी. तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मी तिच्या लहान बहिणीशी लग्न केलं; ती ही आत्ताची पत्नी.”\nसंभाषणाच्या ओघवत्या धारेतून पुढे समजलं की तेनसिंगला इंग्रजी लिहायला, वाचायला येत नाही; मात्र सरावाने तो उत्तम इंग्लिश बोलू शकतो. त्यामुळे ‘टयूब पेटली’, त्याने ते इंग्रजीतील पात्र ताबडतोब बायकोच्या हाती का ठेवलं ते. सुशिक्षित डाकू तेनसिंग त्याच्या सेक्रेटरीचंही काम करत असावी. १९५३ मधील यशस्वी एव्हरेस्ट मोहिम ही शेर्पा तेनसिंग यांची काही पहिली एव्हरेस्ट चढाई नव्हती. १९३५ पासून त्यांनी तब्बल सात अयशस्वी एव्हरेस्ट मोहिमांत भाग घेतला होता. एकदा तर खराब हवामाना मुळे त्यांना काही फुटांवरून माघार घेणं भाग पडलं होतं.\nअपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्दीने प्रयत्न चालूच ठेवले. अखेर सर एडमंड हिलरी यांच्या नेतृत्वा खालील मोहिमेत २९ मे, १९५३ रोजी एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यात यश मिळालं. त्यानंतर मात्र त्यांनी एकाही एव्हरेस्ट चढाईत भाग घेतला नाही.\nएव्हरेस्टवर प्रथम पाऊल ठेवणारा म्हणून तेनसिंगचा जगभर गौरव झाला. हिमालयातील लहानशा खेडयात जन्मलेल्या या अशिक्षित गरीब शेर्पावर चहूक���ून कीर्ति,संपत्तीचा वर्षाव झाला.\nओसंडून जाणा-या ऐश्वर्याच्या खुणा दार्जिलिंग मधील त्याच्या आलिशान घरात पदोपदी नजरेस पडत होत्या. त्यांत माझ्या मुलाला “शू” लागल्याने आतपर्यंतच्या वैभवसंपन्नतेचा नजराणा दृष्टिस पडला. नोकर-चाकर दिमतीला असणा-या तेनसिंगची दोन मुलं ‘पब्लिक स्कुल’ मध्ये, तर मुलगी अमेरिकेत शिकत होती.\nगिर्यारोहणप्रेमी पंडित नेहरूंनी तेनसिंगवर अतोनात प्रेम केलं. त्यांच्याच प्रेरणा, पुढाकाराने दार्जिलिंग मध्ये हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात येऊन ‘तेनसिंग नोर्गे’ यांची संस्थेचा पहिला ‘फिल्ड ट्रेनिंग डायरेक्टर’ म्हणून नेमणूक करण्यात आली. या सन्मानित पदामुळे त्यांना जगभरात पर्वतारोहण करता आलं.\nन्यूझीलंडच्या सर एडमंड हिलरी यांनी त्याला काही काळ ‘स्वित्झर्लंड’मध्ये ट्रेनिंग देण्यासाठी आमंत्रित केलं होतं.\nगप्पाष्टक संपता संपत नव्हतं म्हणण्यापेक्षा संपवत नव्हतं.काय काय अन किती किती विचारावं असं होऊन गेलं.बोलावलं होतं “चहा”ला;पण इतक्या प्रकारांची बंगाली मिठाई, स्वादिष्ट पदार्थ होते की जेवणंच झालं.दार्जिलींगला बाहेर हॉटेलात कुठे न मिळाणा-या अस्सल ‘दार्जिलिंग टी’ नंतर पाय निघत नसला तरी उठणं,निघणं क्रमप्राप्त होतं.तेनसिंग स्वतः बाहेरच्या दरवाजा पर्यंत निरोप द्यायला आले याचं विशेष कौतुक वाटलं.\nआज इतक्या वर्षांनंतरही हे भेट दृष्य नजरेसमोर जसंच्या तसं तरळतंय…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत\nदलित, आदिवासी, भटक्या विमुक्त्यांच्या “आश्रमशाळा” : काल, आज आणि उद्या\nमाउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिसाची चित्तथरारक कथा\nएव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेची थरकाप उडवणारी कथा..\nएव्हरेस्ट चढणाऱ्या तब्बल ८ गिर्यारोहकांचा एकाच दिवशी असा भयानक मृत्यू झाला होता\nचिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य\nकेरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत\nदैनंदिन जीवनातल्या या सामान्य सवयी तुमच्या आजारपणाचे कारण बनत आहेत का\n इटलीच्या प्रत्येक हॉटेलातील ह्या बोर्डची कथा तुम्हाला माहितीये काय\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nकलम ३७०, मानवाधिकार आणि काही प्रश्न \nसौंदर्याची भुरळ घालून नाझी सैनिकांच्या शिताफीने कत्तली करणाऱ्या डच क्रांतिकारक महिलेची कथा\nया ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/node/5607", "date_download": "2019-09-21T23:34:44Z", "digest": "sha1:NKXYUF2GBHEZXBCTU4OWKCFU5ZIJETY7", "length": 61281, "nlines": 265, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ’विभक्ती’चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धान्त | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n’विभक्ती’चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धान्त\n'विभक्ती'चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धान्त\n'अ' आणि 'ब' विभक्त होताहेत, तब्बल एका तपाच्या संबंधांतून मुक्त होताहेत. त्यांच्या विभक्त होण्यामुळे त्यांच्या एकत्र अस्तित्वाच्या सगळ्या सामायिक जागा हळूहळू मोडल्या जाताहेत. काय म्हणतात त्याला… ते ग्वानेथ पाल्त्रोव्हचं 'कॉन्शस् अनकपलिंग' वगैरे... तसला काही हा प्रकार नाही. आणि खरं तर तसला काही प्रकारच अस्तित्वात नसतो. माणसं एकत्र आली आणि त्यांच्यातल्या औपचारिकतेच्या सीमा ओलांडल्या गेल्या की मग निरगाठीच पडतात, त्याच्या फाशांत तऱ्हेतऱ्हेच्या भावना, राग-लोभ, अधिकार, अहंकार, एकमेकांवरचं अवलंबित्व अशी अनेक प्रकारची गुंतागुंत होते. हे काही सरळफास नाहीत, की जे सहजी मोकळे करून त्यातून 'कॉन्शस अनकपलिंग' करून घ्यावं, जे चांगलं आहे ते मोडू न द्यावं...मोडतोड झाल्याशिवाय या गुंत्यातून सुटका नाही. एकेक करून विणलेले धागे उसवून निघणार, जमवलेल्या काड्या विखरून पडणार, कोलमडणार आणि सगळ्याच्या अवशेषांवर मालकीचे दावे ठोकले जाणार. हो, मोडतोड तर होणारच\nसमस्या अशी आहे, की 'अ' आणि 'ब' यांच्या या मोडतोडीत इतर काय-काय चिरडलं जातंय याची त्यांना पूर्ण कल्पनाही नाही आणि आपल्या ठेचकाळलेल्या अहंगंडांपुढे त्यांना त्याची पर्वाही नाही. साहजिकच आमच्या 'अ', 'ब', 'क', 'ड', 'ई', 'फ' आणि मी यांच��यातल्या नियमित कट्ट्यांचं काय करायचं याची त्यांना पर्वा नाही आणि इतरांसाठीही ते सगळं सार्वमताने दुय्यम आहे. 'क' तर मला सरळच म्हणतो, \"कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं… तिथे त्यांना त्यांचं घरदार, मुलंबाळं यांच्या विवंचना आहेत आणि तुला कट्ट्यांची काळजी तुझ्या आत्मकेंद्रीपणाला तोड नाही.\" औपचारिकतेच्या मर्यादा पार करून सहजीवनात अडकल्यापासून, 'क' माझ्यावर अशी अधिकाराने आणि मोकळेपणाने टीका करतो. मीदेखील अधिकाराने त्याचं मत निकालात काढते, \"आत्मकेंद्रीपणा ते करताहेत, आपल्यापलीकडे आपल्या गुंत्यात काय-काय आणि कोण-कोण जखडलंय याची त्यांना पर्वाच नाही असं वागतायत.\"\nअर्थात फक्त त्यांनाच नव्हे, तर एकूणच मित्रांच्या विभक्त होण्याचे इतर मैत्र्यांवर होणारे दुष्पपरिणाम या समस्येचं भान कोणालाच नाही असं दिसतं. गेल्या काही महिन्यांतल्या या कल्लोळात मी असहायपणे सेल्फ हेल्प पुस्तकं धुंडाळली, तर मला 'हाऊ टू कोप विथ युअर फ्रेंड्स डिवोर्स' असं एकही पुस्तक सापडलं नाही. सगळ्यांनीच 'क'प्रमाणेच मान्य करून टाकलंय, की विभक्त होत असलेल्या व्यक्ती आणि त्यांची मुलं वगळता या मोडतोडीचा इतर गोष्टींवर होणारा परिणाम नगण्य असल्यामुळे त्याचा विचार करण्याची गरजच नाही; जे मला फार अन्यायकारक वाटतं. 'अ' आणि 'ब' यांच्यामध्ये वितुष्ट आल्यापासून आमच्यासमोर अनेक समस्या तयार झाल्या आहेत. सर्वांत महत्त्वाची समस्या मी आधी म्हटल्याप्रमाणे कट्ट्यांची तयार झाली आहे. 'ब'ने आपला बाडबिस्तरा गुंडाळल्यावर कट्ट्याची नेहमीची जागा - म्हणजे त्यांचं घर - आता 'अ'चं झाली. भेटायची अधिकृत जागा तीच राहिली, पण अर्थातच 'ब'च्या अनुपस्थितीत. 'ब'ला भेटायचं तर ते वेगळं, 'ब'ला आणि इतरांना जमेल तसं; सगळीकडे नवे गडी नाहीतर नवं राज्य.\nपूर्वीचे एकत्र कट्टे म्हणजे आमच्यासाठी केवळ बागडण्याची जागा कधीच नव्हती. बाहेरच्या जगातल्या अडचणी, अन्याय, सुखदुःखं, विसंगती यांना वाचा फोडण्याची, गावगप्पा करण्याची आणि सर्व विषयांवर मनमोकळं भाष्य करण्याची ती एक हक्काची जागा होती. यावर 'ड'चं म्हणणं असं, की मला सर्व विषयांवर भाष्य करावंसं वाटणं हीच एक बिकट समस्या आहे. याला 'ड'चा खवचटपणा म्हणायचं की प्रांजळपणा ही बाब बाजूला ठेवली, तरी मला 'ड'च्या मतावर प्रचंड आक्षेप आहे. मतं असणं आणि ती व्यक्त करणं हा मनुष्य म्हणून जिवंत असण्याचाच अविभाज्य भाग आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी अधिकाराची आरामदायक जागा असणं ही एक अतिशय महत्त्वाची आणि प्राथमिक गरज आहे असंही मला वाटतं. 'ड'सारखी व्यक्तीदेखील फार आग्रहीपणाने नाही, तरी आपल्या खोचक टिप्पण्यांमधून आपली मतं व्यक्त करतच असते हे दाखवून देणं मला भाग पडतं. शिवाय मुद्दा केवळ मतप्रदर्शनाचाही नसतो; असतो तो त्यातल्या संभाषणाचा, देवाणघेवाणीचा, तडजोडीचा आणि आपली मतं चाचपडत, तपासत राहण्याचाही. हे करता येण्यासाठी जी आरामदायक, विश्वासाची, सोयीची, सर्वसमावेशक, सवयीची आणि मतभेद असलेली अशी एक जागा लागते, ती तो कट्टा पुरवायचा. आता या गढूळलेल्या वातावरणात चालू असलेल्या रस्सीखेचीत ना आराम राहिलाय, ना विश्वास आणि गृहीत धरलेल्या साऱ्याच नात्यांबद्दल प्रश्नचिन्ह उमटलंय ते निराळंच. या बदललेल्या भोवतालाची झळ माझ्याइतकीच 'क', 'ड', 'ई', 'फ' यांनाही लागली आहे याची मला खात्री आहे; पण ते सार्वजनिकपणे त्याबद्दल एक निर्विकारपणा घेऊन वावरतात. 'ड'ला तर माझ्यावर टीका करणारे विनोद वगळता सार्वजनिक भाष्य करायलाच फारसं आवडत नाही आणि त्याच्या उच्चासनावरून मानवजातीच्या साऱ्या भावनिक समस्या त्याला बिनमहत्त्वाच्या वाटतात. 'अ' आणि 'ब' यांच्यातलं नातं बिघडत चाललं होतं, तेव्हाही 'ड'ला या 'किरकोळ' कुरबुरीच वाटत होत्या आणि आता हे तंटे विकोपाला गेल्यावरही त्याच्या दृष्टीने त्यांचे इतरांवरचे परिणाम सापेक्ष आहेत.\n'ई' आणि 'फ' नेहमीच सावधपणे वागतात आणि दोन व्यक्तींच्या वैयक्तिक मतभेदांबाबत उघड भूमिका घेणं टाळतात. उघड भूमिका घेणं धोक्याचं असतं. आपले पत्ते उघडे केले, तर गोष्टी आपल्याच अंगावर शेकण्याची शक्यता असते. अभावितपणे एखाद्या व्यक्तीचा रोष पत्करावा लागू शकतो. आपली इतर बाबींविषयी अध्याहृत ठेवलेली मतं उघड होण्याची शक्यता असते. आपण आपल्या अधिकाराच्या तथाकथित मर्यादा ओलांडण्याची भीतीही असते. असले धोके अनेकांना पत्करायचे नसतात. अगदी आपल्या म्हणवल्या जाण्याऱ्या व्यक्तींबाबतही हा धोका पत्करणं शक्य न झाल्यामुळे ते मौन पाळतात, मला त्यांचं मौन 'अ' आणि 'ब'च्या तंट्यापेक्षाही अधिक अस्वस्थ करतं. \"जे होतंय ते 'दुर्दैवी' आहे\" किंवा 'अनपेक्षित' आहे.\" यापलीकडे जाऊन \"हे स्वीकारता येण्यासारखं नाही आणि 'चुकीचं' आहे.\" असं म्हणायला का कचरतात हे लोक जी बाजू लंगडी आहे, अग्राह्य आहे, अन्याय्य आहे, तिच्याबद्दल जाहीर भूमिका घेणं ही नैतिक जबाबदारी का नाही वाटत त्यांना जी बाजू लंगडी आहे, अग्राह्य आहे, अन्याय्य आहे, तिच्याबद्दल जाहीर भूमिका घेणं ही नैतिक जबाबदारी का नाही वाटत त्यांना माणसं दुरावली जात असताना, दुखावली जात असताना, कडवट बनत चालली असताना त्यांच्या आप्तांच्या मौनाने नाती अधिकाधिक अशक्य बनत जात असतात का माणसं दुरावली जात असताना, दुखावली जात असताना, कडवट बनत चालली असताना त्यांच्या आप्तांच्या मौनाने नाती अधिकाधिक अशक्य बनत जात असतात का नाती जपण्याची जबाबदारी फक्त दोन व्यक्तींची असते की त्यांच्या आजूबाजूच्या समूहाचीही असते नाती जपण्याची जबाबदारी फक्त दोन व्यक्तींची असते की त्यांच्या आजूबाजूच्या समूहाचीही असते समूहाने हे शहाणपण दाखवून वेळीच समुपदेशन न केल्यास त्यांच्या व्यावहारिक मौनाला अनैतिक, जाचक आणि निष्ठुर का म्हणू नये समूहाने हे शहाणपण दाखवून वेळीच समुपदेशन न केल्यास त्यांच्या व्यावहारिक मौनाला अनैतिक, जाचक आणि निष्ठुर का म्हणू नये मला 'क', 'ड', 'ई', 'फ' आणि मीदेखील या घटस्फोटाला जबाबदार आहोत असं वाटायला लागतं.\nआपणही बोलायला उशीर केला, म्हणून गोष्टी चिघळत गेल्या असतील अशी शक्यता मी 'क'पाशी बोलून दाखवते. त्यावर 'क'चं म्हणणं पडतं, की \"सर्व जग सर्व काळ आपल्याभोवतीच फिरतं असं तुला का वाटतं काही गोष्टींना आपण जबाबदार नाही आणि काही गोष्टी आपल्याही नियंत्रणाबाहेर असतात, हे मान्य करायला तुला इतका त्रास का होतो काही गोष्टींना आपण जबाबदार नाही आणि काही गोष्टी आपल्याही नियंत्रणाबाहेर असतात, हे मान्य करायला तुला इतका त्रास का होतो\" मग मी 'क'वर नियतीवादाचा आरोप करते. मला माहित आहे, की सर्व घटनांकडे आपल्याच दृष्टीकोनातून पाहणं म्हणजे 'क'ला आत्मकेंद्रीपणा वाटतो; पण माझा दावा असा आहे, की प्रत्येक जीव मूलभूतपणे आत्मकेंद्रीच असतो. सापेक्षता सिद्धान्ताप्रमाणे अगदी काळ आणि अवकाशही निरीक्षकाच्या दृष्टीकोनातून सापेक्ष असतात. इथे आपण तर फक्त मानवी नात्यांचं अर्थनिर्णयन करत आहोत. घडलेल्या घटनांकडे आपल्याच दृष्टीकोनातून पाहणं नुसतं नैसर्गिकच नाही, तर मूलभूतच आहे. माझ्या दाव्यातली विसंगती दाखवायला 'क' फक्त भुवया उंचावून डोळे कपाळात घालतो.\nमाझ्याप्रमाणेच 'अ', 'ब, 'क', 'ड', 'ई', 'फ' हेदेखील त���या-त्या निरीक्षकाच्या सापेक्ष जागेनुसार भूमिका घेतात - काही उघड, तर काही छुप्या. आपापल्या स्नेहाची विभागणी करण्याची जबाबदारी कुणी न सांगता, न मागता निरीक्षकांवरच येऊन पडते. या तंट्यात माझी सहानुभूती 'ब'ला आहे हे उघड व्हायला लागलं आहे. 'ब' मनस्वी आहे, पण उत्छृंखल नाही; आग्रही आहे, पण निष्ठुर नाही; सर्जनशील आहे, पण भावनिक नाही. 'अ' व्यासंगी आहे, पण अहंकारी; चाणाक्ष आहे, पण धूर्तही; आतिथ्यशील आहे, पण व्यवहारीही. ते दोघे एकत्र असताना छान होते, एकमेकांच्या सामर्थ्यांना पूरक आणि एकमेकांच्या उणिवा झाकणारे. आता विभक्तपणे त्यांच्यातल्या उणिवा बोचायला लागल्यात. 'ब'चा आग्रहीपणा दुराग्रह वाटायला लागलाय आणि 'अ' फक्त धूर्तच नव्हे, तर निर्दयही आहे अशी शंका येतेय; पण निर्दयतेहून दुराग्रह हा अधिक मानवी आणि म्हणून माफ करता येण्याजोगा दोष वाटतोय. हे सगळंही अर्थातच सापेक्ष\nआईवडील दोघेही एकाच छताखाली पूर्वीप्रमाणे कायम राहायला हवेत असं वाटणाऱ्या आणि त्यांच्यामधल्या तणावात भरडल्या गेलेल्या मुलांप्रमाणेच मला असाहाय्य वाटतं. 'अ'च्या घरात 'ब'च्या खुणा निर्लज्जपणे दृश्य असतात, 'ब'ने रंगवलेल्या भिंतीवर 'अ'ने नुकतंच लावलेलं चित्र, 'ब'च्या आवडत्या कपांतून 'अ'ची आवडती कॉफी, 'ब'च्या कपाटातून नाहीशी झालेली पुस्तकं आणि त्याजागी वाढलेले 'अ'चे पारिभाषिक ग्रंथ. सर्वांत अंगावर येते ती 'ब'ची बाग. 'अ'च्या अंगणात 'ब'ने हौसेने लावलेली झाडं खुशाल बागडत असतात. 'अ'ने बागकामाचं काम आउटसोर्स केलं आहे, फार महत्त्वाचं नसल्याप्रमाणे. मला बागेच्या पायरीवर एकमेकांच्या अंगावर आश्वस्तपणे रेलून निरर्थक वाद घालणारे ते दोघे आठवतात. 'अ'च्या खवचट टिप्पण्या आणि 'ब'ची पल्लेदार वाक्यं यांच्या पार्श्वभूमीवर 'ब'च्या केसांशी चाळा करणारे 'अ'चे देखणे हात आठवत राहतात. मला या आठवणी व्याकूळ करतात, त्यांच्या विभक्त होण्याने माझ्याही आतलं काहीतरी तुटत जातं. स्नेह, वात्सल्य, आकर्षण, आदर या गोमट्या गोष्टी किती अल्पजीवी असू शकतात या जाणिवेने मी हादरून जाते. 'अ'च्या ठार प्रेमात असताना 'ब'ने माझ्यासमोर बोललेल्या गोष्टींचा शब्दन् शब्द आठवतो, जो आता तो फसवा वाटतो. एकमेकांच्या गुणावगुणांची जाण नसलेलं भाबडं प्रेम नव्हतंच त्यांचं कधी; पण एकदा आकर्षण, आदर आणि सुरक्षितता संपल्यावर ते नातं अगदी बिनबुडाचं ह���तं की काय असं वाटायला लागलंय.\nइतक्या मोठ्या काळाच्या सहवासानंतर, एकमेकांशी इतक्यांदा रत झाल्यावर, शरीराने आणि मनाने इतक्या जवळ आल्यानंतर मग जरी नातं बिघडलं, तरी एकमेकांचा तिरस्कार कारण्यापर्यंत ते कसं येतं या प्रश्नाचं उत्तर शोधत राहणं मला गरजेचं वाटतं. प्रेम आणि तिरस्कार या भावना एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतील काय ज्याच्यावर इतकं प्रेम केलं त्याच्याकडूनच प्रतारणा झाल्याने माणसं अधिक दुखावली जात असतील का ज्याच्यावर इतकं प्रेम केलं त्याच्याकडूनच प्रतारणा झाल्याने माणसं अधिक दुखावली जात असतील का अपेक्षाभंग झाल्यावर, विश्वासातल्या माणसाकडून मानहानी झालीय आणि आपल्याला फसवलं गेलंय असं वाटल्याने माणसं अधिक कटू बनत असावीत हे माझ्या हाती लागलेलं सत्य मला पुरतं निराश करतं. स्वतःला कोणत्याही बंधनात बांधून घ्यायला कचरणारी, कोणालाही आपल्याला दुखावण्याचा अधिकार नाकारणारी, कोणाच्याच फार जवळ न जाणारी, शुद्ध व्यवहारी माणसं सुरक्षित असतात का अपेक्षाभंग झाल्यावर, विश्वासातल्या माणसाकडून मानहानी झालीय आणि आपल्याला फसवलं गेलंय असं वाटल्याने माणसं अधिक कटू बनत असावीत हे माझ्या हाती लागलेलं सत्य मला पुरतं निराश करतं. स्वतःला कोणत्याही बंधनात बांधून घ्यायला कचरणारी, कोणालाही आपल्याला दुखावण्याचा अधिकार नाकारणारी, कोणाच्याच फार जवळ न जाणारी, शुद्ध व्यवहारी माणसं सुरक्षित असतात का 'अ' अधिक व्यवहारी आहे म्हणून या विभक्तीनंतरही शांत राहू शकतो आणि आपण त्यामुळे मुळीच कटू झालेलो नाही असंही दर्शवतो. पण ते खरं असू शकतं का 'अ' अधिक व्यवहारी आहे म्हणून या विभक्तीनंतरही शांत राहू शकतो आणि आपण त्यामुळे मुळीच कटू झालेलो नाही असंही दर्शवतो. पण ते खरं असू शकतं का व्यवहारी माणसाचं आपल्या भावनांवर नियंत्रण अधिक असतं, पण म्हणून त्याला दु:ख कमी बोचतं का व्यवहारी माणसाचं आपल्या भावनांवर नियंत्रण अधिक असतं, पण म्हणून त्याला दु:ख कमी बोचतं का मी फार व्यवहारी नाही आणि आक्रस्ताळ्या भावनाविष्काराहून शांत, नियंत्रण असलेला राग विखारी असू शकतो हे मी अनुभवलं आहे. पण मग फक्त आपल्याप्रमाणेच मानसिकता असलेली व्यक्ती म्हणून माझी 'ब'ला अधिक सहानुभूती आहे का मी फार व्यवहारी नाही आणि आक्रस्ताळ्या भावनाविष्काराहून शांत, नियंत्रण असलेला राग विखार�� असू शकतो हे मी अनुभवलं आहे. पण मग फक्त आपल्याप्रमाणेच मानसिकता असलेली व्यक्ती म्हणून माझी 'ब'ला अधिक सहानुभूती आहे का उत्तरं मिळाल्याचा आभास निर्माण करून शंकेस जागा ठेवणाऱ्या अनुत्तरीत प्रश्नांशी मी चाचपडत राहाते.\nहे नातं इथवर बिघडायला इतका कमी काळ कसा पुरला याचंही मला नवल वाटतं. एके काळी एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेली ही माणसं एकमेकांशी इतक्या क्रौर्याने वागताना पाहून मी बिचकते आणि ही माणसं आपल्याशीही अशीच वागू शकतील या जाणिवेने धास्तावते. माझ्या आणि 'क'च्या नात्याहून जुनं, आणि एके काळी शाश्वत वाटत असलेलं, हे नातं असं विषारी होताना पाहिलं की एकूणच नात्यांबद्दलच कमालीची असुरक्षितता वाटायला लागते. समजांचे गैरसमज, संभाषणातल्या अडचणी, अहंकाराच्या ओझ्याखाली दडपलेल्या भावना ही सगळी समान सूत्रं दिसायला लागतात. हे आपल्याही बाबतीत होऊ शकतं या जाणिवेने मी हडबडते आणि 'क'ला माझी सांकेतिक भाषा शिकवायला जाते. \"मला एकटीला राहू दे.\" म्हणजे \"माझं माझ्या भावनांवरचं नियंत्रण सुटतं आहे, मला एकटीला सोडून जाऊ नकोस.\"; \"मी तुला सोडून जाणार आहे.\" म्हणजे \"माझ्या नाराजीचा तुझ्यावर शून्य परिणाम होतोय हे पाहून मी हतबुद्ध झाले आहे आणि मी कळवळून तुझ्याकडून माफीवजा काहीतरी मागते आहे.\"; \"मला तुझं तोंडही पाहायचं नाही.\" म्हणजे \"मी आत्ता तुझ्यावर भयंकर संतापले आहे, पण तू मला मनवायचा प्रयत्न करत राहा.\"; \"मला आता यावर काहीच बोलायचं नाहीय.\" म्हणजे \"माझं बोलून झालंय, आता तू काहीतरी बोल.\" वगैरे वगैरे. मी असलं काही सांगायला लागले की 'क'चे डोळे माझी थट्टा करायची की नाही या निर्णयसंभ्रमात मिश्कीलपणे हसतात आणि माझ्या असुरक्षिततेवर मला तात्कालिक दिलासा मिळतो.\n'क'ची सांकेतिक भाषा आपल्याला समजते असा माझा आशावाद आहे. 'क' स्वतःहून आपल्याविषयी काही सांगत नसताना, माझ्या मनाने मानलेल्या गोष्टी, गृहीतकं हेच सत्य आहेत असे समजण्याखेरीज अखेरीस पर्यायही नसतो.\nनिजताना 'क'च्या हृदयाचे ठोके ऐकत ताल धरताना मला जाणवतं, की त्याचे जलद ठोके माझ्या हृदयाच्या संथ लयीशी विसंगत आहेत, त्याच्या श्वासांच्या तालाहून माझा ताल निराळा आहे. पण त्याच्या दीड ठोक्याला आपला एक ठोका, त्याच्या सव्वा श्वासाला आपला एक श्वास या विसंगतीतही एक असंबद्ध लय आहे, अपेक्षितता आहे. शरीराचं तापमान किंचित निराळं असूनही एकमेकांच्या बाहूंत जखडल्यावर शरीरांच्या सीमा धूसर होत जातात. आपल्या शरीराचा प्रांत संपून दुसर्या शरीराचा प्रांत कुठून सुरू होतो याची जाणीवच पुसट होते; जणू तोही आपल्याच अस्तित्वाचा विस्तारित प्रांत असावा. एक असंबद्ध विक्षिप्त ताल आणि शरीराचा आश्वस्त स्पर्श आमच्या नात्याला बांधून ठेवतो. मनकवड्यासारखा 'क' पुटपुटतो, \"ते दोघे म्हणजे आपण नव्हे, हे आपल्याबाबतीत नाही होणार, झोप आता.\" मग मी निर्धास्त होते, निदान तेवढ्यापुरती तरी. आणि माझ्या सापेक्ष सुरक्षिततेला कवटाळून झोपी जाते.\n व्यक्तीच्या मनातले तरंग फार कौशल्याने टिपले आहेत. हे स्फुट संपूच नये असे वाटत राहीले.\nव्यवहारी माणसाचं आपल्या भावनांवर नियंत्रण अधिक असतं, पण म्हणून त्याला दु:ख कमी बोचतं का\nस्वभावात पूर असणार्या प्रत्येक माणसाच्या मनातील सनातन प्रश्न असावा हा\nसो कॉल्ड समाज म्हणजे मित्रांशी आपले केवढी गुंतागुंतीचे नाते असते आणि त्यांच्या विसंवादाचा आपल्यावरही किती आणि कसा परीणाम होऊ शकतो हे लिंगनिरपेक्ष नामां/सर्वनामांतून अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nनेमकं स्फुट. याच धर्तीवरचे काही अलीकडचे, काही जुने; काही मित्रपरिवारातले, काही जवळच्या नात्यांमधले अनुभव आठवले आणि काही काळ पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेले.\n*(शीर्षकाचा संदर्भ 'आहे मनोहर तरी': 'सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे.')\nअतीव सुंदर. अगदी टायटलसह.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nपक्कं व्याकरण नि सिद्धता\nशीर्षकासहित सगळं लिखाण आवडलं. दोन माणसांतील ओढ ही अहंतेच्या चढाओढीपर्यंत येते कशी, इ. प्रश्न सार्वकालिक आहेत. पण त्या ओढघसटीच्या गुरुत्वाने भवतालातही ताण निर्माण होतो, यावर नेमकं बोट ठेवणारा लेख.\nतरी शेवटच्या तीन परिच्छेदांनी तिथवरच्या स्वगताला दिलेल्या आकाराने काही काळ स्तब्ध झालो. 'विभक्ती'वरून 'सापेक्ष सुरक्षितते'वर अशा रीतीने आणलेलं आचंबित करून गेलं. असं इतकं सरळ स्वच्छ काही माणसांना लिहिता येतं याचं प्रचंड अप्रूप वाटतं (असंच अप्रूप वाटलं होतं 'हॉलिडे' या चित्रपटात केट विन्स्लेटच्या तोंडचा एक संवाद ऐकताना). तेव्हा एक दंडवत.\nआता प्रतिक्रियेत थोडं वाहवत जाणार आहे..\nइतरांनी कितीही हस्���क्षेप केला वा 'लेट गो', 'लिव्ह इन दि मोमेन्ट'ची कितीही व्याख्यानं ऐकून अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तरी 'मीच का म्हणून लेट गो करायचं ' हाही प्रश्न पडून 'ये रे माझ्या मागल्या' अवस्थेत हतबल होतो माणूस. तरी एक बरं असतं. निदान दोन माणसांत बोलायला वाव तरी असतो; दोष द्यायला, बोल लावायला, आरोप ऐकून भांडायला निदान माणूस बोलायला समोर तरी असतो. शोकांतिका अधिक तीव्र होते जेव्हा माणसं बोलण्यापलीकडे जातात (उदा. 'सदमा' चित्रपटाचा शेवट). हे ज्यांना वेळीच उमगतं त्यांच्यासाठी एक तरी संधी असतेच - ज्यांच्याशी तुटलं आहे नि जी माणसं अजूनही संवाद साधण्याच्या स्थितीत नि कक्षेत आहेत त्यांच्यापर्यंत - हात पुढे करता येण्यासाठी. हा एक मोठाच दिलासा असतो. प्रतीक्षा असते ती आपणहून मौन सोडण्याची, निर्मळ होण्याची.\nप्रतीक्षा असते ती आपणहून मौन सोडण्याची, निर्मळ होण्याची\nया एकाच गोष्टीशी मी स्वतः अनेकदा अडकते. विचारी माणसांना आपण काय करायला हवं, काय बरोबर आहे, काय केलं तर आपलीच या क्लेशदायक अनुभवांतून सुटका होईल आणि आपल्याला 'निर्मळ' होता येईल याची एक अंतस्थ जाणीव असतेच पण अहंकार अनेक गोष्टी करू देण्यापासून आपल्याला थांबवतो. निर्मळ होण्यापेक्षा 'आपण बरोबर आहोत' हे स्वतःला पटवत रहाणं अधिक महत्वाचं व्ह्यायला लागतं, आपली माणूस म्हणून असलेली क्लेशदायक मर्यादा अनेक गोष्टी करण्यापासून स्वत:ला थांबवते. अशावेळी निर्मळ मनाच्या लोकांचा हेवाच वाटायला लागतो, जे महत्वाचं आहे ते टिकवणं, जोपासणं आणि सुधारणं किती सोपं असतं अशा लोकांसाठी.\nइतका सुंदर संवेदनशीलतेन लिहीलेला लेख वाचुन स्तब्ध झालो.\nलेखिकेचं भिरभिरतं संवेदनशील मन, सतत जाणवतं राहत.\nआपली नाती किती नाजुक पायांवर उभी असतात. किती गाफिल किती भेदरलेले असतो आपण आतल्या आत.\nएक छोटासा तरंग बाहेरुन आलेला किती सहज एक्स्पोज करतो आपल्या नात्यांना किती तर्हेने प्रश्नांकित करु शकतो \nकिती भिरभिरती अवस्था होउन जाते अशा वेळेस एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या मनाची\nपुर्ण कळला असे नाही मात्र खुप आवडला पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो विचार करावासा वाटतो या लेखावर\nयाच बोट धरुन स्वतःत डोकवावस वाटतं\nदहशत-ए-चालान कुछ इस कदर बढ़ गयी है ग़ालिब,\nकि बैठते ही कमोड पर पहले सीट बेल्ट ढूंढते हैं-\n अतिशय संवेदनशील आणि सुंदर लेख. या अंकाच्या विषयाला आणि एकूण पार्श्वभूमीला अगदी साजेसा, कळवळून लिहीलेला.\nलेख वाचून काही गोड, काही कडवट जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मित्रपरिवारात झालेल्या विभक्तींच्या. यात सर्वात त्रासदायक बाब अशी असते की कॉलेज-हॉस्टेल वगैरेच्या काळात (आणि जालीय मैत्रीपूर्व काळात) सगळं उघड उघड व्हायचं, आणि मित्रपरिवारही दोन्ही बाजू तपशीलात जाणून घ्यायचा, त्यावर फुकट सल्ला आणि मतप्रदर्शन करायचा आग्रह धरे. किंबहुना, तो त्या परिवाराचा हक्क होता.\nआता थोडं वयामुळे असेल, किंवा मैत्रींच्या बदलेल्या संचारमाध्यमांच्या निराळ्या, अस्पष्ट आचारनियमांमुळे असेल, खोलात जाऊन नेमकं काय झालं, कोण चुकलं, कोणी सुरुवात केली, हे जाणून घ्यायला मित्रपरिवार कचरते. तसे केल्यास उगाच नाक खुपसल्यासारखे वाटते, जेवढे \"शेअर\" केले जाईल तेवढेच घ्यायचे अशी काहीशी पद्धत दिसते: \"टेक ओन्ली वॉट इज फ्रीली गिवन\". दोन्हींत फायदे-तोटे आहेतच, आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणता मार्ग योग्य हे नेहमी आगाऊ कळतेच असे नाही. त्यामुळे कधी जास्त बोलून, तर कधी मौन बाळगून मित्रपरिवारातही गैरसमज वाढत जाऊ शकतात. आपण उगाच बोललो का, किंवा आपण करू शकलो असतो तितकं केलं नाही का, असं वाटत राहतं. आणि या सगळ्यात कुचकट बघे असतातच...\nशेवटचा परिच्छेद विशेष आवडला.\nमैत्रींच्या बदलेल्या संचारमाध्यमांच्या निराळ्या, अस्पष्ट आचारनियमांमुळे असेल\nएकूणच सध्याच्या टोकाच्या व्यक्तीकेंद्री दिशेने चाललेल्या समाजाच्या दृष्टीकोनातून मैत्रीच्या संकल्पना बदललेल्या दिसताहेत. प्रत्येकाला त्याचा खासगी अवकाश देण्याच्या आग्रहामुळे आणि तो आपण दिला नाही तर आपण नाकखुपसेपणा केल्यासारखे होईल म्हणून अगदी राहवत नसूनही आपण अनेकदा मौन पाळतो.\nपरवा पेद्रो आल्मेद्वारने केलेला अॅलिस मन्रोच्या कथांवर आधारित 'ज्युलिएटा' सिनेमा पाहिला; त्यात एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या आत्महत्येस आपण जबाबदार आहोत या अपराधीपणातून न सुटलेल्या एका व्यक्तिरेखेची एक सुरेख गोष्ट आहे. प्रश्न असा नाही की ती व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होण्यास नायिका जबाबदार आहे का पण तिने त्या व्यक्तीची अस्वस्थता ओळखली असती ती आणि थोडी वेगळी वागली असती तर ती व्यक्ती वाचली असती का, हा तो प्रश्न. संचारमाध्यमांच्या निराळ्या, अस्पष्ट आचारनियमांमुळे हा निर्णय घेणे अनेकदा अवघड होते पण त्यातून येणारा अपराधीपणा मात्र चिरंतन.\nएकूणच सध्याच्या टोकाच्या व्यक्तीकेंद्री दिशेने चाललेल्या समाजाच्या दृष्टीकोनातून मैत्रीच्या संकल्पना बदललेल्या दिसताहेत. प्रत्येकाला त्याचा खासगी अवकाश देण्याच्या आग्रहामुळे आणि तो आपण दिला नाही तर आपण नाकखुपसेपणा केल्यासारखे होईल म्हणून अगदी राहवत नसूनही आपण अनेकदा मौन पाळतो.\nव्यक्ती च्या मानसिक जडणघडणीचा परिणामस्वरूप म्हणून व्यक्तीची आंतरिक उर्मी ही असते की व्यक्तीने \"त्यांना\" काही बाबी (प्रसंगी त्यांच्या खासगी अवकाशाची मर्यादा पार करून) सांगाव्यात. व बदलता व्यक्तीकेंद्री संकेत हा non-interference चा आहे. इथे व्यक्तीची इच्छा/उर्मी ही (बदलत्या) व्यक्तीकेंद्री संकेताच्या विपरीत जाते. व या दुविधेमुळे व्यक्ती अस्वस्थ होते.\nव्यक्ती च्या मानसिक जडणघडणीचा परिणामस्वरूप म्हणून व्यक्तीची आंतरिक उर्मी non-interference ची असती व बदलता \"सामाजिक\" संकेत हा \"त्यांना\" काही बाबी सांगाव्या असा असता तर \nमी प्रतिसाद म्हणून प्रश्न विचारलेला आहे.\nसामाजिक संकेतांपैकी अनेक संकेत, शिष्टाचार हे आजची व्यक्ती जन्मास यायच्या आधी अस्तित्वात होते व त्यांचा व्यक्तीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम (व्यक्ती लहानाची मोठी होताना) म्हंजे जडणघडण असं तुम्ही म्हणू शकता. त्यातले काही संकेत हे व्यक्ती बदलू पाहते असे सुद्धा चित्र आहे. म्हंजे संकेताचा व्यक्तीवर परिणाम होतो व व्यक्ती संकेतावर परिणाम करते. म्हंजे औषधाची गो़ळी पोटात गेल्यावर गोळी पोटावर काही परिणाम करते व दुसर्या बाजूला पोटातली यंत्रणा गोळी वर (हे फॉरिन ऑब्जेक्ट आहे असं समजून) काही परिणाम करते.\nतुम्ही म्हणता ती बदलती व्यक्तीकेंद्री व्यवस्था ही मोरल इन्व्हर्जन चे उदाहरण आहे. प्रजातंत्र हे पहिले मोरल इन्व्हर्जन होते. लोकशाही यायच्यापूर्वी लोक सत्ताधीशांप्रति(म्हंजे राजा प्रति) निष्ठ असावेत अशी अपेक्षा होती. आज सत्ताधीश हे लोकांप्रति निष्ठ असावेत अशी अपेक्षा आहे. आजचे सत्ताधीश हे लोकांकडून मत मिळवल्यानंतर सत्तेवर बसतात.\n(१९९२ मधे भारतात जे झाले ते आणखी एक मोरल इन्व्हर्जन होते. बिझनेसेस हे त्यांच्या बहुतांश कृत्यांमधे सरकारला उत्तरदायी आहेत या विचारसरणीपासून दूर जाऊन सरकार हे सुद्धा बिझनेसेस ना उत्तरदायी आहे अशा विचारसरणीचे सुतोवाच झाले. ते जेमतेम १% झालेय हे मान्य. पण झालेय. )\nआज जे वातावरण व्यक्तीकेंद्री दिशेने चाललेले आहे (ज्यास तुम्ही टोकाची व्यक्तीकेंद्री \"रुग्णवाहिका\" असे म्हणू शकता) ती या इन्व्हर्जन ची आणखी एक आवृत्ती आहे असं मला वाटतं.\nप्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार. प्रतिक्रिया वाचतानाही प्रकर्षाने जाणवले की लेखाचे अर्थनिर्णयनही निरिक्षकाच्या दृष्टीकोनानुसारच सापेक्ष आहे पण वाचकाला या लेखाकडे आपल्या अनुभवांच्या परिपेक्ष्यातून पाहाता आले असेल तर हा लेखनप्रपंच सफल झाला हे जाणवून सुखावले. धन्यवाद\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.arvindjagtap.com/katha/", "date_download": "2019-09-21T23:59:24Z", "digest": "sha1:GQKLKHDYNPECOVOWTCJPTURP4UG7OTSP", "length": 4165, "nlines": 45, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "कथा Archives » Arvind Jagtap", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख March 18, 2017 द्वारा अरविंद जगताप\nबंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा. शेतीचा कंटाळा असल्यामुळे तो शेताकडे फिरकायचा नाही. गावात चकाट्या पिटत बसणे हा त्याचा उद्योग. लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. मुलगी झाली. त्याच्या हिश्याला आलेली काही गुंठे शेती त्याने वेगवेगळे धंदे करून विकून टाकली. देशात असा कोणताच पक्ष नाही ज्या पक्षात बंडूने प्रवेश केला नाही. जिल्ह्यात असा कोणताच नेता नाही… Read more »\nप्रकाशनाची तारीख March 11, 2017 द्वारा अरविंद जगताप\nसीताराम एकदम कष्टाळू शेतकरी. मन लावून शेतात काम करणारा. पाणी जरा बरं असत तर लाखो रुपये कमवले असते वर्षाला. पण पाणी कमी असून चांगलं पिक घेतो. नात्यातले लोक जरा नाराज असतात. कारण सीताराम सहसा शेतातलं काम सोडून कुठे कुणाकडे जात नाही. कुणाच्या लग्नाला सुद्धा जायला नको म्हणतो. जत्रा बित्रा तर लांबच. बघावं तेंव्हा सीताराम शेतात…. Read more »\nमला त्याचं नाव सांगा\nप्रकाशनाची तारीख February 6, 2017 द्वारा अरविंद जगताप\nकांतरावचं बायकोपेक्षा शेतावर जास्त प्रेम आहे असं गावात सगळे म्हणतात. शेतातल्या जांभळाच्या झाडापेक्षा कांतराव जास्त टाईम शेतात असतो असं त्यांच्या आईला वाटतं. कांतरावला लहानपणापासून शेतीची आवड. आवड नाही वेड. एक भाऊ सरकारी दवाखान्यात होता. त्याचे काही पैसे यायचे. तोपर्यंत कधी काही नड जाणवली नाही. पण भाऊ अपघातात वारला आणि कांतराव खचून गेले. त्यात चार पाच… Read more »\nगोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-marathwada-tension-due-decreasing-water-level-11237", "date_download": "2019-09-22T00:15:30Z", "digest": "sha1:GIEX2CB4YDU6GDBQMI2M5QZOA75XPOBX", "length": 16455, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Marathwada in tension due to decreasing water level | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणीसाठा घटल्याने मराठवाड्यासमोर चिंतेचे ढग\nपाणीसाठा घटल्याने मराठवाड्यासमोर चिंतेचे ढग\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : पावसाळ्यातच पाऊस पडत नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होण्या���वजी घट नोंदली गेली आहे. ती गेल्या आठवड्याच्या तुलनेत किंचित असली तरी त्यामुळे मराठवाड्याच्या चिंतेत भर पडली आहे.\nऔरंगाबाद : पावसाळ्यातच पाऊस पडत नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट नोंदली गेली आहे. ती गेल्या आठवड्याच्या तुलनेत किंचित असली तरी त्यामुळे मराठवाड्याच्या चिंतेत भर पडली आहे.\nमराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ १९.५५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यात २२.८६ टक्के असलेला ११ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा २१.९७ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्वर, सिनाकोळेगाव या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. मध्यम प्रकल्पांची स्थितीही अवघड आहे. ७५ मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यात तो १५.३४ टक्के इतका होता. गेल्या आठवड्यात १२.५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेल्या ७४६ लघू प्रकल्पांमध्ये केवळ १२.२७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठा ३३.४० टक्क्यांवरून घटून ३३.२४ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे तेरणा मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमधील पाणीसाठाही २८.६० टक्क्यांवरून २७.६० टक्क्यांवर आला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुरू असलेले पाण्याचे टॅंकर व कायम असलेले पाणीपुरवठ्यासाठीचे विहीरींचे अधिग्रहण भूजल स्थितीही स्पष्ट करण्यास पुरेसे आहे.\n३५ मध्यम प्रकल्पांची स्थिती अवघड\nमराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ३५ मध्यम प्रकल्पांची स्थिती उपयुक्त पाणीसाठ्याबाबत अवघड बनली आहे. या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालना जिल्ह्यातील २, बीड जिल्ह्यातील ९, लातूर जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५, नांदेडमधील २ व परभणी जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.\n२९८ लघू प्रकल्पांत ५ टक्क्यांच्या आत उपयुक्त पाणीसाठा\nमराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांपैकी तब्बल २९८ लघू प्रकल्पांमध्ये ५ टक्क्यांच्या आतच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तेरा प्रकल्पांत ५ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पातही ५ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ३ टक्के तर जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात १० टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस पाणी water पाणीसाठा बीड beed तूर लातूर latur उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi जलसंपदा विभाग\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/lifeline/page/2/", "date_download": "2019-09-22T00:57:39Z", "digest": "sha1:DIYGKHOJJ7K6PC76KKT7XV75AUTJWOBR", "length": 21949, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "lifeline: Photo Galleries | Trending & Popular lifeline Photos | Lifestyle, Sports, Travel, Health, News Photo Galleries | फोटो गॅलरी - Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषण�� करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nआयुष्यात 'या' साहसी गोष्टी एकदा तरी नक्की करा\nरक्षाबंधनाला बहिणीला द्या 'या' खास भेटवस्तू\n'हे' चॉकलेट्स जागवतील बालपणीच्या आठवणी\n'या' सुंदर ठिकाणी गर्लफ्रेंडला प्रपोज केलंत, तर सारं काही जिंकलंत\nजॉब इंटरव्ह्यूदरम्यान करू नका या चुका\nराशीवरुन ओळखा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही\n'ही' आहेत बेस्ट शॉपिंग डेस्टिनेशन्स\n'कला'कत्ता... भिंतीवरचा 'हा' चित्राविष्कार मन मोहून टाकेल\n1 एप्रिलपासून 'या' वस्तू होणार महाग\nविराट कोहलीचं स्टाईल स्टेटमेंट\nडोन्ट वेट... फक्त 12 हजारांत विकत घ्या भारतातील 'हे' बेट\nनेमकं किती तास झोपायचं झोपेचं योग्य प्रमाण काय \nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्��ाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5056615869825417344&title=ISO%20Rating%20to%20Science%20Dept.%20of%20Gogate%20College&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2019-09-21T23:20:00Z", "digest": "sha1:W7CG625CO654WJDU6FZMKAJAOVZIJV7C", "length": 11630, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘गोगटे-जोगळेकर’च्या विज्ञान विभागाला ‘आयएसओ’", "raw_content": "\n‘गोगटे-जोगळेकर’च्या विज्ञान विभागाला ‘आयएसओ’\nरत्नागिरी : ‘गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठच नव्हे, तर जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी गुणवत्���ा शिक्षण येथे दिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी या मानांकनाची गरज आहे. आगामी काळात ग्रंथालय आणि कार्यालयीन विभागांनाही हे मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न आहे,’ अशी माहिती रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, आनंद देसाई, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, आयएओ प्रमाणपत्र समितीचे प्रमुख डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. राजीव सप्रे, उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे उपस्थित होते.\nपटवर्धन म्हणाल्या, ‘पुढील तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र ग्राह्य राहणार असून, हे प्रमाणपत्र विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर विभागासाठी आहे. फेब्रुवारीमध्ये याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरणे, त्यानंतर प्राध्यापकांना प्रशिक्षण, ठराविक पद्धतीने माहिती व सूचनांद्वारे सुधारणा, मानांकनपूर्व तपासणी अशा टप्प्यांवर काम करण्यात आले. यासाठी सोलापूरच्या यश कन्सल्टन्सीच्या यशवंत पत्की व लिड ऑडिटर ओंकार पत्की यांचे मार्गदर्शन लाभले. आयएसओ समितीमध्ये १३ प्राध्यापक कार्यरत होते. विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकांचे कामाचे यश, सहकार्य, एकता यामुळे हे प्रमाणपत्र मिळाले.’\n‘आयएसओ ९००१’मध्ये नमुना, विकास, उत्पादन, उभारणी व सेवा याबद्दल गुणवत्तेची ग्वाही देण्यात येते. ‘क्यूएमएस ०८१८०२०२४७’ या क्रमांकांचे प्रमाणपत्र जीएमबीएच जर्मनीमधून मिळाले आहे. कोकणातील अग्रमानांकित असलेल्या गोगटे महाविद्यालयाला हा मान प्रथमच मिळाला आहे.\nया वेळी बोलताना प्राचार्य डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘गोगटे-जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील नामवंत महाविद्यालय आहे. येथे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. कॉलेजमध्ये दोन कँटीन असून, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतीगृह आहे. यातील वाया व उरलेल्या अन्नपदार्थांवर कंपोस्ट खत बनवणार असून, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी बल्बचा वापर ही वाढवण्यात येणार आहे; तसेच रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडणार्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्राध्यापक जे वर्गात शिकवणार आहेत किंवा वेगळा प्रयोग करणार आहेत, त्याची माहिती व्हिडिओ स्वरूपात किंवा लेखी स्वरूपात कॉलेजच्या वेबसाइटवर अपलोड कर���वी, असे आवाहनही प्राध्यापकांना केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल.’\nआयएसओ मानांकनामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांतून विविध व्यवसाय, उद्योगाच्या संधी मिळतील; तसेच अन्य देशांतील अभ्यासक्रमाशी सामंजस्य करार करणे शक्य आहे. आयएसओ ही संस्था जिनीव्हा येथे स्थापन झाली. भारतासह १०० हून अधिक देश याचे सदस्य आहेत.\nTags: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयरत्नागिरीआयएसओ मानांकनरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीRatnagiri Education SocietyRatnagiriGogate-Joglekar CollegeISO RatingBOI\n‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार ‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश रत्नागिरीतील ई-कचऱ्यावर होणार प्रक्रिया ‘गोगटे-जोगळेकर’मध्ये गोळा झाला १०० किलो ई-कचरा\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\nनंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-state-export-policy-19519", "date_download": "2019-09-22T00:17:40Z", "digest": "sha1:I7RJ5JT5XQSBIYQAPYIJTBWLHCASYPFN", "length": 19900, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on state export policy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूरक धोरणानेच वाढेल निर्यात\nपूरक धोरणानेच वाढेल निर्यात\nसोमवार, 20 मे 2019\nसेंद्रिय शेतीमालाची मागणी जगभरातून वाढतेय. वनौषधी निर्यातीलाही चांगलाच वाव आहे. राज्यात जीआय मानांकन लाभत असलेल्या शेतीमालाची यादीही वाढतेय. या सर्वांचे जागतिक बाजारात योग्य ब्रॅंडिंग, मार्केटिंग झाले तर त्यांचीही निर्यात वाढेल.\nके��� द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात शेतीमाल निर्यातीस प्रतिकूल असेच निर्णय घेतले गेले. त्यातच मागील काही वर्षांपासून जागतिक बाजारात बहुतांश शेतीमालाचे कमी असलेले दर, युरोपियन देशांचे वरचेवर बदलते निकष, फळे-भाजीपाला निर्यातीस वारंवार येत असलेल्या तांत्रिक अडचणी यामुळे शेतीमाल निर्यातीत घट झाली असून, आयात वाढली आहे. मागील वर्षभरापासून चीन-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेसुद्धा जागतिक व्यापाराची समीकरणे बदलली आहेत. या व्यापारयुद्धाच्या अनुषंगाने अमेरिकेने आपल्या देशाच्याही नाड्या आवळल्या आहेत. तर चीनमध्ये आपणच अपेक्षित प्रमाणात निर्यातीत वाढ करू शकलो नाही. त्यामुळे कापूस, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, साखर यांचे देशात गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊनही हा शेतीमाल योग्य पद्धतीने आपण देशाबाहेर काढू शकलो नाही. त्यामुळे या शेतीमालाचे देशांतर्गत बाजारातील दर कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.\nमोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केलेला आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढूनही दर कमी मिळत असल्याने त्यांचे उत्पन्न मात्र वाढताना दिसत नाही. हा विरोधाभास दूर करून शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी वर्षभरापूर्वी शेतीमाल निर्यात धोरण तयार केले. या त्यांच्या धोरणात सध्याची शेतीमालाची निर्यात ३० अब्ज डॉलरवरून २०२२ पर्यंत ६० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आपले राज्य शेतीमाल निर्यातीत देशात आघाडीवरचे राज्य आहे. केंद्र सरकारच्या कृषी निर्यात धोरणाला चालना देण्यासाठी राज्याचेही निर्यात धोरणाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरविण्यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापनाही आता करण्यात आली आहे.\nराज्यात शेती करण्यासाठी सध्याची परिस्थिती नक्कीच अनुकूल नाही, तरी सुद्धा देशाच्या एकूण फळे-भाजीपाला निर्यातीमध्ये ३५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीतही जवळपास ५० टक्के वाटा राज्य उचलते. असे असले तरी जागतिक पातळीवर सध्या अत्यंत स्पर्धाक्षम वातावरण आहे. शेतीमाल निर्यातीमध्ये राज्याला अनंत अडचणी येत आहेत. निर्���ात धोरण केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्यामुळे केंद्र-राज्य समन्वयाच्या अभावानेही शेतीमाल निर्यातीला ब्रेक लागतोय. राज्यात निर्यातक्षम शेतीमाल उत्पादन होतो. परंतु, काढणीपश्चात तंत्रज्ञान ग्रेडिंग, पॅकिंग, मूल्यवर्धन, शीतगृहे, शीतवाहतूक यांसारख्या सुविधा नसल्याने निर्यातवृद्धी साधण्यात आपल्याला अपयश येत आहे.\nविशेष म्हणजे या पायाभूत सुविधा उभारण्यात सरकारची गुंतवणूक होत नाही. काही विदेशी गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणूक करायची इच्छा आहे. परंतु, त्यांच्याशी योग्य संपर्क साधला जात नाही. या सर्व अडचणी राज्याच्या स्वतंत्र निर्यात धोरणातून दूर व्हायला हव्यात. शेतीमालाची निर्यात वाढवायची म्हणजे कोणत्या देशात, कोणत्या वेळी, कोणत्या शेतीमालास मागणी असते, त्या देशांचे शेतीमाल आयातीसाठींचे निकष काय आहेत, त्यानुसार उत्पादन कसे घ्यायचे, याबाबत राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या साधनसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. निर्यातवृद्धीसाठी केवळ निर्यातदार कंपन्यांवर अवलंबून न राहता, शेतीमाल उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी पुढे यायला पाहिजे. हे काम क्लश्टरनिहाय झाले पाहिजे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे संघ, कंपन्या यांना शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक ते पाठबळ द्यायला हवे.\nसेंद्रिय तसेच रासायनिक अवशेषमुक्त शेतीमालाची मागणी जगभरातून वाढतेय. वनौषधी निर्यातीलाही चांगला वाव आहे. राज्यातून जीआय मानांकन लाभत असलेल्या शेतीमालाची यादीही वाढतेय. या सर्वांचे जागतिक बाजारात योग्य ब्रॅंडिंग, मार्केटिंग झाले तर त्यांचीही निर्यात वाढेल. यावरही राज्याच्या निर्यात धोरणात विचार व्हायला हवा. \nशेती farming वन forest व्यापार कापूस सोयाबीन साखर उत्पन्न सुरेश प्रभू suresh prabhu कृषी आयुक्त agriculture commissioner महाराष्ट्र maharashtra गुंतवणूक गुंतवणूकदार\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शन��वारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/535-crore-rupees-scam-in-kdmc/108784/", "date_download": "2019-09-21T23:21:44Z", "digest": "sha1:7U4J45JL6ZR2V63MVKVE2HPNIJVBSCRX", "length": 10486, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "535 crore rupees scam in KDMC", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई केडीएमसीचा ५३५ कोटीचा आर्थिक घोटाळा\nकेडीएमसीचा ५३५ कोटीचा आर्थिक घोटाळा\nशिवसेनेच्या नगरसेवकाने सत्यप्रतिज्ञापत्र सादर करत लोकायुक्तांकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.\nमहापालिकेने बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सची वसूली न करताच इमारतींना सीसी दिल्याचा प्रकार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उजेडात आणला आहे. बिल्डर, वास्तुविशारद, नगररचना विभागातील अधिकारी आणि कर निर्धारक व संकलक यांनी संगनमत करून महापालिकेचे सुमारे ५३५ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला असून, या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे नगरसेवक म्हात्रे यांनी सत्यप्रतिज्ञापत्रच सादर केल्याने खळबळ उडाली आहे.\nपालिकेचे १५० कोटीचे उत्पन्न बुडाले\nमहापालिकेचे १९९० ते आजतागायत ओपन लॅण्ड टॅक्स ३९५ कोटी आहे. तसेच १९९५ ते आजतागायत डब्बल मालमत्तेचा कर ५५ कोटी रूपये आहे. या प्रकरणात पालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी व कर संकलक निर्धारक यांनी संगनमत करून इमारत पूर्णत्वाचा दाखल न घेताच, व पालिकेचा मालमत्ता करही वसूल न करता लोकांना राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच पाणी कनेक्शनही देण्यात आले आहे. कम्प्लीशन सर्टीफिकेट न घेतल्यामुळे महापालिकेचे अंदाजे १५० कोटी रूपये उत्पन्न बुडाले आहे. याला पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.\nहेही वाचा – वांद्रे-कुर्ला संकूल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री\nबिल्डर व पालिका अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे\nवास्तव्याचा दाखला, इमारत पूर्णत्वाचा दाखला न घेतल्याने स्टेअरकेस प्रिमीअमपासून मिळणारे १२५ कोटी रूपयांहून अधिक उत्पन्नाचे पालिकेचे नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासनाने अनेकवेळा तक्रार करून कोणतीच माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. बिल्डर व पालिकेतील अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने पालिकेची कोट्यवधी रूपयांची थकित रक्कम अजूनही वसूल होऊ शकलेली नाह��. त्यामुळे या प्रकरणाचे विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे अशीही मागणी वामन म्हात्रे यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. माहितीच्या अधिकारात म्हात्रे यांनी ही माहिती उपलब्ध केली आहे. वामन म्हात्रे यांच्या तक्रारीने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nराज्यसभेत गाजली कोंबडी आणि अंडी | संजय राऊत यांची अजब मागणी\nफईम मचमचच्या राईट हँडला मुंबई विमानतळावर अटक\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nजेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा\n…तर प्राध्यापकांना पदोन्नतीला मुकावे लागेल\nशिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात\nघोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2019-09-22T00:59:05Z", "digest": "sha1:UWPT5MP7DPMNVL2RKP2VTWIDCG5STIII", "length": 2599, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इव्हो आंद्रिच - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nइव्हो आंद्रिच (सर्बो-क्रोएशियन: Ivo Andrić; ९ ऑक्टोबर १८९२ - १३ मार्च १९७५) हा एक युगोस्लाव्हियन लेखक होता. त्याच्या साहित्यासाठी आंद्रिचला १९६१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\n९ ऑक्टोबर, १८९२ (1892-10-09)\nत्रावनिक, ऑस्ट्रिया-हंगेरी (आजचा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना)\n१३ मार्च, १९७५ (वय ८२)\nबेलग्रेड, युगोस्लाव्हिया (आजचा सर्बिया)\nनोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील इव्हो ��ंद्रिचचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसेंट-जॉन पर्स साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nLast edited on १४ ऑक्टोबर २०१५, at २१:५२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-09-21T23:37:58Z", "digest": "sha1:LMJ7HRVQQS3FUXJMJZ2OOWVFPQRWM6TG", "length": 3376, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉनाथन संतानाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉनाथन संतानाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जॉनाथन संताना या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक गट फ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक बाद फेरी (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट फ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-centre-removes-export-incentives-onion-maharashtra-20232", "date_download": "2019-09-22T00:18:59Z", "digest": "sha1:A2XWINBQ7PPISFQASBI6RDSYAAKCFPQM", "length": 20166, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Centre removes export incentives for onion, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारकडून कांदा निर्यात प्रोत्साहन साह्य बंद\nकेंद्र सरकारकडून कांदा निर्यात प्रोत्साहन साह्य बंद\nबुधवार, 12 जून 2019\nसरकार हे कांदा भावाच्या संदर्भात परिस्थितीनुरूप निर्णय घेत असते. बाजार���त सध्या १२०० ते १४०० असे भाव स्थिर आहेत. कांदाभाव स्थिरीकरण तसेच कांदा खरेदी-विक्रीसंदर्भात शासनाने निर्णय घेऊन काम सुरू ठेवले आहे. ज्यामुळे सरकारने हा निर्णय विचारपूर्वक घेतला असावा अशी शक्यता वाटते. निर्यातीत कुठलीही अडचण नाही, निर्यातमूल्य शून्य आहे. फक्त प्रोत्साहन साह्य कमी करण्यात आले आहे.\n- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड, नवी दिल्ली\nनवी दिल्ली: देशांतर्गत बाजारपेठेत कांदा दर कमी झाल्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्राने निर्यात वाढावी आणि दर सुधारावेत यासाठी निर्यात प्रोत्साहन साह्य पाच टक्क्यांवरून १० टक्के केले होते. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यातील दुष्काळ आणि वाढते दर यामुळे निर्यात प्रोत्साहन साह्य बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.\nनिर्यातदारांना मर्चंडाइज् एक्पोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम (एमईआयएस) अंतर्गत कांदा निर्यातीसाठी १० टक्के निर्यात प्रोत्साहन साहाय्य दिले जात होते. ‘एमईआयएस’ योजनेंतर्गत केंद्र सरकार उत्पादन आणि देशनिहाय करात सवलत देते. वाणिज्य मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय व्यापार महासंचालकांनी जारी केलेल्या सूचनेत ही माहिती दिली. ‘‘ताजे आणि थंड कांद्याच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांतर्गत दिले जाणऱ्या ‘एमईआयएस’ योजनेचा लाभ तत्काळ बंद करण्यात आहे. दिले जाणारे १० टक्के निर्यात प्रोत्साहन साहाय्य आता शून्य करण्यात आले आहे,’’ असे सूचनेत म्हटले आहे.\n२०१८ वर्षात देशात उत्पादन वाढल्यानंतर बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले होते. त्यामुळे कांदा निर्यात वाढावी आणि दर सुधारावे यासाठी डिसेंबर महिन्यात केंद्राने आधी दिले जाणारे ५ टक्के ‘एमईआयएस’ अनुदान १० टक्क्यांपर्यंत वाढविले होते. हे अनुदान ३० जूनपर्यंत दिले जाणार होते.\nकांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने दर सुधारले आहेत. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी कांद्याचे घाऊक दर प्रतिकिलो १३.३० रुपये होते. तर दिल्ली येथे किरकोळ विक्री दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे महत्त्वाचे कांदा उत्पादक राज्ये आहेत. मात्र या राज्यांमध्ये दुष्काळ असल्याने उत्पादन घटले आहे.\nदेशात कांदा उत्पादन खरीप, लेट खरीप आणि रब���बी या तीन हंगामात कांदा उत्पादन होते. केंद्राने जूनमध्ये संपत असलेल्या २०१८-१९ च्या पीक वर्षात कांदा उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत वाढून २३६.२० लाख टन राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. मागील वर्षी २३२.६० लाख टन उत्पादन झाले होते.\nदरम्यान, केंद्राच्या निर्यातदारांना प्रत्येक ३० टनाच्या मागे ४५००० रुपये इतका अतिरिक्त खर्च वाढण्याची शक्यता असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. लासलगाव बाजारात कांदा खरेदीमध्ये सद्यःस्थितीत ५० ते १०० रुपयांनी घसरण झाली तर पिंपळगाव बसवंत येथे १०० ते १५० रुपयांनी दर घसरल्याचे सूत्रांनी सांगितले.\nदर नियंत्रणासाठी बफर स्टॉक करणार\nकांदा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असल्याने कांद्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने ५० हजार टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यास प्रारंभ केला आहे. आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजार असलेल्या लासलगावात एका महिन्यात कांद्याचे दर ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारी येथे कांद्याचे प्रतिकिलोचे दर १३.३० रुपये होते. मागील महिन्यात याच काळात दर ९ रुपये प्रतिकिलोवर होते. दरातील वाढती प्रवृत्ती लक्षात घेता सरकारने निर्यात कमी करण्यासाठी निर्यात प्रोत्साहन साह्य बंद केले, असे तज्ञांनी सांगितले.\nसरकारने आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतला आहे. सरकारने पुन्हा सहानुभूतीपूर्वक या निर्णयाबाबत फेरविचार करावा. ज्यामुळे भाव व निर्यात यांचे संतुलन राहून शेतकऱ्यांना अधिकचे दोन रुपये मिळतील.\n- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव\nसरकारने हा निर्णय अचानक घेतल्याने बाजारावर परिणाम झाला आहे. या वर्षी शेतकऱ्याला दोन पैसे अधिक भेटले असते. बाजारभाव टिकले असते. सरकारने आता पुन्हा विचार करावा. कांद्याबाबत निर्णय त्यांच्या हातात आहे.\n- सुनील ठक्कर, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव\nसरकार कांदा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश दुष्काळ मंत्रालय व्यापार बाजार समिती खरीप\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहाद��, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ���ेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/painting/photos/", "date_download": "2019-09-22T00:57:19Z", "digest": "sha1:HUMJEGTVETHFEJHS6DFBVI5CQC4TNUXI", "length": 22562, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "painting Photos| Latest painting Pictures | Popular & Viral Photos of चित्रकला | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्र��झेंटेशन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोलकाता फिरायला जाताय, मग हे खा अन् ते पाहा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअतिसुंदर - क्या 'ग्राफिटी' हाया हाया\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमराठमोळा चित्रकार... जग जिंकलेले कलाविष्कार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचार वर्षांचा पेंटिंग मास्टर; पुण्यातल्या अद्वैतनं काढलेल्या चित्राची किंमत 2 हजार डॉलर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजेलच्या भिंती जेव्हा बाेलू लागतात...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराजा रवी वर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॅनव्हासवर साकारले जिवंत प्राणी-पक्षी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू ��नमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/shiv-sena/photos/", "date_download": "2019-09-22T00:54:15Z", "digest": "sha1:IISG3XEXD37BE7UAG6JT6N5EMDANJSAO", "length": 25295, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena Photos| Latest Shiv Sena Pictures | Popular & Viral Photos of शिवसेना | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nShiv SenaBJPMaharashtra Assembly Election 2019Ram MandirNanar RefineryDevendra FadnavisUddhav Thackerayशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राम मंदिरनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे\nजाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nShiv SenaBalasaheb ThackerayUddhav ThackerayAditya ThackreyShivsena Anniversaryशिवसेनाबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेशिवसेना वर्धापनदिन\nराज्यातील विद्यमान 5 आमदारांसह एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nLok Sabha Election 2019 ResultsShiv SenacongressBJPलोकसभा निवडणूक निकालशिवसेनाकाँग्रेसभाजपा\nयुतीचे हे दिग्गज जिंकले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला असता 'भोपळा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nLok Sabha Election 2019 ResultsShiv SenaBJPNCPcongressलोकसभा निवडणूक निकालशिवसेनाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस\nनाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान\nBy बाळकृष्ण परब | Follow\nLok Sabha Election 2019Maharashtra Lok Sabha Election 2019BJPcongressShiv SenaNCPलोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019भाजपाकाँग्रेसशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस\nLMOTY 2019: भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नेते एकाच टेबलवर भेटतात तेव्हा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nLMOTY 2019Uddhav ThackerayDevendra FadnavisShiv SenaBJPमहाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपा\nभाजपा-सेना नेत्यांच्या 'या' डरकाळ्या, गर्जना वाचून खो-खो हसाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBJPShiv SenaUddhav ThackerayDevendra FadnavisAmit ShahSanjay Rautभाजपाशिवसेन���उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसअमित शहासंजय राऊत\nखा. संजय राऊत यांची 'ही' पाच विधानं वाचून तुम्हीही म्हणाल, 'कुछ तो गडबड है'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nLok Sabha Election 2019Shiv SenaBJPलोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपा\nआता युती होणार... तुम्हाला 'खरं' कारण कळलं का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nLok Sabha Election 2019Shiv SenaBJPDevendra FadnavisUddhav Thackerayलोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nShiv SenaBalasaheb ThackerayDevendra FadnavisUddhav Thackerayशिवसेनाबाळासाहेब ठाकरेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेप���ाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-on-imran-khan-speech-against-india-on-independence-day-zws-70-1951467/", "date_download": "2019-09-21T23:59:22Z", "digest": "sha1:FG2QC26C2HGXCVVMCVXA4HRIKCZBM7BC", "length": 24029, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta editorial on Imran Khan speech Against India on Independence Day zws 70 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nझोले में उसके पास..\nझोले में उसके पास..\nपाकिस्तानी दूरचित्रवाणीवरील चर्चेतील एका सहभागीने आपल्या देशाच्या धोरणाचे वाभाडे काढले.\nस्वत: मोठे होण्याऐवजी दुसऱ्याचा दु:स्वास करीत राहिल्यास सुडाचा आनंद मिळेल, प्रगती दूरच राहील- हे पाकिस्तानला कळायला हवे होते..\nस्वातंत्र्य दिन साजरा करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात केलेली आगपाखड त्या देशाच्या कर्मदरिद्रीपणाशी सुसंगत म्हणावी लागेल. या आगपाखडीचा जागतिक परिणाम उलट पाकिस्तानविरोधातच होत असून तो देश एकटा पडू लागल्याचे दिसते. हे त्या देशाच्या कर्मदरिद्रीपणाचे फलित. हा कर्मदरिद्रीपणा त्या देशाच्या जन्मापासून पाचवीलाच पुजलेला आहे, हे आपण जाणतोच. त्या देश���च्या सगळ्या समस्यांचे मूळ या कर्मदरिद्रीपणात आहे, हेही आपण जाणतो. मात्र त्यामागील कारणाचा विचार आपल्या लोकानुनयी समाजजीवनात होताना दिसत नाही. तीन आठवडय़ांपूर्वी भारताचे चांद्रयान जेव्हा अवकाशात झेपावले; त्यावर भाष्य करताना पाकिस्तानातील ‘द डॉन’ या आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रा. परवेझ हुडबॉय यांनी आपल्या मातृभूमीच्या दैनावस्थेविषयी परखड विवेचन केले, ते या संदर्भात दखलपात्र ठरते. त्यानंतर पाकिस्तानी दूरचित्रवाणीवरील चर्चेतील एका सहभागीने आपल्या देशाच्या धोरणाचे वाभाडे काढले. लोकशाही देशातील माध्यमे माना टाकत असताना लोकशाहीचा केवळ आभास असणाऱ्या पाकिस्तानातील माध्यमांचे हे संदर्भ हे सहोदरी दोन देश एका दिवसाच्या अंतराने आपापले स्वातंत्र्य दिन साजरे करताना महत्त्वाचे ठरतात.\n‘द डॉन’मधील लेखात भारताच्या चांद्रमोहिमेच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या या क्षेत्रातील ‘प्रगती’वर भाष्य करण्यात आले आहे. ‘चांद्रमोहिमेइतकी प्रगती हवी असेल तर पाकिस्तानने प्रथम भारतासारखे पंडित नेहरू घडवायला हवेत,’ असे हुडबॉय यांच्या लेखातील प्रतिपादन. लेखक इस्लामाबाद आणि लाहोर विद्यापीठांत भौतिकशास्त्र शिकवतात. त्यामुळे त्यांच्या लिखाणास एक शास्त्रीय आधार आहे. त्याचा प्रत्यय त्यांनी लेखात केलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या अंतराळ संशोधन संस्थांच्या तुलनेतून येतो. भारताची इस्रो नवनवीन मोहिमा हाती घेत असताना पाकिस्तानची नॅशनल स्पेस एजन्सी सुपाकरे ही मात्र अमेरिका आणि चीनच्या मदतीने पाकिस्तानने कोणते उपग्रह सोडले वा क्षेपणास्त्रे डागली त्याचीच माहिती देण्यात धन्यता मानते, हे सदर लेखक दाखवून देतात. या पाक यंत्रणेचे सर्व प्रमुख हे लष्कराधिकारी आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता किती संकुचित आहे, याचाही तपशील या लेखात आढळतो. पाकिस्तानचा एके काळचा शास्त्रज्ञ धर्म-उपायांनी कर्करोग कसा बरा करता येईल यावर थोतांडी भाषणे देत हिंडतो, तर दुसरा एक महिलांना मासिक पाळीत काय काळजी घ्यावी यावर नैतिक उपदेश देतो. तिसऱ्या एका शास्त्रज्ञाची आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती वाचून त्या देशाच्या सद्य:स्थितीविषयी कीव येते.\n‘भारताचे हे असे झाले नाही, कारण राजा राममोहन रॉय यांच्या सुधारणावादी धोरणाचे व्रत अज्ञेयवादी पं. नेहरू यां���ी पुढे चालवले. पाकिस्तानला मात्र असे नेहरू लाभले नाहीत आणि जी काही सुधारणावादाची धुगधुगी सर सैयद अहमद यांनी दाखवली होती ती नतद्रष्ट पाक राजकारण्यांनी धर्मवाद्यांच्या नादी लागून विझवली,’ असे त्यांचे म्हणणे. ‘सुधारणावादी सर सैयद यांच्याऐवजी धर्मवादी इक्बाल यास प्राधान्य दिल्याने पाकिस्तानची वाताहत झाली,’ या त्यांच्या निष्कर्षांबाबत कोणाचे दुमत असणार नाही. तेव्हा भारतासारखी प्रगती साधावयाची असेल तर पाकिस्तानने प्रथम नेहरू यांच्यासारखे विज्ञानवादी नेतृत्व घडवायला हवे, असे त्यांच्या परखड लेखाचे सार.\nत्याहीपेक्षा परखड होती ती पाक दूरचित्रवाणीवरील चर्चा. त्यातील एका सहभागीने पाकिस्तानला उद्देशून ‘तुम्ही या जगाला दिले आहे तरी काय,’ असा थेट सवाल केला आणि त्याचे उत्तरही देण्याचा प्रयत्न केला. ‘आपण या जगाला ना एखादा शास्त्रज्ञ देऊ शकलो ना अर्थशास्त्री. ना कोणी तत्त्ववेत्ता पाकिस्तानने जगाला दिला ना कोणी तंत्रज्ञ. साधे बॉलपेन वा मोटारीच्या काचा पुसणारी यंत्रणाही आपण देऊ शकलेलो नाही. एक साधी लोकशाही आपण देऊ शकलेलो नाही,’ इतके कठोर आत्मपरीक्षण या चर्चेत झाले.\nहे शब्दश: खरे म्हणता येईल. श्रीनिवास रामानुजन, सी. व्ही. रामन, होमी भाभा, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, एस. एस. अभ्यंकर वा अन्य कोणाइतका शास्त्रज्ञ वा वैज्ञानिक पाकिस्तानने दिलेला नाही. खरे तर बिस्मिल्ला खान नामक एक जागतिक कीर्तीचा शहेनाईवादक त्यांना मिळू शकला असता. पण त्या देशात ‘विश्वनाथजी कहाँ है,’ असे विचारत त्याने तेथे न जाता गंगाकिनारी काशीविश्वेश्वराच्या बनारसलाच आपले घर मानले. त्यामुळे पाकिस्तानची ती संधीही हुकली. धनंजयराव गाडगीळ, अमर्त्य सेन वा रघुराम राजन असा कोणी अर्थशास्त्री, सरकारने आपली कंपनी ताब्यात घेण्याचा अन्याय सहन करूनही देशत्याग न करता आपला उद्योगविस्तार करणारा जेआरडी टाटा यांच्यासारखा उद्योगपती किंवा जगातील अनेक महत्त्वाच्या कंपन्या, औद्योगिक आस्थापने यांचे नेतृत्व करणाऱ्या नामांकितांत कोणी पाकिस्तानी शोधूनही सापडणार नाहीत. कारण ते अस्तित्वात नाहीत. ते अस्तित्वात नाहीत, कारण आयआयटी वा आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्था जन्माला घालणारे राजकीय नेतृत्वच पाकिस्तानात तयार झाले नाही. ते तयार झाले नाही याचे कारण स्वातंत्र्यानंतर आ���ुनिक दृष्टिकोनाचा अंगीकार न करता धर्माच्या आधारे देश चालवण्यात त्या देशाने धन्यता मानली. वास्तविक पाकिस्तान, एक दिवसाने का असेना, पण आपल्याआधी स्वतंत्र झाला.\nपण आज तो आपल्यापेक्षा कित्येक योजने मागे आहे. या काळात पाकिस्तानने आपली देशउभारणी करण्याऐवजी भारताचे नाक कसे कापता येईल, असाच प्रयत्न केला. स्वत: मोठे होण्याचा मार्ग न पत्करता दुसऱ्याचा दु:स्वास इतकाच एखाद्याचा कार्यक्रम असेल तर त्यातून सुडाचा आनंद मिळू शकतो. पण तो अगदीच तात्कालिक असतो. तो संपुष्टात आला की पुन्हा मग आपल्यासमोरील अंधाराची जाणीव होते आणि अशा वेळी आत्मपरीक्षण करून मार्गबदलाचा शहाणपणा न दाखवल्यास सुडाच्या क्षणिक डोळे दिपवणाऱ्या उपायांची निवड केली की हे दुष्टचक्र तसेच सुरू राहते. पाकिस्तानला आता याची जाणीव होत असेल. काश्मीरच्या मुद्दय़ावर जागतिक पातळीवरील एकही देश उघडपणे आपल्या पाठीशी उभा नाही हे पाहून पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा संताप होत असेल. पाक स्वातंत्र्य दिनाच्या त्यांच्या भाषणातून याचेच दर्शन झाले. सौदी अरेबिया आदी इस्लामी देशांनीही पाकिस्तानची तळी उचलण्याचे नाकारले हे पाहून तरी आपल्या देशाचे हे असे का झाले, हा प्रश्न त्यांना पडायला हवा.\nकाश्मीरच्या प्रश्नावर इस्लामी देशदेखील पाकिस्तानच्या पाठीशी नाहीत, याचा अर्थ त्यांना भारताची कृती मान्य आहे, असा होत नाही हे खरे. पाकिस्तानला पाठिंबा न देणाऱ्या या देशांना मोह आणि महत्त्व आहे ते भारताच्या बाजारपेठेचे. ६५ कोटी मध्यमवर्गाची ही बाजारपेठ भारतात विकसित होऊ शकली, कारण भारताने सुरुवातीपासून अंगीकारलेला सुधारणावादी दृष्टिकोन आणि त्यातून साध्य झालेली देशाची आर्थिक प्रगती.\nआणि या सगळ्याउपर धर्मनिरपेक्ष संविधान भारत आपल्या नागरिकांस देऊ शकला. पाकिस्तानी नागरिक याबाबत अभागीच. हे सख्खे शेजारी देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना संविधान असणे आणि ते नसणे यातील फरक उठून दिसणारा आहे. डॉ. दुष्यंतकुमार यांच्यासारखा कवी लिहून जातो त्याप्रमाणे..\n‘सामान कुछ नही है फटेहाल है मगर\nझोले में उसके पास कोई संविधान है’\nतेव्हा या संविधानाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी लक्षात घेणे म्हणजे खरे ध्वजवंदन.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/some-tips-to-be-remembered-while-sending-emails/", "date_download": "2019-09-21T23:20:04Z", "digest": "sha1:YWQRRKEMTIAUQSAVI3INXYLFOX3RE5X3", "length": 11248, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nईमेल पाठवणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालंय. कोणतही ऑफिशियल कम्युनिकेश करायचं झालं की आजकाल समोरचा माणूस ईमेल करायला सांगतो. ऑफिसमध्ये देखील ईमेल शिवाय पान हलत नाही. त्यामुळे आजच्या युगातल्या प्रत्येक व्यक्तीला ईमेल करता येणं अतिशय गरजेचं आहे किंबहुना ईमेल ही काळाची गरज बनली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तर असा हा महत्त्वपूर्ण ईमेल बऱ्याच वेळा समोरच्या माणसाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाची झलक देऊन जातो. म्हणजेच तुमच्या ईमेल वरून त्याच्या लक्षात येते की तुम्ही कसे आहात त्यामुळे एका प्रोफेशनल वे मध्ये तुम्ही तुमचा इमेल ड्राफ्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीवर तुमची चांगली छाप पडेल. आज आम्ही तुम्हाला अश्याच काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही इमेल ड्राफ्ट करताना वापरल्या तर तुमचा ईमेल अतिशय इम्प्रेसिव्ह बनेल आणि समोरचा व्यक्ती त्यामुळे प्रभावित होईल.\nईमेल विषयाला धरून लिहा\nईमेल लिहिताना सर्वप्रथम ईमेलचा विषय समजून घ्या. ईमेल पाठवत असताना त्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करणे टाळावे. ईमेल लिहित असताना, नेमका विषय काय आहे, हे लिहायला बिलकुल विसरू नका किंवा बऱ्याचदा असे होते की आपल्या ईमेलचा आणि विषयात लिहिलेल्या शब्दांचा काही अर्थ नसतो अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्या.\nमहत्त्वाचे मुद्धे ठळक करा\nएखाद्या इ-मेलला लगेच उत्तर मिळण्याची आणि त्यानंतर तुम्हाला काम पुढे सुरू ठेवण्याची गरज असेल, तर तसे मुद्दे ठळक करण्याची सवय लावा जेणेकरून ईमेल पाठवलेल्या व्यक्तीला तो पूर्ण वाचण्याची गरज आहे का किंवा तत्काळ उत्तर देणं अपेक्षित आहे का, हे लक्षात येईल. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, तर उत्तर देताना ‘रिप्लाय ऑल’ करा. त्यामुळे ईमेलची लांबी वाढत नाही.\nयोग्य आणि सहज भाषा वापरा\nप्रत्येक ईमेल करताना वेगळ्या भाषेची गरज असते. आपण ज्याला मेल करत आहोत त्याला डोळ्यासमोर ठेवून भाषा वापरावी. कारण आपल्या भाषेचा पोत कशा प्रकारचा आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे शब्दांची योग्य निवड महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर, ईमेलचा शेवट तुम्ही कशा प्रकारे करता, ते बरंच काही सांगून जाणारे असते. भावनांबाबत जागृत राहा; कारण तुम्ही ज्यांना ईमेल पाठविणार आहात, ती व्यक्ती त्याचा कसा अर्थ लावेल, हे सांगता येत नाही. त्याचबरोबर, ईमेल करताना कॅपिटल अक्षरांचा जास्त वापर करू नका.\nलहान आणि नेमका मजकूर\nईमेल चा मजकूर शक्यतो लहान असल्यास उत्तम , ज्यामुळे आजकाल अनेकदा स्मार्टफोनवरून ईमेल पाहिले जातात. त्यामुळे ‘ऑफिशियल कम्युनिकेशन’मधील मजकूर हा छोटा, पण नेमका असा असावा. म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे, हे नेमक्या मुद्द्यांत, शब्दांत मांडता आले पाहिजे. त्यात गुंतागुंत नसणे उत्तम\nटिप्स अगदी सोप्या आहेत. एकदा Try करून बघाच…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← विमानाच्या काचा गोल का असतात\nतब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली \nडॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर\nचुकीच्या इंजेक्शनमुळे दृष्टी गेली, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाने संघर्ष करून यश मिळवलेच\nबँक खात्यातील किमान सरासरी रक्कम (Average Minimum Balance) कशी ठरवली जाते\nनव्याने तयार होणाऱ्या ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे\nपीटर इंग्लंड ते अॅलेन सॉली : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nया तरुणीने लावलेल्या अफलातून शोधामुळे हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कष्ट वाचणार आहेत\nत्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला \nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nमहापुरात अडकलेल्या जीवांना मदत हाच एकमेव ‘गोल’ ठेऊन केरळ मधल्या फुटबॉल टीमची एकी\nबनावट लग्ने, पहिल्या रात्रीचे व्हिडीओ आणि ब्लॅकमेल : पाकिस्तान्यांचा इंग्लंडमधील क्रूर चेहरा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-21T23:57:41Z", "digest": "sha1:DKK4NNS7HJRDWEFI3OG6ZHOFGUB6PEPQ", "length": 10843, "nlines": 124, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "क्रीडा | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nप्रगत तंत्रज्ञान आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीत शिक्षण क्षेत्राने योगदान द्यावे : लेफ्टनंट जनरल जेपीएस पन्नू\nशहर राष्ट्रवादीमधील घडामोडी वेगवान; अजित पवारांनी साधला इच्छुक उमेदवार , नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद\nआचारसंहिता लागू होताच महापौरांनी केले सरकारी वाहन जमा\nभयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार- संदीप बिष्णोई\nराज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nघरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात\nसत्ताधारी व प्रशासनामुळे शहरात कचरा समस्या; समाजवादी पार्टीचा आरोप\nपवना धरण 100% भरल्यानंतरच दिवसाआड पाणीकपात रद्द होणार : महापौर राहुल जाधव\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nनिर्भीडसत्ता न्यूज – श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली 95 वर्षे अहर्निष कार्यरत आहे, या संस्थेच्या वतीने या वर्षी 16 ते 22 ऑगस्ट या काला...\tRead more\nटीम इंडियाचा उद्यापासून विंडीज दौरा सुरु होणार ��हे. टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार क...\tRead more\nमी फक्त संघासाठी खेळत नाही, तर… : रोहित शर्मा\nमुंबई : विश्वकरंडकानंतर कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यातील वादाची चर्चा होत असतानाच, रोहितने ट्विट करत मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो असे म्हटले आहे. रो...\tRead more\nधोनी आजपासून देणार काश्मिरात पहारा\nश्रीनगर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आजपासून काश्मिरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू होणार आहे. त्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेत दोन महिन्यांसाठी लष्करात सेवा करण्याची इच्छा व्यक...\tRead more\nIndonesia President Cup : मेरी कोमनं पटकावलं सुवर्ण, ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रॅन्कचा धुव्वा\nनिर्भीडसत्ता न्यूज – सध्या परदेशात सराव करणाऱ्या तसेच स्पर्धेत सहभागी होत असलेल्या हिमा दाससह काही धावपटू आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. लखन...\tRead more\nपालिकेतर्फे शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन\n17 खेळांच्या उपांत्य व अंतिम लढती म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात होणार; क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांची माहिती निर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पालिका व खासगी शाळांसाठ...\tRead more\nविराटच्या उपस्थितीत मुंबई पर्वाचा श्रीगणेशा\nप्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वातील पहिला टप्पा पार पडला आहे. यजमान तेलगू टायटन्स संघाने हैदराबादमधील आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळत या पर्वाला सुरुवात केली. यानंतर प्रो-कबड्डीचं हे वादळ आता...\tRead more\nपाकिस्तानी क्रिकेटपटूची मुलींसोबत चॅटिंग; स्क्रीनशॉट झाले व्हायरल\nनिर्भीडसत्ता न्यूज- पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम-उल-हक अनेक मुलींना फसवत असल्याचे प्रकरण आज (बुधवार) सोशल मीडियातून उघडकीस आले. एका ट्विटर युजरने इमामशी केलेले व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट ट्विट...\tRead more\nधोनीने शब्द पाळला, पॅराशूट रेजिमेंटमधील खडतर प्रशिक्षणाला सुरुवात\nनिर्भीडसत्ता न्यूज- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पॅराशूट रेजिमेंटमधील खडतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. बुधवारी धोनी आपल्या युनिटमध्ये दाखल झाला. दोन महिने धोनीच...\tRead more\nEng vs Ire Test : विश्वविजेत्यांना आयर्लंडचा धक्का, पहिल्या डावात इंग्लंड ८५ धावांत गारद\nनिर्भीडसत्ता न्यूज- वन-डे विश्वचषकाचं विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे पाय अवघ्या काही दिवसांमध्येच जमिनीवर आले आहेत. आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अ...\tRead more\nमहावीर जयंती : जैन धर्माची लोकप्रिय मंदिरे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/content/tourism", "date_download": "2019-09-21T23:44:10Z", "digest": "sha1:XH37GT2TKIP4BBKLMMH6FMTMOQUMPGRA", "length": 14244, "nlines": 197, "source_domain": "www.misalpav.com", "title": "भटकंती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजे न देखे रवी...\nमिसळपाव.कॉमवरील सर्व सगले भटकंती सदरातले लेखन येथून बघता येईल.\nसायकल दौरा पूर्वेचा घाट- असा घातला घाट १ मित्रहो 6\nथिबा पॅलेस दिनेश५७ 4\nचोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ आकाश खोत 0\nजावे फेरोंच्या देशा - भाग ३ : कैरो कोमल 16\nकेरळ मध्ये फिरण्यासंदर्भात माहिती हवी आहे सान्वी 19\nईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५ टर्मीनेटर 35\nसायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा\nजावे फेरोंच्या देशा - भाग २ : तयारी-तयारी कोमल 14\nईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२ टर्मीनेटर 88\nHawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe चामुंडराय 72\nआमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - ३) वैभव.पुणे 20\nजावे फेरोंच्या देशा - भाग १ : पूर्वनिरिक्षण कोमल 15\nइंटरनॅशनल ट्रॅव्हल साठी एखादी चांगली टुरिस्ट कंपनी सुचवा .... प्रिया१ 72\nनितान्त सुंदर स्प्लिट ......\nआमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - २) वैभव.पुणे 11\nसफर लडाखची भाग २- द्रास आणि रक्षाबंधन हकु 15\nआमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - १) वैभव.पुणे 11\nसफर लडाखची भाग १ - 'अखेर ठरलं...' हकु 16\nसिक्कीम बद्दल माहिती हवी आहे रात्रीचे चांदणे 17\nमाथेरानवर सायकल स्वारी अन्या बुद्धे 15\nनायगारा-निसर्ग शक्तीचा एक सुंदर अविष्कार अभिजित भिडे 8\nपन्हाळगड ते विशाळगड, एक स्मरणयात्रा (Panhalgad to Vishalgad) दुर्गविहारी 17\nरामगड किल्ला अभिजित भिडे 3\nचोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड आकाश खोत 3\nगुजरात ट्रिप बद्दल माहिती हवी ahe MipaPremiYogesh 22\nड्रॅगनच्या देशात १५ - लेशानचा बुद्ध आणि चोंगचिंग डॉ सुहास म्हात्रे 12\nप्लिटविस -क्रोएशिया स्मिता दत्ता 26\nफोटो ओळखा 2 खंडेराव 231\nचोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल आकाश खोत 8\nशिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात – २ (उत्तरार्ध) चौथा कोनाडा 20\nरायरेश्वर - दुर्ग संवर्धन व्लॉगर पाटील 16\nस्पिती घाटी - भाग 2 (सोलन - शिमला -कुफ्रि) व्लॉगर पाटील 4\nस्पिती घाटी , हिमाचल प्रदेश (Spiti Valley) - पहिली मराठी vlog series व्लॉगर पाटील 1\n#कांदळवन_सफारी_वेंगुर्ला (एक अविस्मरणीयय आणि पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटणारा अनुभव.) नूतन सावंत 20\nमाझ्या पुणे गोंदवले प्रवासात टिपलेले काही क्षण गीतांजली टिळक 30\nराजमाची २०१९०६०४ कंजूस 28\nईशान्य भारत : आसाम समर्पक 32\nमाचीप्रबळ येथील कॅम्पिंग saumitrasalunke 3\nचोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार आकाश खोत 10\nसायकलींग करताना.. मोदक 86\nथायलंड - ८ दिवस ट्रिप प्लान (स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाणार्यांसाठी) टवाळ कार्टा 51\nदिघी - आगरदांडा फेरी बोट कंजूस 14\nशिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १ चौथा कोनाडा 34\nMp4 trek नमिता श्रीकांत दामले 7\nईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३ टर्मीनेटर 53\nछत्रपती शिवाजी महाराज कि जय\nताडोबा - वाघांच्या राज्यात व्लॉगर पाटील 2\nकोलकता किंवा हलदिया इथे कुणी मिपाकर आहेत का\nफोटो ओळखा. खंडेराव 302\nपुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) किरण कुमार 29\nमाथेरानची सायकल सफर नमिता श्रीकांत दामले 10\nसहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 6 : अलिबाग ते बदलापूर व्हाया मुंबई अन्या बुद्धे 18\n\"मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सांगणारी डोंगरयात्रा\" दिलीप वाटवे 18\nसहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 3 : पाचगणी ते खेड अन्या बुद्धे 7\nसहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 4 : खेड ते हरिहरेश्वर अन्या बुद्धे 12\nसहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 5 : हरिहरेश्वर ते अलिबाग अन्या बुद्धे 5\nहंपी आणि हंपी..भाग 2 हर्षद खुस्पे 21\nसहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 2 : पुणे ते पाचगणी अन्या बुद्धे 7\nसहा दिवस सायकल भ्रमंती: भाग 1: बदलापूर ते पुणे अन्या बुद्धे 8\nपुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी प्रशांत 14\nमाझी आयर्नमॅन भाग -२ (तयारी) पुतळाचैतन्याचा 5\nहंपीला गवसणी भाग 2 kool.amol 10\nमाझी आयर्नमॅन स्पर्धा (भाग-१) पुतळाचैतन्याचा 26\nस्टॅचू ऑफ युनिटी - सरदार पटेलांचा अतिभव्य पुतळा \nएक वेगळी भेट NRCC ला कैलासवासी सोन्याबापु 71\nढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला व्लॉगर पाटील 14\nपूर्व आफ्रिका भटकंती - इथियोपिया लाईव्ह ब्लॉग समर्पक 30\nकोकणात सहलीसाठी मार्गदर्शन हवे आहे गणेश.१० 5\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4759427951314507364&title=India%20successfully%20launches%20communication-satellite%20G%20sat-31.&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-09-21T23:29:20Z", "digest": "sha1:KATVC5U2ZFJAONJ2ZYXMS3UKXIZ4Y2WQ", "length": 8873, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘जीसॅट-३१’चे यशस्वी प्रक्षेपण", "raw_content": "\nनवी दिल्ली : भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचा संदेशवाहक उपग्रह ‘जीसॅट-३१’चे बुधवारी, सहा फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.\nयुरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने हे प्रक्षेपण केले. यानंतर ४२ व्या मिनिटानंतर तीन वाजून १४ मिनिटांनी उपग्रह भू-स्थैतिक कक्षेमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन दोन हजार ५३५ किलोग्रॅम आहे. ‘जीसॅट-३१’ हा ४० वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. ‘जीसॅट-३१’चा कार्यकाळ १५ वर्षे आहे. ‘जीसॅट-३१’ आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह ‘इनसॅट-४ सीआर’ची ��ागा घेईल. ‘जीसॅट ३१’चा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट, न्यूज गॅदरिंग, डीटीएच आदी सेवांसाठी होईल. त्याचबरोबर हा उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपाँडरच्या मदतीने अरबी सागर, बंगालची खाडी आणि हिंद महासागराच्या विशाल समुद्री क्षेत्रावर संदेशवहनासाठी विस्तृत कव्हरेज देईल.\n‘या प्रक्षेपणात कोणतीच समस्या आली नाही.एरियन स्पेस आणि इस्रोचे अधिकारी जानेवारीपासून येथे उपस्थित होते,’ अशी माहिती सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस. पांडियन यांनी दिली. ‘या वर्षी जुलैमध्ये भारताकडून याच प्रकारचा आणखी एक जीसॅट -३० उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.\nTags: जीसॅट-३१फ्रेंच गयानाभारतसंदेशवाहकउपग्रहभारतीय अंतराळ संशोधन संस्थाइस्रोसतीश धवन स्पेस सेंटरएस. पांडियनIndiaGSat-31SatelliteISROSatish Dhavan Space CenterCommunicationBOI\nढगाळ हवामानातही जमिनीवर लक्ष ठेवणाऱ्या उपग्रहाचे ‘इस्रो’कडून यशस्वी प्रक्षेपण विद्यार्थ्यांना चांद्रयान बनवण्याची संधी ‘इस्रो’तर्फे पुण्यात अंतराळविषयक प्रदर्शन ‘इस्रो’च्या उपग्रहांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी अंतराळविश्वात पुन्हा एकदा भारताचा जयघोष\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\n‘‘१०८’ रुग्णवाहिका महाराष्ट्राची जीवनदायिनी’\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-electricity-supply-disturb-due-flood-situation-pune-maharashtra-22277", "date_download": "2019-09-22T00:18:26Z", "digest": "sha1:HFJPK7USOV22GFY3O4ONNNJ4SRPROVAV", "length": 15876, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, electricity supply disturb due to flood situation, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज�� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात अडीच लाखांवर ग्राहकांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित\nपुणे विभागात अडीच लाखांवर ग्राहकांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nपुणे ः पुणे विभागात झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी पूरस्थिती अजूनही कायम असून, सुमारे २६ उपकेंद्रांतर्गत ८५५५ रोहित्रे बाधित झाली आहेत. यामुळे विभागातील दोन लाख ६५ हजार ६३१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना लागत आहे.\nपुणे ः पुणे विभागात झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी पूरस्थिती अजूनही कायम असून, सुमारे २६ उपकेंद्रांतर्गत ८५५५ रोहित्रे बाधित झाली आहेत. यामुळे विभागातील दोन लाख ६५ हजार ६३१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना लागत आहे.\nविभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या गावांना जवळपास २६ उपकेंद्रांवरून वीजपुरवठा केला जातो. त्यासाठी बिगर शेतीकरिता १७१, तर शेतीकरिता २५९ वीजवाहिन्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. या वाहिन्यांवर सुमारे ८५५५ रोहित्रे जोडलेली आहेत. मात्र, जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोहित्रे बाधित झाली असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २ हजार ७४० वीज रोहित्रे अजूनही बाधित आहेत. त्यामुळे एक लाख १५ हजार २८१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही बंद आहे. सांगली जिल्ह्यातही २२९१ रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे एक लाख १० हजार ५६८ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. साताऱ्यातही ६९५ वीज रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे नऊ हजार ८३ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.\nविभागात पूरग्रस्त भागात आत्तापर्यंत एकूण नऊ उपकेंद्रे सुरू करण्यात आले आहेत. या उपकेंद्रांवरून कृषी आणि बिगर कृषी मिळून सुमारे ४२८२ रोहित्रांमार्फत सुमारे दोन लाख ७६ हजार ४६३ नागरिकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५६२ रोहित्रे सुरू झाली आहेत. येथील एक लाख ३४ हजार ६९५ नागरिकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात १८६० रोहित्रे सुरू झाली असून, ६८ हजार ९४१ नागरिकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सागंलीमध्ये ६०० रोहित्रांमार्फत ९१ हजार २१७, साताऱ्यात ६९० रोहित्रांमार्फत २२ हजार ९२२, तर सोलापूरमध्ये ५६७ रोहित्रांमार्फत दहा हजार ६८८ नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.\nपुणे विभाग वीज कोल्हापूर शेती सांगली\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5130570119878323990&title=Book%20Review%20-%20Gaban&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-09-21T23:59:23Z", "digest": "sha1:MNJVPK45TXNERHRLILLTLRA4G3W347DD", "length": 7812, "nlines": 126, "source_domain": "bytesofindia.com", "title": "गबन", "raw_content": "\nमुन्शी प्रेमचंद हे हिंदी साहित्यातील अजरामर लेखकांपैकी एक. त्यांच्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी ‘गबन’ ही कादंबरी मराठी वाचकांपुढे सादर झाली आहे. रूपाली भुसारी यांनी या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. खात्या-पित्या घरातील जालपाचा विवाह रमानाथ या तरुणाशी होतो. शिक्षण अपूर्ण असलेल्या रमानाथला छानछौकीत राहण्याची सवय होती. जालपाला लहानपणापासून दागिन्यांची हौस होती. तिला सोन्याचा हार हवा असतो. येथूनच खोटेपणा सुरू होतो. रमानाथ नोकरी करताना गैरप्रकार सुरू करतो. कर्जबाजारी झाल्याने तो घरातून परागंदा होतो. एका सद्गृहस्थाकडे आसरा मिळाल्यानंतर तो चहाचे दुकान टाकून प्रामाणिकपणे जगण्यास सुरुवात करतो. पैसे हातात खुळखुळायला लागल्यावर पुन्हा त्याची विलासी वृत्ती जागृत होते अन् लबाडी फसवणूक अशा गुन्ह्यांत रमानाथ गुंतत जातो. या प्रवासात जालपा त्याला नैतिकतेचे धडे शिकवते; पण त्याची साथ सोडत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तींचा सहवास त्यांना मिळतो. या कथानकात त्या काळातील ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची बदलती मूल्ये, आयुष्यातील दुःखे आणि श्रेष्ठ मानवी मूल्यांचे ���र्शन होते.\nलेखक : मुन्शी प्रेमचंद\nअनुवाद : रूपाली भुसारी\nप्रकाशन : वरदा प्रकाशन\nमूल्य : ४०० रुपये\n(‘गबन’ ही कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: गबनवरदा प्रकाशनमुन्शी प्रेमचंदरूपाली भुसारीGabanMunshi PremchandVarada PrakashanRupali BhusariNovelकादंबरीहिंदीमराठीBOI\nसंपूर्ण पंचतंत्र छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांसाठी योगा + दातांची सुरक्षा सम्राट अशोक चरित्र ट्रेझर आयलँड\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\n‘‘१०८’ रुग्णवाहिका महाराष्ट्राची जीवनदायिनी’\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-almatti-dam-cause-flood-maharashtra-22271", "date_download": "2019-09-22T00:20:19Z", "digest": "sha1:3R4QKNOXCV7NCTIK2SMFVTCYWNMA3KSS", "length": 23624, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, almatti dam cause for flood, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटकच्या हावरेपणामुळेच ‘अलमट्टी’ला बट्टा\nकर्नाटकच्या हावरेपणामुळेच ‘अलमट्टी’ला बट्टा\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nमुळात १९६५ च्या आधी अलमट्टी धरण बांधताना कर्नाटकने उंचीबाबत महाराष्ट्राला काहीच विचारले नसल्याचे मूळ अभ्यासात आढळून येते. त्यामुळे पूर्वीपासून आपले प्रशासन गाफिल राहिले. पुढे अनेक वर्षानंतर लवादासमोर आम्ही अलमट्टी व पूर याचा संबंध स्पष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, अलमट्टीचा फुगवटा कृष्णेच्या पात्रातच राहतो. पुराचे पाणी इतरत्र पसरत नाही, असा दावा कर्नाटकने लवादासमोर केला. यात आमचे ऐकले गेले नाही. उंची वाढली गेली. आमच्या मते अलमट्टीच्या मुळ फुगवट्यावर पुन्हा इकडून महाराष्ट्राने सोडलेल्या पाण्याचाही फुगवटा तयार होतो. यामुळे कृष्णेत एका फुगवट्यावर पुन्हा दुसरा फुगवटा चढून गुंतागुंतीची स्थिती तयार होते. त्यामुळे पूर वहन प्रक्रियेत मोठा अडथळा येतो. मात्र, आता हे सिद्ध करण्यासाठी उपग्रह तंत्राचीच मदत घ्यावी लागेल.\n- जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे, सदस्य, कृष्णा पाणी तंटा लवाद\nपुणे : कोयना धरणाचा विसर्ग व मुक्त क्षेत्रातील पाऊस यामुळे २०० टीएमसीपेक्षाही जास्त पाणी कृष्णा नदीवाटे शेवटी अलमट्टी धरणातच येण्याची स्थिती असतानाही कर्नाटकने हावरेपणे अलमट्टीतून सतत कमी पाणी सोडले आहे. यामुळेच ‘अलमट्टी’च्या नावाला बट्टा लागतो,’ असे मत जलसंपदा विभागातील उच्चपदस्थांनी व्यक्त केले.\nअलमट्टीची क्षमता १२३ टीएमसी (अब्ज घनफूट) आहे. महाराष्ट्रातून कृष्णेचे सर्व पाणी शेवटी अलमट्टीच्याच दिशेने जाणार असते. कोयनेतून सोडले जाणारे पाणी व कोयना ते कोल्हापूर या दरम्यानच्या मुक्त क्षेत्रातील पूर व पावसाचे पाणी यंदा २०० ते २५० टीएमसीच्या आसपास होते. ‘अलमट्टी’च्या क्षमतेपेक्षाही दुप्पट पाणी वरच्या भागात असताना कर्नाटकने अधाशासारखे पाणी अडवून ठेवण्याचा खटाटोप केला, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nअलमट्टीचा सरासरी विसर्ग कमीच\nअलमट्टीमुळे राज्यात पूर येतो की नाही हे स्पष्ट होत नसले तरी धरणात पाणी अडविण्याचा अधाशी प्रयत्न कर्नाटक करीत असल्याचे सिद्ध होते, असे अभियंत्यांचे मत आहे. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रातून अलमट्टीत सरासरी चार लाख ६४ हजार क्युसेक पाणी येत (इनफ्लो) होते. मात्र, अलमट्टीतून विसर्ग (डिस्चार्ज) तीन लाख ९१ हजार क्युसेकचा आहे. कोयना, वारणा या धरण क्षेत्रात ३ ऑगस्टनंतर अतिवृष्टी झाल्याने सांगलीत पूर आला. पाणलोट क्षेत्रात पुराची स्थिती असताना आणि पुढील चोवीस तासात अलमट्टीत प्रतिसेकंदाला पावणेतीन लाख क्युसेक पाणी येईल, हे माहीत असतानाही कर्नाटकने संथ डिस्चार्ज ठेवत आडमुठेपणा केल्याचे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे.“अलमट्टीचा विसर्ग पाच लाख २० हजार क्युसेकपर्यंत नेता येईल. तुम्ही विसर्ग तातडीने वाढवा, अशी विनंती महाराष्ट्राकडून कर्नाटक प्रशासनाला केली जात होती. पण चार दिवस अलमट्टीचा विसर्ग साधा चार लाखाच्याही पुढे नेला गेला नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली. कोल्हापूर, सांगली पाण्यात गेल्��ावर हाहाकार उडाल्यानंतरदेखील अलमट्टीचा विसर्ग कायम ठेवला गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.\nविसर्ग साडेपाच लाखांनी हवा होता\nराज्याचे माजी जलसंपदा सचिव जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे म्हणाले, “अलमट्टीच्या मूळ फुगवट्यावर पुन्हा आपल्या राज्याचाही फुगवटा चढतो. त्यामुळे पूर वहनात अडथळे येतात. तथापि, याचा उपग्रह तंत्राद्वारेच अभ्यास होऊ शकतो. दुसरे म्हणजे अलमट्टीचे पाणी दोन्ही राज्यांनी समन्वयानेच सोडले पाहिजे. हा समन्वय तांत्रिकच नव्हे तर राजकीय यंत्रणेद्वारेही अत्यावश्यक ठरतो. कृष्णा खोऱ्यातील अतिवृष्टी आणि पुराचे पाणी याचा सतत आढावा घेत अलमट्टीचे विसर्ग ठरवणे योग्य ठरले असते. मात्र, कर्नाटकने हावरटपणे पाणी अडवून ठेवल्यास समस्या उद्भवणारच.\"\n\"यंदा अलमट्टीतून साडेपाच लाख क्युसेकने पाणी आधीपासून सोडत राहिले असते तर महाराष्ट्रात पुराचे संकट आले नसते. आरडाओरड झाल्यावर शेवटच्या क्षणी एकदम साडेपाच-सहा लाखांनी जादा पाणी सोडून कर्नाटकने स्वतःही संकट ओढून घेतल्याचे दिसतेय,” असेही वडनेरे यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, कोल्हापूर-सांगलीमधील पूरस्थितीला अलमट्टी जबाबदार आहे की नाही यावरून जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांमध्येच दोन मतप्रवाह तयार झालेले आहेत. “कर्नाटकचा पाणी हावरेपणा, अलमट्टीतून वेळेत पाणी न सोडणे, अलमट्टीच्या प्रशासनाने महाराष्ट्रातील वेळोवेळीच्या स्थितीचा अभ्यास न करणे व समन्वय न ठेवल्याने त्याचा शेवट महापुराच्या मानवनिर्मित समस्येत होतो,” असे काही निष्णात अभियंते सांगतात. मात्र, दुसऱ्या गटाला हे मान्य नाही. “महापुराला सर्वस्वी अलमट्टी जबाबदार नाहीच. उलट पंचगंगा व कृष्णेच्या संगम भागात पुराच्या पाण्याचे संध भोवरे तयार होतात. त्यामुळे पाणी कुठेही घुसते. या जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापनही कुचकामी आहे. दुसरे म्हणजे या भागाची भौगोलिक स्थिती अशी आहे की पुराचे पाणी बाहेर पडण्यास वेग मिळत नाही. तिसरे कारण म्हणजे नद्या व उपनद्यांवर झालेली अतिक्रमणे, मूळ नैसर्गिक पात्राचे झालेले आकुंचन, बुजवलेले ओहोळ-ओत-सरळी-छोटे नाले, नदीपात्रांमध्ये झालेले पूल व बांधकामे यात आहेत. चौथे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगली-कोल्हापूरची भौगोलिक स्थिती, अभूतपूर्व पाऊस, सर्व धरणांमधून एकाच वेळी विसर्ग यामुळे पूरस्थ���ती आवाक्याबाहेर गेली,” असे ठाम मत जलसंपदा विभागातील एका उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केले.\nअलमट्टीत नेमस्या काय घडामोडी झाल्या\nतारीख पाण्याची आवक पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये)\n५ ऑगस्ट २.४५ लाख २.९० लाख\n६ ऑगस्ट २.७९ लाख ३.१६ लाख\n७ ऑगस्ट ३.६२ लाख ३.९० लाख\n८ ऑगस्ट ३.६२ लाख ३.९० लाख\n९ ऑगस्ट ३.४९ लाख ३.६४ लाख\n१० ऑगस्ट ५.७० लाख ५.३० लाख\n११ ऑगस्ट ५.४४ लाख ६.०० लाख\n१२ ऑगस्ट ५.४० लाख ६.३० लाख\nटीप : “कृष्णा नदी व खोऱ्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या धरणातील पाणी वाढू शकते,” असा संदेश कर्नाटकला दोन ऑगस्टला देण्यात आला होता.\nअलमट्टी धरण कर्नाटक महाराष्ट्र प्रशासन उपग्रह पुणे कोयना धरण पाऊस कृष्णा नदी जलसंपदा विभाग कोल्हापूर सांगली पूरस्थिती सोलापूर\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन ��ष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/author/tulsi-anmbile/", "date_download": "2019-09-21T23:50:36Z", "digest": "sha1:J36RSJJSYYLMCHKTP4TCXR7LEGCPHEBG", "length": 15504, "nlines": 284, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तुलसी आंबिले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nकरविली तैसीं केली कटकट\nपरंतु ही शक्ती केवळ शाब्दिक रचनेतूनच येत नसते. तशी रचना म्हणजे ‘अनुभवावाचून सोंग संपादणी.\nमरण माझे मरोन गेले..\nहृदयातील ज्ञानदिवा प्रकाशल्यानंतर होणारा ‘तेथीचा आनंद’ ब्रह्मांडातही न मावणारा.\nत्या शोंकें मेदिनी फुटो पाहे..\nया सगळ्याच्या केंद्रस्थानी होता पुणे आणि सुपे परगणा. देहू याच सुपे परगण्यातले.\n म्हणऊन केला अवघा नास\nपाईक तो प्रजा राखोनियां कुळ\nअल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने- मुबारिकने १३१८ मध्ये हरपालदेव यादव याला ठार मारले.\nतुकोबांची लोकप्रियता आता टिपेला पोचली होती. देह��त, शेजारी लोहगावला, चिंचवडला त्यांची कीर्तने होत असत.\nआणिकांची मात नाईकावीं कानीं\nतुकोबा ज्यांना ‘सेंदरीहेंदरी दैवते’ म्हणतात अशा अनेक क्षुद्र देवतांची पूजा करण्यात येत होती.\nतुकारामांच्या काळात मुहूर्त काढण्याचा आणि वास्तुशास्त्राचा धंदा किती जोरात होता हे कळावयास मार्ग नाही\nते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते\nतुला राजी नाहीं तुका\nआपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच.\nनाठय़ाळाचे काठी देऊं माथां..\nआपण भक्तिमार्गाचा जो विचार मांडत आहोत, तो धर्माच्या नरोटय़ांची पूजा करणाऱ्या सनातन्यांच्या विरोधात आहे\nतुका लोकी निराळा : आम्ही बळकट झालो फिराऊनि\nइंद्रायणीत स्नान करून बहिणाबाई तुकोबांच्या विठ्ठलमंदिरात गेल्या. तेव्हा तुकोबा आरती करीत होते.\nइतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे.\nवस्तुत: सुरुवातीला याच मंबाजीला तुकोबांनी आपल्या देवळात पूजाअर्चा करण्याचे काम दिले होते.\nदेहुतला तीस वर्षांचा तुकावाणी. त्याने जलदिव्य केले. कवित्व पाण्यात बुडविले. तेरा दिवस सत्याग्रह केला.\nतुकोबा भलेही चमत्कारांना धिक्कारतात; पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही येथील जनरीत आहे.\nपुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nनिषेधाचा कांही पडिला आघात\nया बहिणाबाईंच्या ओळी. तत्कालीन सनातनी पुरोहितशाहीचा परशू तुकोबांवर कोसळणार होता तो यामुळेच.\nतुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे\nवेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा\nया वेदांचा अभ्यास करण्याची जी षडंग वेदाध्ययनाची पद्धत आहे त्यातला कल्प हा एक भाग आहे.\nऐसे कैसे झाले भोंदू\n‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू.. ज्याचे अंत:करण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू..\nगोव्यात तोवर ख्रिस्ती धर्माने बस्तान बसविले होते.\nजिवासी उदार जालो आता\nतशी तुकारामांची वृत्ती पहिल्यापासूनच भाविक. घरात कुटुंबाच्या मालकीचे विठोबाचे देऊळ.\nपाषाण फुटती ऐसे दु:ख\nदेहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.\nमुख्यमंत्र्यांच्या ब��गल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090421/nmvt.htm", "date_download": "2019-09-22T00:23:16Z", "digest": "sha1:SGDKDTTWOC7PBC372SV5P3ZH2PSQ4SHK", "length": 13542, "nlines": 34, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २१ एप्रिल २००९\n‘जातीयवादी शक्तींचा बीमोड करा’\nउरण/वार्ताहर - जातीयवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी उरण येथील जाहीर सभेतून केले.\nउरण न.प.च्या प्रांगणात जाहीर सभेत पवार यांनी शिवसेना-शेकाप-भाजपवर जोरदार टीका केली. देशात दहशतवादी घटना घडू नयेत, असे वाटत असेल तर केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे पवार म्हणाले. वैचारिक पातळी घसरलेले नेते, पुढारी भडक भाषणे केली की मते मिळतील या भ्रमात आहेत.\nबाबर- पानसरे आले ‘आमने-सामने’\nपनवेल/प्रतिनिधी - पिंपरी- चिंचवडपासून नवी मुंबईतील खारघपर्यंत पसरलेला मावळ मतदारसंघ प्रचारादरम्यान पिंजून काढणारे शिवसेनेचे गजानन बाबर आणि राष्ट्रवादीचे आझम पानसरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार नुकतेच एका व्यासपीठावर आले. पनवेलमध्ये व्याख्यानमालेला नवसंजीवनी देणाऱ्या ‘सिटीझन्स युनिटी फोरम’ या संस्थेतर्फे खांदा कॉलनीतील श्रीकृपा सभागृहात नुकतेच ‘आमने-सामने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ह���ते. या कार्यक्रमात प्रसिद्ध माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी या दोन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.\n‘जनतेच्या अनेकविध समस्यांना आघाडी सरकार जबाबदार’\nबेलापूर/वार्ताहर - गाडय़ांचे सुटे भाग, रिक्षाचालकांना लागणारा सीएनजी, तसेच वाढत्या महागाईसह अनेक समस्यांना राज्यातील आघाडी सरकार जबाबदार आहे, असे मत शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे यांनी येथे व्यक्त केले. वाशी येथे आयोजित महाराष्ट्र रिक्षाचालक सेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या आघाडी सरकारच्या काळात पाच हजार जणांनी आत्महत्या केली, तरीही पुन्हा मतदारांकडे निलाजरेपणाने ते मते मागायला येत आहेत. दहशतवादाने थैमान घातले असून, देश असुरक्षिततेच्या उंबरठय़ावर असताना हे सरकार पुन्हा कोणत्या तोंडाने मत मागते आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\n‘उच्चशिक्षित उमेदवार ही काळाची गरज’\nबेलापूर/वार्ताहर - ज्या संसदेत देशाचे कायदे होतात, आर्थिक-रोजगार याविषयीची महत्त्वपूर्ण धोरणे होतात, तेथे उच्चशिक्षित उमेदवार निवडून जाणे ही काळाची गरज असल्याचे मत मनसेचे ठाणे लोकसभा चिटणीस सुरेश कोलते यांनी येथे व्यक्त केले. ठाणे लोकसभेचे मनसेचे उमेदवार राजन राजे यांच्या कोपरखैरणे येथे आयोजित सत्कार समारंभात कोलते बोलत होते. कोलते पुढे म्हणाले की, संसदेत राज्यातून उच्चशिक्षित उमेदवार जात नसल्याने दिल्लीत गेल्यावर बोलावे तरी काय, असा प्रश्न आपल्या खासदारांना पडतो.\nतटकरे ऊर्जा नव्हे, कंदील मंत्री - बाबर\nउरण/वार्ताहर - सातत्याने होणाऱ्या भारनियमनामुळे राज्याची जनता त्रस्त झाली असून, ऊर्जामंत्र्यांना कंदील मंत्री संबोधून सेनेचे बाबर यांनी तटकरे यांची चांगलीच खिल्ली उडविली.\nउरण येथे रविवारी शिवसेना-शेकाप-भाजपची युतीची जाहीर सभा झाली. या सभेत मावळ मतदारसंघातील सेनेचे उमेदवार गजानन बाबर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्र सोडले. काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी पैसे आहेत म्हणून उमेदवारी, डोकं आहे म्हणून नव्हे, अशी मार्मिक टीकाही केली. काँग्रेस-राष्ट्रवादी या नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून त्यांच्या पेकाटात मतदारांनी लाथा घालण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत महागाई, बेरोजगारीबरोबरच सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे बाबर यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यावर अनेक संकटे आली. मात्र रायगडचे खासदार अंतुले तिकडे कधीही फिरकले नसल्याची टीका सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी केली. बिघडलेले घडय़ाळ व सडलेला हात मोडीत काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसची घमेंड जिरविण्यासाठी बाबर यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी केले. शनिवारी याच प्रांगणात काँग्रेस-राष्ट्रवादीची सभा झाली होती. या सभेपेक्षा रविवारी सेना-शेकाप युतीच्या सभेला दुपटीने गर्दी होती.\nपानसरेंच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये आज फेरी\nपनवेल/प्रतिनिधी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आझम पानसरे यांच्या प्रचारार्थ रविवारी पनवेल शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टीतर्फे फेरी काढण्यात आली. ढोल-ताशे आणि बँडच्या घोषात निघालेल्या या प्रचारफेरीमुळे पनवेलमधील राजकीय वातावरण तापले होते. गांधी मार्ग, मुसलमान नाका, नगर परिषद कार्यालय, सावरकर चौक, आगरी समाज कार्यालय, छत्रपती शिवाजी पथ आदी परिसरातून काढण्यात आलेल्या या फेरीचा समारोप रोटरी सर्कल येथे झाला. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच हजरत अली दग्र्यात प्रार्थना करण्यात आली. या फेरीत माजी खासदार रामशेठ ठाकूर, शाम म्हात्रे, लक्ष्मण पाटील, महेंद्र घरत, प्रशांत ठाकूर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. सी. घरत, विभाकर नाईक आदी नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान पानसरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांची जाहीर सभा मंगळवारी २१ एप्रिलला नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. सी. के. टी. विद्यालयाच्या मैदानात दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.\nपनवेल/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेलमधील कार्यकर्ते आणि मतदार विशिष्ट पक्षाला मतदान करणार, अशा वावडय़ा उठविल्या जात आहेत, परंतु पनवेल मनसेचा कोणत्याही उमेदवाराला अथवा पक्षाला पाठिंबा नसल्याचे शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांनी म्हटले आहे. ज्या मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केलेले नाहीत, तेथे मनसेचा कोणालाही पाठिंबा नसेल, हे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी यापू��्वीच स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/40230", "date_download": "2019-09-22T00:15:29Z", "digest": "sha1:3QIIJBU5FOVXVISQRCLLZAW4V5MIQ4GJ", "length": 74245, "nlines": 316, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारत पाकिस्तान युद्ध होईल का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत पाकिस्तान युद्ध होईल का\nभारत पाकिस्तान युद्ध होईल का\nगेल्या ६-७ दिवसांपासून पुंछ् सीमेवर गोळीबार , धुसफुस चालल्याच्या बातम्या आल्यापासून हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावतो आहे. विशेषत: भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या बातम्या ऐकल्यापासून तर ‘आज आत्ता ताबडतोब’ लढाईला सुरवात करून पाकिस्तानची राखरांगोळी करण्याची अनेकांची इच्छा उफाळून आली आहे. आजही सीमेवर फौजांची जमवाजमव चालू आहे, व्यापारी माल नेणारे ट्रक अडवले आहेत, अनेक मध्यस्थांची याच्यात पडायची इच्छा झाली आहे, वगैरे नेहमीच्या बातम्या येताहेत.\nया संदर्भात, काही घटनांची आठवण करून, या विषयाकडे थोडं गंभीरपणे बघण्याचा हा प्रयत्न आहे.\n१९९८ – भारताने, आणि पाठोपाठ पाकिस्तानने सुद्धा अणुचाचण्या केल्या, आणि अधिकृतपणे अण्वस्त्र धारक देशांच्या यादीत नाव नोंदवले.\nमे ते जुलै १९९९ – कारगिलमध्ये पाक लष्कराने घुसखोरी करून भारतीय ठाण्यावर ताबा मिळवला. भारतीय सेनेने खूप प्रयत्नानंतर ही सर्व ठाणी परत जिंकून घेतली. भारत ही ठाणी आता परत मिळवणार, हे नक्की झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दडपण वाढले – आणि भारताने शेवटच्या काही ठिकाणच्या पाक सैनिकांना सुरक्षित परत जावू दिले.\n११ सप्टेंबर २००१ – अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अन्य जागी अल कायदा कडून हल्ले.\n२० सप्टेंबर २००१ - अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘वॉर अगेन्स्ट टेरर’ ची घोषणा केली. अफगाणिस्तानातले तालिबानचे राज्य संपवणे, तिथे लोकशाही स्थापन करणे, ओसामा बिन लादेन, अहमदशहा मसूद वगैरे अमेरीकेवरच्या हल्ल्यांना जबाबदार अतिरेक्यांना संपवणे वगैरे उद्दिष्टे जाहीर केली\n७ ऑक्टोबर २००१ – अमेरिकेच्या, आणि अन्य काही मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगानिस्थानात उतरल्या.\n१३ डिसेंबर २००१- दिल्लीत संसदेवर अतिरेकी हल्ला.\nयानंतर बरेच महिने दोन्ही सीमांवर फौजांची जमवाजमाव, आंतरराष्ट्रीय दडपण, वगैरेमुळे आता यु���्ध होणारच, अशी सामान्य भारतीयांची समजूत, इच्छा होती. पण प्रत्यक्षात हा तणाव निवळला\n१९ मार्च २००३ अमेरिकेचा इराकवर weapons of mass destruction शोधण्यासाठी हल्ला\n१५ जानेवारी २००४ – समझौता एक्सप्रेस चालू करून भारत पाक मैत्रीचा अजून एक प्रयत्न.\nमे २००४ – भारतात लोकसभा निवडणुका होवून यूपीए सरकार स्थापन.\n७ डिसेंबर २००४ – अफगाणिस्तानात हामिद करझाई अध्यक्षपदावर स्थानापन्न.\nया काळात नाटो फौजांचे नियंत्रण जवळ जवळ देशभर निर्माण झाले होते. अमेरीकेनी लष्करी शक्तीबरोबरच प्रचंड पैसाही या भागात ओतला होता. २००१पुर्वी ३ वर्षात पाकिस्तानला ९० लाख डॉलरची मदत करणाऱ्या अमेरीकेनी, २००१ नंतरच्या १० वर्षात जवळजवळ १२०० कोटी डॉलरची तर लष्करी मदत केली आहे. शिवाय ६००कोटी डॉलरची इतर आर्थिक मदत.\nपाकिस्तानच्या राजकीय/ लष्करी नेतृत्वाची या सगळ्या काळात गोची झाली होती. एकीकडे अमेरिकेशी सहकार्य, निदान तोंडदेखलं, करत राहणं भाग होतं. तर दुसरीकडे यामुळे देशांतर्गत इस्लामी गट सरकार किंवा लष्करी नियंत्रण झुगारून देऊन अतिरेकी कारवाया वाढवत होते. अमेरिकन इतक्या जवळ असताना उघडपणे काश्मिरातल्या अतिरेक्यांना मदत करता येत नव्हती. अमेरिकन अधिकारी पाकिस्तानवर आरोप करत होते, कि पाकिस्तानातले लष्कर गुप्तपणे तालिबानला मदत करतंय. पाकिस्तान सरकार हे नाकारत तर राहिली, पण त्यांनाही स्वत:च्या लष्कराबद्दल तेवढा विश्वास नव्हता.\nअमेरिकेला, आणि विशेषत: नवीन अफगाण सरकारला पाकिस्तानबद्दल जो अविश्वास वाटत होता, त्यामुळे अफगाणीस्थानात आपला प्रभाव वाढवायला भारताने काही प्रमाणात सुरवात केली, आणि त्याला प्रतिसादही मिळाला.\n२६ नोव्हेंबर २००८- मुंबईत मोठा फिदाईन हल्ला. ताज, ओबेरॉय, नरीमन हाउस वगैरे ठिकाणी लपलेले अतिरेकी ठार करण्यासाठी कमांडोंना ४ दिवस लागले.\nपाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा थेट सहभाग उघड झाल्यामुळे देशभर संतापाची लाट. भारत पाक चर्चा स्थगित – आधी या हल्ल्याचे आरोपी भारताच्या ताब्यात देण्याची मागणी. भारताकडून मोठ्या कारवाईच्या अपेक्षेने पाकिस्तानने फौजा सीमेकडे सरकवल्या – पण भारताने त्यांचा अपेक्षाभंग केला\nफेब्रुवारी २००९ - अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमधून फौजा काढून घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले.\nअमेरिकेची अंतर्गत आर्थिक स्थिती, आणि अन्�� कारणांमुळे यापुढे अफ्गानिस्तानातली कारवाई पुढे रेटणे शक्य नसल्याचं अमेरिकेला लक्षात आलं. मग ‘कमी वाईट तालिबान’ नावाची संकल्पना निर्माण करून, त्यांच्या ताब्यात अफगाणिस्तान देवून या झंझटीतून सुटका करून घ्यायचं धोरण त्यांनी अवलंबल. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी कमांडो एक्शन मध्ये ओसामा बिन लादेन ला मारून ‘मानसिक’ विजय मिळवल्यावर तर हे धोरण कदाचित अधिक सोपं झालं असेल. त्यामुळे येत्या अगदी थोड्या काळात अमेरिकन फौजा अफगाणिस्तान सोडणार, हे नक्की\n१६ जुलै २००९- मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांचे शर्मअल्शेख येथल्या बैठकीत एकत्री निवेदन – भारतासाठी मोठा राजनैतिक धक्का. मुंबई हल्ल्याच्या आरोपींना ( हाफिज सैद, झाकी उर रेहमान लखवी, वगैरे) पकडण्याची पूर्व अट भारताने सोडून दिल्याची भावना.\nया सर्व घटनांव्यातिरिक्त, या गेल्या १०-१२ वर्षांच्या काळात लष्कर ए तोयबा/ तालिबान/ वगैरे इस्लामी गटांनी भारतात किमान ३५ अतिरेकी हल्ले केले आहेत. यातले बळी, जखमी, त्यांचे कुटुंबीय, आणि ‘आपण वाचलो या वेळी – पण पुढच्या वेळी काय’ असा प्रश्न पडणाऱ्या सामान्य नागरिकांना दिसत असं, कि भारत सरकारची भूमिका काहीच नाही. दर वेळी कडक शब्दात निषेध करायचा, कारवाईच्या धमक्या द्यायच्या, आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही. थोडे दिवस चर्चा बंद ठेवायच्या, आणि मग काहीच नवीन नं घडता, त्या परत चालू करायच्या. कधी क्रिकेट सामन्यांवर बंदी घालायची, तर आधी ‘खेळ आणि राजकारण वेगळ’ असं म्हणून पुन्हा सुरु करायचे. यातून भारतातल्या सामान्य नागरिकांना संदेश मिळतो, कि हे सरकार तुमचे संरक्षण करु शकत नाही, किंवा त्याला तुमच्या संरक्षणापेक्षाही तुमच्यावर हल्ला करणाऱ्या देशाशी मैत्री जास्त महत्वाची वाटते.\nअमेरिकन सरकारने ‘वॉर अगेन्स्ट टेरर’ च्या काळातल्या भारत सरकारच्या सहकार्याचे तोंड भरून कौतुक केले असले, तरी आत्ता तरी त्यांचे धोरण भारतापेक्षा पाकिस्तानलाच झुकतं माप देत. चीनच्या वाढत्या प्रभावाखाली जाणारा एक देश थांबवायचा, तर पाकिस्तानला फार दुखावून चालणार नाही, असा काहीतरी त्यांचा अंदाज असू शकेल.\nपण आता ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती पालटते आहे, आणि या नाटकातली सगळी पात्र नव्या भूमीकेसाठी सज्ज होताहेत. पाकिस्तान सरकारला आणि लष्कराला नव्या अफगाणीस्थानची व्यवस्था ठरवताना स्वत:साठी स्थान नक्की करायचय. त्या निमित्त्याने या भागात ओतला जाणारा पैसा, आणि शस्त्रास्त्रे यांचे नियंत्रण मिळवायचे आहे. म्हणून त्यांना आत्ताच ‘आम्हाला कमी लेखू नका’ हा संदेश जगाला, आणि अमेरिकेला द्यायचा आहे. शिवाय पाकिस्तानातल्या निवडणूकांचाही विचार राज्यकर्ते करत असतीलच.\nपाकिस्तानी इस्लामी अतिरेकी गट (तेहरीक ए तालिबान) इतके दिवस ‘पाकी सरकार हे अमेरिकन सैतानाचे अपत्य आहे’ अशी भूमिका घेवून सरकारच्या विरोधात अतिरेकी कारवाया करत होते. अफगाणिस्तानातील तालिबान त्यांना मदतही करत असेल. पण जर सरकारने आणि अमेरिकेने अफगाणी तालीबानांशी जुळवून घेतलं, तर आपण पोरके होणार, हे या गटाच्या लक्षात आलाय. त्यामुळे ‘आमचा शत्रू नंबर १ पाक सरकार नसून भारत सरकार आहे’ असं घोषित करून त्यांनी पाकिस्तानी फौजांशी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आहे. शिवाय “१९७१च्या अपमानाचा बदला घ्यायची वेळ आली आहे” अशी आरोळी ठोकून त्यांनीही भारत विरोधी कारवायांसाठी कंबर कसली आहे.\nलगेच, डिसेंबर २०१२ च्या शेवटच्या आठवड्यात भारतातले ‘काश्मिरी अलागाववादी’ नेते अब्दुल गनी भट, बिलाल गनी लोण, मौलाना अब्बास अन्सारी, वगैरे पाकिस्तानात जावून तिथले पंतप्रधान, लष्कर प्रमुख, मुंबई हल्ल्यातला आरोपी हाफिज सैद वगैरेंना भेटून आले. आणि त्यांनीही २०१४ मध्ये काश्मीर मुक्त करण्यासाठी ‘जिहाद’ करण्याची घोषणा करून टाकली.\nआणि यानंतरच्या आठवड्यात सीमारेषेवर गडबड सुरु झाली. आधी पाकिस्तानने आरोप केला कि भारतीय सैनिकांनी एका पाकिस्तानी बंकरवर हल्ला करून १ पाक सैनिक मारला. लागोपाठ दुसऱ्या दिवशी भारताच्या सीमेत अर्धा मैल आत शिरुन, राजपुताना रायफल्सच्या २ सैनिकांना मारून पाकिस्तानने त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. गोळीबार, सीमा रेषेचे उल्लंघन बऱ्याच वेळा घडते. विशेषत: हिवाळ्यात अशी काहीतरी खोडी काढून, त्याच्या आडून नवीन अतिरेकी दर वर्षीच काश्मीरमध्ये घुसवले जातात. पण सीमेत आतपर्यंत शिरणे, मृतदेहाची विटंबना हा काही नेहमीचा प्रकार नाही. हाफिज सैद भारत सरकारला ज्या धमक्या देतो आहे, त्यावरून ही सगळी मोठ्या, दीर्घकालीन योजनेची लक्षणे दिसतात. यात पाक सरकारची भूमिका किती, त्यांचे नं ऐकणाऱ्या अतिरेक्यांची किती, हे प्रश्न शिल्लकच राहतात. पण आपण काही केलं, तरी भारत फ���्त डोळे वटारून दाखवेल, हा विश्वास या दोघांनाही आपण, आपल्या सरकारनेच दिला आहे. गेल्या वर्ष २ वर्षांच्या काळात भारतात जिथे जिथे निरनिराळ्या इस्लामी संघटनांनी पूर्णपणे कायदा झुगारून द्यायची भूमिका घेतली, नव्हे कायद्याच्या रक्षकांवर सरळ समोरासमोर हल्ले केले, तेव्हा केंद्र सरकार किंवा वेगेवेगळी राज्य सरकारे कशी कोमात जातात, हे ही या सर्वांनी पहिलच आहे. त्यामुळे भारत सरकारची कुरापत काढायला कारण, आणि संधी दोन्ही पाकिस्तान मधल्या सरकारी आणि खाजगी अशा अनेक संघटनांना उपलब्ध आहेच.\nपण मग युद्ध होईल का युद्ध करायला २ बाजू लागतात. त्यामुळे भारतालाही अशीच करणं आणि संधी, दोन्ही उपलब्ध आहे का, हे बघायला पाहिजे.\nखरं म्हणजे कारण तर पाकिस्तानने पुरवल आहेच. पण युद्धाचा निर्णय ज्या राज्यकर्त्यांनी घ्यायचा, ते तो घेण्याची शक्यता फार कमी वाटते. त्यांना, का कोणाला माहिती, पण पाकिस्तानविरुद्ध काही करणे, किंवा नुसते बोलणे सुद्धा, यामुळे आपल्या सेक्युलर प्रतिमेला तडा जातो, असं वाटतं. त्यामुळे ६५ किंवा ७१ साली जशी युद्ध झाली, तसं काही तरी होण्याची शक्यता मला जवळजवळ शून्य वाटते.\nशिवाय आपल्या आजच्या राज्यकर्त्यांना अमेरिकेची मर्जी फार महत्वाची वाटते. मनमोहनसिंग ज्या दोनच ठरावांच्या वेळेला मैदानात उतरले, सरकार पणाला लावायची भाषा बोलले, ते म्हणजे अणु करार आणि FDI. त्यामुळे त्यांना काय वाटेल, याचा अंदाज घेत घेत धोरण ठरवायचं म्हणजे युध्द करणं अशक्यच.\nआणि समजा युद्ध करायचं, तर त्यासाठी अनेक पातळ्यांवर तयारी करावी लागते. गुप्तहेर खात्याकडून शत्रूच्या शक्तीची, भूभागाची, तयारीची माहिती मिळवावी लागते. शत्रू किती किंमत मोजायला तयार होईल, याचं अंदाज घ्यावा लागतो. आपली आर्थिक स्थिती बघावी लागते. आपली जनता या सरकारच्या पाठीशी किती काल किती विश्वासाने उभी राहील, ते पाहावं लागत. फौजा हलवाव्या लागतात, आणि त्यांना रसद पुरवायची तयारी करावी लागते. अनेक कटू राजकीय, आर्थिक निर्णय घ्यावे लागतात. राजकीय स्पर्धकांना विश्वासात घ्यावे लागते. हे सगळं करण्याची कर्तबगारी, चलाखी, आणि नैतिक बळ आज राज्यकर्त्यांमध्ये आहे कि नाही, याची मला शंकाच आहे.\nशिवाय,पाकिस्ताननी सीमेवर आगळीक केल्यावर लगेच, ‘आज आत्ता ताबडतोब’ लढाई करणे याला लष्करी भाषेत शत्रूच्या वेळापत्रकानुसार, ���त्रूने निवडलेल्या ठिकाणी लढाई करणे असे म्हणावे लागेल. कुठलाही लष्करप्रमुख याला तयार होणार नाही. २ उदाहरणे कदाचित उपयोगी होतील\n(१)\tजनरल सॅम माणेकशॉ यांनी १९७१ च्या युद्दसंदर्भात पंतप्रधानांना ऐकवले होते – कसही करून लढाई करायची तर लगेच सुरु करु. पण ती जिंकायची असेल तर मला वेळापत्रक ठरवू द्या. इंदिरा गांधींनी त्यांच ऐकलं, आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर युद्ध सुरु केले. अर्थातच भारतानी दैदिप्यमान (लष्करी) विजय मिळवला.\n(२)\tअफजलखान राज्यावर चालून येत असताना शिवाजी महाराज प्रताप गडावर घट्ट बसून राहिले होते. त्याने प्रजेवर जुलूम केले तरी, हिंदू मंदिरे लुटली, फोडली तरी. शेवटी अफजलखानाला जावळीच्या जंगलात यावं लागल, आणि त्या अफाट फौजेचा मराठ्यांच्या सैन्यांनी अगदी कमी वेळात, शक्तीत संपूर्ण पराभव केला.\nत्यामुळे भारताचे हवाई दल प्रमुख जर खरच (फेसबुकवर प्रसिद्ध झाल्याप्रमाणे) म्हणाले असतील, कि पंतप्रधानांनी आम्हाला स्पष्ट आदेश द्यावेत, पाकिस्तानला अर्ध्या तासात रिकाम मैदान करून टाकू, तर तो प्रकार केवळ बेटकुळ्या फुगवून दाखवण्याचा होता हे लक्षात घातला पाहिजे. त्याचा उपयोग आहेच. पण पंतप्रधान असा काही आदेश देणार नाहीत याची खात्री करून घेवून मगच ते बोलले असतील.\nपण मग युद्ध नाही तर काय निव्वळ चीडचीड, वांझोटा संताप, हेच भारतीयांच्या नशिबी आहे का निव्वळ चीडचीड, वांझोटा संताप, हेच भारतीयांच्या नशिबी आहे का खरं म्हणजे अशी आवश्यकता नाही. पारंपारिक युद्ध सोडूनही अनेक प्रकारे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देणे शक्य आहे.\nइस्त्राएल अगदी उघडपणे, आणि अमेरिकेसारखे अनेक देश गुप्तपणे पण अधिकृत धोरण आखून देशाच्या शत्रूंना संपवण्यासाठी गुप्तहेरांच्या तुकड्या पाठवून सरळ खून पडत असतात. इस्त्राएलच नाव घेतल्यावर विटाळ होणाऱ्या सेक्युलर मित्रांसाठी, हा उपाय करणाऱ्यांमध्ये इराणचे नाव मोठे आहे. त्यांनी दिल्लीत इस्त्राएल राजदूत कार्यालयावर केलेला हल्ला लक्षात असेलच. इतक्यात तुर्कस्थान सरकारने म्हणे अशाच काही नकोशा लोकांना पॅरिसच्या रस्त्यावर ठार केलं. भारतातल्या न्यायालयांनी ज्यांना फरार आरोपी म्हणून जाहीर केलं, त्यांच्यातल्या काही जणांवर नेम धरला, तर अनेक पक्षी मरू शकतील. मग जागतिक पातळीवर आरोप आणि इन्कार हा खेळ बरेच दिवस चालत राहील.\nकम���ंडो कारवाई किंवा क्षेपणास्त्र हल्ला करून काही महत्वाची ठिकाणे वेगाने नष्ट करणे, ही एक उपाय आहे. कालच भारताच्या संरक्षण खात्याने म्हणाले आहे कि १०००० अतिरेकी काश्मीरमध्ये शिरायच्या तयारीत आहेत. जर त्यांचे तळ कुठे आहेत, याची योग्य माहिती मिळाली, तर हा उपाय अनेक प्रश्न एका झटक्यात सोडवेल. आंतरराष्ट्रीय दडपण वगैरे निर्माण करायला जो वेळ लागतो, तो मिळणारच नाही. कदाचित अमेरिका वगैरे देशांना हे आवडणार नाही, पण ते जेव्हा पाकिस्तानात ड्रोन हल्ले करतात तेव्हा जी स्पष्टीकरणं देतात, तीच त्यांच्या तोंडावर टाकता येतील.\nअगदी लष्करी कारवाई नाही, तर निदान आर्थिक नाकेबंदी करता येईल का, अमेरिका जी मदत पाकिस्तानला करते, त्यात कशी खीळ घालता येईल, या गोष्टी करण्यासारख्या आहेतच.\nपण या सगळ्यात आपला नेमका शत्रू कोण, हे लक्खपणे दिसल पाहिजे. दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांना अशी भीती वाटते, कि पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली, तर त्याचा राजकीय फायदा भाजपा घेईल. आणि त्यामुळे त्या भानगडीत पडायलाच नको.\nत्यामुळे ‘भारत पाकिस्तान युद्ध होईल का’ याचं माझ्या दृष्टीने उत्तर ‘सध्या नाही’ हे आहे. पण जर एकूण भारतीय जनतेला एकदा पाकिस्तानला धडा शिकावावासा वाटला, तर ते अशक्य तर नाहीच, फार अवघडही नाही. पण त्यासाठी समाजाची इच्छाशक्ती आवश्यक आहे. फक्त राणा भीमदेवी आरोळ्या पुरेशा नाहीत. ही इच्छाशक्ती आपण भारतीयांनी गेल्या हजार बाराशे वर्षात मोजके अपवाद सोडले तर दाखवलेली नाही. आजच्या सरकारवर टीका करणे सोपे आहे, अवशाकाही आहे. पण जर पाकिस्तान सारखे दिवाळखोर, आणि मोडकळीला आलेले राष्ट्र आपल्याला डिवचत असेल, आणि त्याला आपली भीती वाटत नसेल, तर त्याला तुम्ही – मी- आपण सगळे मिळून जबाबदार आहोत. जर सरकार असे असेल, तर त्यालाही आपणच जबाबदार आहोत. जोवर आपण बदलत नाही, त्याची किंमत मोजायला तयार होत नाही, तोवर या परिस्थितीत बदल होणार नाही, हे नक्की.\nयुद्ध होणार नाही. व्हावे अशी\nयुद्ध होणार नाही. व्हावे अशी इच्छा नाहिये. ह्यात आपली देखील खुप हानी होते.\nअसे काही झालेच तर हवाईदलाचा वापर करुन मुझ्झफराबाद आणि आसपासच्या तमाम अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांचा सफाया करून टाकणे दुरदर्शीपणाचे ठरेल.\nण जर पाकिस्तान सारखे\nण जर पाकिस्तान सारखे दिवाळखोर, आणि मोडकळीला आलेले राष्ट्र आपल्याला डिवचत असेल, आणि त्याला आपली भीती वाटत नसेल, तर त्याला तुम्ही – मी- आपण सगळे मिळून जबाबदार आहोत. जर सरकार असे असेल, तर त्यालाही आपणच जबाबदार आहोत. जोवर आपण बदलत नाही, त्याची किंमत मोजायला तयार होत नाही, तोवर या परिस्थितीत बदल होणार नाही, हे नक्की.\nभारत वि पाकिस्तानच का पण अगदी\nभारत वि पाकिस्तानच का पण अगदी मालदिव्ह सारख्या छोट्या देशाविरुद्द्ही भारत कधीही युद्द पुकारणार नाही.\nयाच कारण स्पष्ट आहे, आपण नपुंसक आहोत. स्वता:च्या देशाची व देशाच्या लोकांची सुरक्षा प्रश्न जर युनो ठरवणार असेल तर देशात सरकारची काय गरज आहे \nहा देश पार बुडाला आहे. याला जवाबदार आपण सर्व (म्हणजे सरकार+जनता+सरकारी अधिकारी) आहोत.\nभरवा, अजुन क्रिकेट मेळावे भरवा\nपाकिस्तानला धडा वगैरे शिकविण्याकरता युद्ध कदापी होणार नाही. सध्याचे राजकारण्यान्कडून तर नाहीच नाही. मात्र २०१४ मधे वा त्या आधीही येऊ घातलेल्या \"विलेक्शन\" बघता, आणि जर अन जरच पब्लिकच्या भावना या प्रश्नावरच पेटलेलया असतील तरच राजकारण्यान्कडून भारत पाक दरम्यान छोटेखानी युद्ध जरुर छेडले जाऊ शकते. \"युद्ध करणे\" ही सेनादलान्ची जबाबदारी असली तरी \"युद्ध केव्हा करावे/कसे कितपत तीव्रतेने करत रहावे/केव्हा थाम्बावे\" हा पूर्णतः \"राजकीय\" पुढार्यान्च्या अखत्यारीतील विषय असतो.\nमात्र इथे एक मान्य करावेच लागते की स्वर्गीय इंदिरा गांधी यान्नी अतुलनीय धाडस व निश्चय दाखवित पूर्व बंगाल व खलिस्तानचे प्रश्न ज्या ताकदीने व तडाख्याने सोडविण्याकरता सैन्यदलाच्या कृति घडवुन आणल्या तसे राजकीय निर्णय घेण्याची धमक सध्याचे राजकारण्यात नाही. त्यान्नी या दोन्ही निर्णयावेळेस व्होटब्यान्केचा विचार केला नव्हता, जो केल्याशिवाय सद्याचे राजकारणी एकही कृति करीत नाहीत.\nधडा शिकवणे म्हणजे युद्धाच्या एण्ड रिझल्ट मधे नेमके काय घडायला हवे याचे चित्रण कुठेही स्पष्ट नाही, व असूही शकत नाही जसे ते पूर्व बन्गालच्या प्रश्नाचे वेळेस होते. सबब शक्यतोवर युद्ध टाळणे, काट्याने काटा काढणे वगैरे उपायच योग्य ठरतात असे माझे मत.\nयापेक्षा खरे तर नक्षलवाद्यान्चा प्रश्न सर्वाधिक बिकट आहे, पण तिथे कारवाई करुन मतान्चे - वोटब्यान्केचे कोणतेही फायदेशीर राजकारण साधत नाही, सबब तो प्रश्न या ना त्या निमित्ते गेली कित्येक वर्षे दुर्लक्षिलेलाच आहे. मात्र जर आज इंदिरा गांधी असत्या, वा त्यान्ना अधिक वेळ मिळाला असता तर नक्षलवाद्यान्चा प्रश्न शिल्लक राहिला नसता.\nकिंबहूना मी असेही म्हणू शकतो की पूर्व बन्गालचा व खलिस्तानचा प्रश्न सोडविण्यातील कठोरता/ सुनिश्चितता याबद्दल स्वर्गिय इंदिरा गांधींचे तमाम भारतीयांवर उपकारच आहेत, त्याचबरोबरीने, स्वर्गीय राजिव गांधी यांनी चालना देऊन आणलेल्या आयातीत तंत्रज्ञानविषयक क्रांती बद्दल ते देखिल आदरणीयच आहेत.\nही माझ्या अल्पबुद्धीची मते आहेत, कुणी फारशी मनावर घ्यावित असे नाही.\n>>>मात्र जर आज इंदिरा गांधी\n>>>मात्र जर आज इंदिरा गांधी असत्या, वा त्यान्ना अधिक वेळ मिळाला असता तर नक्षलवाद्यान्चा प्रश्न शिल्लक राहिला नसता.\nकिंबहूना मी असेही म्हणू शकतो की पूर्व बन्गालचा व खलिस्तानचा प्रश्न सोडविण्यातील कठोरता/ सुनिश्चितता याबद्दल स्वर्गिय इंदिरा गांधींचे तमाम भारतीयांवर उपकारच आहेत, त्याचबरोबरीने, स्वर्गीय राजिव गांधी यांनी चालना देऊन आणलेल्या आयातीत तंत्रज्ञानविषयक क्रांती बद्दल ते देखिल आदरणीयच आहेत.<<<\nपगार मे क्या करते हो फिर असा एक प्रश्न आमच्या कंपनीतील एक अधिकारी नेहमी विचारायचे. वरील स्व. इंदिरा गांधी व स्व. राजीव गांधी यांच्याबाबतची विधाने पटली. पण ते तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचे कर्तव्यच होते ना असा एक प्रश्न आमच्या कंपनीतील एक अधिकारी नेहमी विचारायचे. वरील स्व. इंदिरा गांधी व स्व. राजीव गांधी यांच्याबाबतची विधाने पटली. पण ते तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचे कर्तव्यच होते ना की काम करण्यासाठी तेथे आरूढ झालेल्याने काम केले म्हणून त्याला आदरणीय मानण्याच्या पातळीला आपण आलो आहोत की काम करण्यासाठी तेथे आरूढ झालेल्याने काम केले म्हणून त्याला आदरणीय मानण्याच्या पातळीला आपण आलो आहोत म्हणजे सेल्स मॅनेजरने या महिन्यात विक्री केली म्हणून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात काय अर्थ आहे म्हणजे सेल्स मॅनेजरने या महिन्यात विक्री केली म्हणून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात काय अर्थ आहे अगर इस चीजका इन्सेन्टिव्ह लेते हो तो पगारमे क्या करते हो\n(अवांतर - लिंबूभौ, तुम्ही पोस्टचे शेवटचे वाक्य पहिल्यांदाही टाकू शकता. आणि हो, \" - - \" हे अवतरण चिन्ह कोणी कोणाला काही म्हणाले तर वापरले जाते, उगीचच वापरले गेले की रसभंगही होऊ शकतो).\nखलिस्त��न चा प्रश्न आधी\nखलिस्तान चा प्रश्न आधी निर्माण कोणी केला होता त्याचे आधी उत्तर शोधा\nनक्षलवादी त्रास इंदीरा गांधी च्या वेळेला पण होता. नक्षलवादी कारवाया १९६७ पासुन सुरु आहेत. काही केले नाही १९८४ पर्यंत.\nखलिस्तानचा प्रश्न निर्माण कोणी केला इत्यादी तपशीलात मी मुद्दामहून जात नाही. कारण, \"प्रश्न निर्माण केला\" या विवादापुढे तो सोडविण्यातील खमकेपणा नाकारावा हे (माझे मते तरी) अनुचित आहे.\nत्याचप्रमाणे, १९६७ पासूनचा पुढे नव्वदच्या दशकापर्यंतचे नक्षलवादाचे स्वरुप व गेल्या साताठ वर्षातील त्याची व्याप्ती/अम्मल/स्वरुप यात बराच फरक आहे व तो समजुन घ्यायलाच हवा.\nफक्त नाकावर सूत धरायची पाळी येईस्तोवर प्रश्न कुजवण्याची कॉन्ग्रेसी नितीही मला ठाऊक आहे, त्याबरहुकूम चालले आहे. नक्षलवादी सोडाच, त्यान्चेच पावलावर पाऊल टाकून चाललेले ब्रिगेडीन्चे चाळेही कोणाच्या आशिर्वादाने चालले आहेत ते उघड गुपित आहे, पण या धाग्याचा तो विषय नाही.\nअन तरीही, स्वर्गीय इंदिरा गांधीन्नी वा राजिव गांधीन्नी जे चान्गले केले त्याला चान्गलेच न म्हणण्याइतका \"ब्रिगेडी\" मी झालेलो नाहीये.\nअहो प्रश्न मुद्दाम करायचे आणि\nअहो प्रश्न मुद्दाम करायचे आणि ते सोडवले असे दाखवणे हे मला मान्य नाही.\nनक्षलवादाचे स्वरुप आता वाढले आहे कारण त्याच्या वर वेळीच इलाज केला नाही. हे cancer सारखे आहे. तेंव्हाच इलाज करणे शक्य होते आणि रोग कायमचा गेला असता. आता 4th stage ला गेले आहे दुखणे, त्याची जबाबदारी त्यांचीच आहे.\nपगार मे क्या करते हो फिर>>>>>\nपगार मे क्या करते हो फिर>>>>> +१०००००००\nपाकिस्तानशी युद्ध करुन काहि उपयोग नाहिये... तो तसा मरतोच आहे... तेथिल + येथील नेत्यांना उडविले पाहिजे.... एड्स ग्रस्तान्ची फौज उभारा म्हणावं त्यासाठी... संख्या वाढतीये त्यांची...\nस्वर्गीय इंदिरा गांधीन्नी वा\nस्वर्गीय इंदिरा गांधीन्नी वा राजिव गांधीन्नी जे चान्गले केले <<<\nस्वर्गीय व स्वर्गवासी या शब्दांचा वापरही अनेकदा चुकीचा केला जातो. (अवांतर प्रतिसाद आहे)\nस्वर्गीय = मधुबालाचे सौंदर्य, लताचा आवाज, सचिनची फलंदाजी\nस्वर्गवासी = निधन पावलेली व्यक्ती\nनक्षलवाद हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहेच. पण या धाग्यावर आपण पाकिस्तानशी युद्ध, ते केले पाहिजे का, कसे, कधी, कोणी, वगैरेबद्दल बोललो तर जास्त बर, नाही का अर्थात ही केवळ विनंती आहे. बाकी ��पण ज्येष्ठ मायबोलीकर सुज्ञ आहातच.\nइथे कोणी संरक्षण तज्ञ किंवा लष्करी अधिकारी असले, तर त्यांची मते वाचायला आवडेल. किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या भागातल्या शांततेवर होणारा परिणाम, यासारख्या क्षेत्रात अभ्यास असलेल्याचे मत वाचायला आवडेल.\nभारत आणि पाकिस्तान ह्या\nभारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशात मॅक्डोनाल्ड्स आहेत. त्यामुळे फ्रिडमनच्या गोल्डन आर्चेस सिद्धांतानुसार भारत - पाकिस्तान युद्ध आता होणे नाही. गंमत बाजूला ठेवली तरी गेल्या वीस वर्षात युद्धाचा संदर्भ शीतयुद्धांच्या काळाच्या तुलनेत जबरा बदलला आहे. तेल सोडल्यास बाकी कुठलेही युद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हितास बाधक ठरणार असेल तर ते होण्याची शक्यता खूप कमी आहे. अगदी तेलाची युद्धेसुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संमतीनेच होत आहेत असे म्हणायला वाव आहे.\nआता ह्या घडीला सिमारेषेवर\nआता ह्या घडीला सिमारेषेवर ब्रिगेडीयर लेव्हलची फ्लॅग मिटींग चालु आहे.\nगेल्या ५०-६० वर्षांत बर्याच वेळा अशा मिटींगा घेतल्या गेल्या आणि त्या सर्व मिटींगाचा अनुभव तितकासा चांगला नाही, कारण मिटींग संपे पर्यंत पाकिस्तानचे कुरापती काढणे चालु होते.\nबहुतांशी अश्या मिटींगाची विचारणा भारत सरकार कडूनच होते.\nतरी सुद्दा अश्या मिटींगा का घेतल्या जातात\nह्या वेळेला पाकिस्तानी सैन्याला चिथवायला हाफीझ सईद ( जमाते ऊद दावा) स्वता:\nसिमारेषेपार(पाकिस्तानच्या बाजुने) १५-२० होता. जमात ऊद दावा, लष्कर सारख्या\nअतिरेकी संघटनाना अतिरेकी भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तान सेनेची गरज लागते आणि अश्याच कारणासाठी हाफीझ सईद सिमारेषेवर पाकिस्तानी सेनेला चिथवायला आला होता.\nपाकिस्तान काश्मिरमध्ये ४२ अतिरेकी कँप चालु आहेत, ह्या सर्व कँप मधुन येणारे अतिरेकी हेच भारताची डोकेदुखी आहे, भारत सरकारला हे सर्व माहीती आहे पण भारत सरकार काही करत नाही\nना करण्याची योजना आखत आहे. या ऊलट सरकारी अधिकारी ज्यांनी सरकारला अॅक्शन घ्यायला भाग पाडले पाहीजे ते ही स्वस्थ बसुन आहेत, आपली टर्म पुरी करत.\nमग अश्या फ्लॅग मिटींगाची मागणी भारत सरकार कडून होते, लोकांच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी काहीतरी करायला पाहीजेना \nआपल घर जळत असताना कोणी अहिंसा, सहीष्णूताच्या गमज्या करत नाही, सरळ अॅक्शन घेणे अपेक्षित असते.\nबेफिकीर, स्वर्गिय व स्वर्गवासी याची नोन्द घेतली आहे. धन्यवाद.\nटण्या, भारत पाकिस्तान युद्द\nभारत पाकिस्तान युद्द होणे नाही.... १००% अनुमोदन\nपण अमेरीकेने जसे लादेनला संपवले अगदी घरात घुसुन तेही अमेरीका-पाकिस्तान भाई भाई अस म्हणत असताना \nपाकिस्तानला अमेरीकेला साधा जाबही विचारता आला नाही. का \nकारण लादेन पाकिस्तानातच मिळाला हेच पाकिस्तानला लज्जास्पद झाले,\nभारता चे तर कित्येक अपराधी पाकिस्तान ऊजळ माथ्याने फिरत आहेत. मग भारताने अशी मोहीम का राबवु नये.\nआता तर मला असे वाटायले लागले\nआता तर मला असे वाटायले लागले आहे की ह्या प्रश्ना वर betting चालू व्हावे.\n>>>> ह्या प्रश्ना वर betting\n>>>> ह्या प्रश्ना वर betting चालू व्हावे. <<<<<\nअहो होतही असेल बेटिन्ग, कुणी सान्गावे\n हा गंभीर विषय अत्यंत\n हा गंभीर विषय अत्यंत संतुलीत भाषेत मांडला आहे. असेच अजून लेख येउद्या.\nपाकिस्तानशी युद्ध करणे केवळ\nपाकिस्तानशी युद्ध करणे केवळ मुर्खपणा ठरेल.\nत्यापेक्षा त्यानी आपले दोन मारले कि रात्री हळूच शिरून त्यांचे वीस मारा... पण आंतरराष्ट्रिय पातळीवर आम्हीच शोषित आहोत हे दाखविण्यासाठी युद्धा बिद्धाच्या भानगडीत पडू नये.\nते धोक्याने व लपून येऊन मारतात. आपणही तेच करावे. मग बघा कसं सरळ होतील ते पाकडे........\nत्यामुळे फ्रिडमनच्या गोल्डन आर्चेस सिद्धांतानुसार भारत - पाकिस्तान युद्ध आता होणे नाही.>> हे भारीये.\nभारत-पाकिस्तान युद्ध झालंच तर सर्वात जास्त फायदा कुणाचा होइल\n>>>> भारत-पाकिस्तान युद्ध झालंच तर सर्वात जास्त फायदा कुणाचा होइल चीन की अमेरिका\nमहत्वाचा प्रश्न आहे हा नन्दिनी\nशस्त्रास्त्रान्च्या बिझनेस्च्या दृष्टीने व भारतीय उपखण्डात या ना त्या कारणाने पाय रोवण्याचे द्रुष्टीने अमेरिकेचा फायदा होईल, तर काहीही न करताच युद्धामुळे गलितगात्र झालेल्या भारतपाकचा घास घेण्याची सन्धी चीनला उपलब्ध होऊन तो त्यान्च्या फायदा असेल.\n१०० कोटी लोकसन्ख्येन्ची बाजारपेठ गमावल्याचे नुकसान मात्र दोघान्चेही होईल\nभारत पाक युद्ध झालेच तर ते कसे लढले जाईल यावर अंदाज बान्धणे अवघड आहे.\n>>पारंपारिक युद्ध सोडूनही अनेक प्रकारे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देणे शक्य आहे>><<\nसाधे क्रिकेट, खेळ, कलाकार यांना नाही म्हणायला आपली जनता तयार नाही. युद्ध ही फार दूरचि आणि भयानक परिस्थिती निर्माण करणारी गोष्ट आहे. कट्टरता वादा���े अफगाणिस्थन, इराक, पाक अशा देशांत चालू असलेला विध्वंस आपण टीव्हीत पाहातोच. तो विध्वंस आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून इझरेलसारखे सतत सजग राहायला हवे आहे. त्या छोट्या देशाकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. एवढ्या मोठ्या सैन्यबळाच्या देशाची प्रतिमा सध्या दयनीय आहे. ती कणखर व्हायला हवी आहे. एक देखील आतंकवादी, घुसखोर, विश्वासघातकी या देशात असणार नाही याची खबरदारी आवश्यक आहे. असे लोक हुडकून काढण्यासाठी लागणारा कणखरपणा आपल्या नेत्यांजवळ नाही त्यालाही आपणच जबाबदार आहोत.\nखरे तर युद्ध हा अगदी शेवटचा उपाय आहे. शिवाय एकदा युद्ध सुरु केले कि त्यासाठीचे डावपेच वगैरे\nआखण्याचे स्वातंत्र्य सैन्यदलांना द्यायला हवे. मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये.\n>>>> मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये. <<<<<\nकित्ती विनोदी अपेक्षा करता हो तुम्ही अन तिकडे तर गृहमन्त्री सुशिलकुमार शिन्दे म्हणताहेत की \"हिन्दू संघटना अन आरेसेस\" हिन्दू दहशतवाद पसरवताहेत.... मतपेट्याराखण्याकरता किती त्या खोट्यावर आधारीत याचना/लाळघोटेपणा अन तिकडे तर गृहमन्त्री सुशिलकुमार शिन्दे म्हणताहेत की \"हिन्दू संघटना अन आरेसेस\" हिन्दू दहशतवाद पसरवताहेत.... मतपेट्याराखण्याकरता किती त्या खोट्यावर आधारीत याचना/लाळघोटेपणा त्यान्च्याकडून कस्ली अपेक्षा करता तुम्ही\nभारत पाकिस्तान युद्द होणे\nभारत पाकिस्तान युद्द होणे नाही \nभारतात ती धमकच नाही,\nबघा हफीज सईदने देखील भाजपा आणि रासंस या दोन्हीना अतिरेकी संघटना म्ह्णुन ठरवण्याबद्द्ल भारत सरकारला सुचवल आहे.\nदुसरीकडे ओवेसी साहेबांना जेल मध्ये बंद केल्याबद्द्ल अभुतपुर्व बंद हैदराबादेत व आध्रं प्रदेशात पाळला गेला आहे.\nआता तुम्हाला आमची ताकत कळेल. पोलिस हटवा आणि मग बघा \nअवांतर..ज्या राष्ट्राला सुशीलकुमारांसारखा गृहमंत्री आहे त्याला शत्रूची गरज काय आज तर हफीज सईद ''साहेबांनी'' भारताला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करायची मागणी केलीय.\nमतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये.\nमतपेट्या राखण्याचा आणि पाकिस्तानशी युद्ध करण्याचा संबंध बादरायणदेखिल नाही. १९६५ आणि १९७१ ही दोन्ही युद्धे मतपेट्या राखणारा पक्ष सत्तेवर असतानाच झाली होती\n>>>>> मतपेट्या राखण्याच्या बाबीला बिल्कुल स्थान असु नये.\n>>>>> मतपेट्या राखण्याचा आणि पाकिस्तानशी युद्ध करण्याचा संबंध बादरायणदेखिल नाही. १९६५ आणि १९७१ ही दोन्ही युद्धे मतपेट्या राखणारा पक्ष सत्तेवर असतानाच झाली होती\nसंबंध नसावा हे रास्त तार्किक, पण तसे होत नाहीये. दोघांकडूनही (राजकीय पक्ष कॉन्ग्रेस व अल्पसंख्यान्क) असा संबंध ठेवला जातोच आहे.\n६५ नि ७१ ची युद्धे जेव्हा गळ्याशी आले तेव्हाच झालीयेत, अन गळ्याशी येईस्तोवर भिजत घोन्गडे ठेवण्यास मतपेटीकरता तुष्टीकरणाची नितीच कारणीभूत आहे. खलिस्तान चळवळिबाबतही तेच झाले होते. अति झाले, डोक्यावर बसू लागले तेव्हाच उतरवले, पण फार मोठी किम्मत मोजून.\n६५ नि ७१ ची युद्धे जेव्हा गळ्याशी आले तेव्हाच झालीयेत, अन गळ्याशी येईस्तोवर भिजत घोन्गडे ठेवण्यास मतपेटीकरता तुष्टीकरणाची नितीच कारणीभूत आहे. खलिस्तान चळवळिबाबतही तेच झाले होते. अति झाले, डोक्यावर बसू लागले तेव्हाच उतरवले, पण फार मोठी किम्मत मोजून\n१९६५ च्या युद्धात आयुबखानाने आक्रमण केल्याने युद्धाला उभे राहाणे भागच होते. ६२ च्या मानाने शास्त्रीजींनी ते चांगले हाताळले पण दुर्दैवाने त्यांचा अकालीच गूढ अन्त झाला.\nबाकी लिंबुटिंबू म्हणतात तशीच वस्तुस्थिती आहे.\nआता तर दिग्विजयांच्या खांद्याला खांदा लावून गृहमंत्रीच दहशतवाद्यांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. निवडणुकीच्या आधी आर एस एस वर बंदी आणून मतपेट्या घट्ट करण्याचा काँगी-प्लॅन असावा असे दिसते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4892583400506517398&title=Festival%20Celebration%20with%20Martyrs%20Family&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-09-21T23:21:07Z", "digest": "sha1:SSABQUJAOGFYZH6GEHTM5LZWD4U7GM42", "length": 10157, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "शौर्य गुढीद्वारे पुलवामातील शहिदांना अभिवादन", "raw_content": "\nशौर्य गुढीद्वारे पुलवामातील शहिदांना अभिवादन\nअमित बागुल मित्रपरिवारातर्फे शहिदांच्या निवासस्थानी उपक्रम\nपुणे : शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा येथील शहीद झालेले सीआरपीएफचे जवान नितीन राठोड व शहीद संजय राजपूत यांच्या निवासस्थानी गुढी पाडव्यानिमित्त शौर्य गुढी उभारून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.\nपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहीद जवान नितीन राठोड व शहीद संजय राजपूत यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धननगर, लोणार व मलकापूर येथील निवासस्थान परिसराची स्वच्छता करत रांगोळी साकारून शौर्य गुढी उभारण्यात आली. या वेळी शहिदांच्या कुटुंबीयांना अर्थसाह्यही करण्यात आले. या प्रसंगी बागुल यांच्यासह सागर आरोळे, विक्रांत गायकवाड, इम्तियाज तांबोळी, धनंजय कांबळे, दीपक देशपांडे आदींसह कार्यकर्ते तसेच शहीद जवान नितीन राठोड यांचे वडिल शिवाजी, बंधू प्रवीण, मुलगी प्राची उपस्थित होते. शहीद जवान संजय राजपूत यांची आई जिजाबाई, पत्नी सुषमा, बंधू राजेश, मुलगा शुभम व राजपूत कुटुंबीय उपस्थित होते.\nसंयोजक बागुल म्हणाले, ‘अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, निस्सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको’ असे म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणाऱ्या भारतीय जवानांमुळेच देश आणि पर्यायाने आपण सुरक्षित आहोत. शहिदांच्या या शौर्याला मानवंदना देऊन त्यांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. या अगोदर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील, चंदू चव्हाण यांच्या धुळे जिल्ह्यातील निवासस्थानी व शहीद अशोक कामठे यांच्या पुणे येथील निवासस्थानी शौर्य गुढी उभारली आहे; तसेच नेवासा तालुका येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निवासस्थानी अन्नदाता गुढीदेखील उभारली होती.’\nTags: बुलढाणाशहीदशौर्य गुढीगुढीपाडवाPuneCRPFGudhi Padawaपुणेपुलवामानितीन राठोडसंजय राजपूतMartyrAmit Bagulअमित बागुलसीआरपीएफBuldanaPulwamaNitin RathodSanjay Rajputप्रेस रिलीज\n‘डीकेटीई’तर्फे शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश शहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख शहीद जवानांना तीन विद्यार्थ्यांची गाण्यातून श्रद्धांजली २०व्या कारगिल दिनानिमित्त शहिदांना अभिवादन ‘अँटी करप्शन कमिटी’तर्फे शहीदांना अभिवादन\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\n‘‘१०८’ रुग्णवाहिका महाराष्ट्राची जीवनदायिनी’\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/future-10/", "date_download": "2019-09-21T23:19:27Z", "digest": "sha1:UWITRFVIZF5NWDVVGSYWDIU5FHK4DOEF", "length": 8936, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य | Dainik Prabhat", "raw_content": "\nमेष : श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल.\nवृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा पाकीट सांभाळा.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस.\nकर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.\nसिंह : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.\nकन्या : राग आवरा. अतिश्रम टाळा.\nतूळ : आवडत्या व्यक्तीस भेट. प्रवास घडेल.\nवृश्चिक : नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.\nधनु : मेजवानीचा योग. कौटुंबिक स्वास्थ लाभेल.\nमकर : सुखासिन दिवस. पाहुणे येतील.\nकुंभ : अनपेक्षित कामे होतील. स्थावरचे व्यवहार उरका.\nमीन : वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल.\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nपुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे\nपूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक\nड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नाजेरियन व्यक्तीस अटक\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/in-nepal-education-will-be-posting-against-the-government/", "date_download": "2019-09-21T23:32:51Z", "digest": "sha1:JQ46K6QDBE2L6CFZ2RRG7TP7XFIG5ME2", "length": 9449, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेपाळमध्ये सरकारविरोधात पोस्ट टाकल्यास होणार शिक्षा | Dainik Prabhat", "raw_content": "\nनेपाळमध्ये सरकारविरोधात पोस्ट टाकल्यास होणार शिक्षा\nकाठमांडू – नेपळमध्ये सोशल मिडीयामध्ये पोस्ट करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणारे विधेयक नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी आणले आहे. मात्र नेपाळी संसदेतील नेपाळी कॉंग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. प्रस्तावित विधेयकानुसार सरकारविरोधात सोशल मिडीयामध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला 15 लाख रुपयंचा दंड आणि किंवा 5 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुचवण्यात आली आहे. आक्षेपार्ह मजकूर, चारित्र्य मलिन करणारा किंवा राष्ट्रीय सार्वभौमत्वावरील हल्ला ठरू शकणाऱ्या पोस्ट संदर्भात ही शिक्षा लागू असणार आहे.\nसरकारने सोशल मिडीयावर वृत्त किंवा संदेश पसरवण्यास गुन्हा ठरवू नये, असे नेपाळी कॉंग्रेसचे नेते आणि माजी माहिती तंत्रज्ञान मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी म्हटले आहे. या प्रस्तावित विधेयकावरून देशातील कम्युनिस्ट सरकार एकाधिकार -शाहीकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही रिजाल यांनी सांगितले. संसदेमध्ये दोनतृतीयांश बहुमत असूनही नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे सरकार प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे विधेयक आणू शकत नाही, असे ज्येष्ठ विधीज्ञ दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/-------32.html", "date_download": "2019-09-22T00:26:48Z", "digest": "sha1:GPS4GNHBNPTTZQJKI3C3AZBVSPUCZPCK", "length": 28022, "nlines": 201, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अंजनेरी", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्य़ांइतकी दुर्गसंपत्ती आपल्याकडे अन्य कुठल्याही जिल्ह्य़ात नाही. सातवाहना पासूनचा इतिहास इथे घडला आणि आपल्या पुराणकथाही येथील पर्वतांना चिकटल्या. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत. वायुपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर झाला व अंज��ीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले अशी लोकांची श्रध्दा आहे. समुद्र सपाटीपासून ४००० फुट तर पायथ्यापासून २५०० फुट उंचीवर असणारा अंजनेरी किल्ला भास्करगडापासून सुरु होणाऱ्या त्र्यंबकेश्वर रांगेतील एक महत्त्वाचा किल्ला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात आजही १६ पूरातन मंदि्रे आणि शिलालेख असुन यातील ४ मंदिरे हिंदु देवतांची तर १२ मंदिरे जैन देवतांची आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नाशिक पासून २३ किलोमीटर अंतरावर अंजनेरी गावाचा फाटा आहे. येथे हनुमंताची भली मोठी मूर्ती असलेले एक मंदिर आहे. या मंदिरा शेजारून एक वाट टेकडीवरील अंजनेरी गावात जाते. अंजनेरी गडाचे साधारणपणे तीन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे गडाचा पायथा. अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. तिथपर्यंत खाजगी गाडी जाऊ शकते. दुसरा भाग म्हणजे गडाची माची अथवा पठार. पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत जायला पायऱ्या व पायवाट आहे. इथुन गडाचा तिसरा भाग म्हणजे गडाचा बालेकिल्ला. तिसऱ्या भागातील गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अंजनेरी गाव ओलांडून एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या आजूबाजूला दिसणारे नवरा-नवरी व सासू असे सुळके बघत आपण किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या वनखात्याच्या चौकीपाशी येऊन पोहोचतो. पायथ्याशी येताच डोंगराची विशालता आपल्या डोळ्यात भरते. मुख्य डोंगररांगेला चिकटलेली दक्षिण बाजू सोडल्यास टेंकडीच्या सर्वच बाजूस ताशीव कडे असल्याने या किल्ल्याला तटबंदीची तशी गरज पडली नाही. वनखात्याच्या चौकीपासून किल्ल्यावर जाणारा पायरीमार्ग सुरु होतो. काही जुन्या तर काही नवीन पायऱ्या चढत किल्ल्याची उभी चढण सुरु होते. येथेच काही ठिकाणी सुरक्षेसाठी वनखात्याने रेलिंग लावलेली आहे. कड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो. घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेली हनुमान मूर्ती दिसते. चढाईच्या या टप्प्यात समोर खोदलेली एक नाळ दिसते. या नाळेत पायऱ्या खोदलेली प्राचीन वाट होती परंतु आता सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या केल्याने हि वाट झाकली गेली आहे. या पायऱ्या अर्ध्या उंचीपर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक छोटी गुहा व जमिनीपासून १० फुट उंचीवर या गुहेत जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या दिसतात. पार्श्वनाथ दिगंबर जैन १००८ यांची ही गुहा आहे. या लेण्यात दोन दालने असुन बाहेरच्या दालनात भैरव आणि हनुमानाचे शिल्प तर छतावर अर्ध्या मीटर व्यासाचे कमळपुष्प कोरलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वारावर नागशिल्प, कीर्तिमुख आणि अन्य भौमितिक आकृत्यां कोरल्या आहेत तर दोन्ही अंगांना द्वारपालांची रचना आहे. आतील दालनात मधोमध पद्मासनातील पार्श्वनाथाचे अर्धा मीटर उंचीचे शिल्प आणि दोन्ही बाजूंना अन्य दहा मूर्ती आहेत. गर्भगृहातील या शिल्पाशेजारी एक संस्कृत शिलालेख आहे जो या लेण्याची माहिती देतो. सौन्देव राजाच्या मंत्र्याने इ.स.११४१ मध्ये या लेण्यासाठी देणगी दिली. राजाश्रयातून खोदली जाणारी लेणी आणि किल्ले यांचे नाते इथेही दिसून येते. लेण्याच्या बाजूला पाण्याचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. हे लेणे पाहून उरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका विस्तिर्ण पठारावर पोहोचतो. समोरच आपल्याला अंजनेरी किल्ल्याचा भव्य बालेकिल्ला दिसू लागतो. किल्ल्याचा माचीचा हा परिसर म्हणजे एक भव्य पठार आहे. माचीवर जेथे आपला गडप्रवेश होतो तिथे खालील बाजुस भग्न तटबंदी व दरवाज्याचे अवशेष डोळसपणे शोधावे लागतात. किल्ल्याच्या या पठारावर अनेक बांधकामांचे अवशेष विखुरलेले आहेत. माचीववरून बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेने चालू लागल्यावर १५ मिनीटात आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. घडीव दगडात बांधलेले अंजनी मातेचे मंदिर प्रशस्त व मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. मंदिरात नवीन बसवलेली अंजनी मातेची व समोर नतमस्तक झालेल्या हनुमानाची मूर्ती आहे. मंदिरासमोर एक आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी दोन पाण्याची टाकी याठिकाणी आहेत पण दोन्ही टाकी कोरडी आहेत. मंदिराजवळ खाण्याचे आणि पूजा साहित्याची दोन दुकाने आहेत. येथे जेवणाची सोय होते. अंजनी मातेच्या मंदिरापासून तशीच मळलेली पायवाट पुढे एका मोठया तलावापाशी जाते. हा तलाव हनुमानतळे आणि इंद्रकुंड या नावाने ओळखला जातो. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची फक्त इतकीच सोय आहे. हे तळे वर्षभर पाण्याने भरलेले असते. त्याच्या काठावर अनेक घरांची जोती दिसतात. या बांधकामासाठी वापरलेल्या चुन्याच्या घाणीचे चाकही इथे पडलेले आहे. येथून थोडे पुढे गेल्��ावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी दोन वाटा लागतात. तळ्यापासून उजवीकडे वर जाणारी वाट अंजनेरीच्या बालेकिल्ल्यावर जाते तर डावीकडील दाट झाडीत जाणारी वाट माचीवरील आश्रमाकडे व सीता गुंफेकडे जाते. आपण प्रथम डावीकडील पायवाट धरून आश्रमाकडे चालायला लागायचे. आश्रम परिसरात हल्लीच बांधलेली हनुमान, गणपती व दत्ताची छोटी मंदिरे आहेत. आश्रमाजवळून जाणाऱ्या पायवाटेने कातळात कोरलेल्या सीता गुंफेकडे जाता येते. बालेकिल्ल्याच्या कड्यातच सीता गुंफा कोरलेली असुन लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालाच्या भूमिकेत एक कुटुंबच उभे आहे असे वाटते. लेणे दोन दालनांचे असुन लेण्याच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांचा दर्जा पाहता ती नंतरच्या कालखंडात कोरलेली असावीत असे वाटते. अंजनीमातेने याच गुहेत हनुमानाला जन्म दिला अशी श्रद्धा आहे. आश्रम व सीता गुंफा परिसराची भटकंती करून पुन्हा हनुमान तळ्यापाशी परत यायचं आणि उजवीकडे जाणारी बालेकिल्ल्याची वाट चालू लागायची. पायऱ्यांची ही वाट म्हणजे खडी चढाई असुन वनखात्याने येथे रेलिंग लावलेल्या आहेत. बालेकिल्ल्याचा डोंगर चढताना साधारण पाऊण उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर हनुमान जन्मस्थान अशी पाटी आहे. या पायवाटेने पुढे गेल्यावर एक प्रशस्त गुहा पाहायला मिळते. गुहेच्या बाहेर झाडावर घंटा टांगलेली असुन गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती आहे. टेहळणीसाठी या गुहेचा उपयोग होत असावा. मुक्कामी ट्रेक असला तर १०-१२ जण या गुफेत राहू शकतात. सध्या एका साधूने यात आपले बस्तान बसवलेले असुन गुहेच्या पुढे एक पाण्याचे टाकेही त्याने बनवलेले आहे. गुहा पाहून परत पायऱ्यापाशी येऊन वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. माचीच्या पठाराप्रमाणे बालेकिल्ल्याचे पठारही विस्तीर्ण आहे. पठारावरून १० मिनिटे चालल्यावर आपण हनुमानाच्या मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरात अंजनी मातेच्या मांडीवर बालहनुमान बसलेला दाखवला आहे. मंदिराच्या बाजूला एक पाण्याचे बांधीव टाके आहे. मंदिरासमोर व शेजारी उघड्यावर काही मुर्ती आणि पिंड ठेवलेली असुन मंदिरामागे उध्वस्त इमारतींचे चौथरे आहेत. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडाचा विस्तार प्रचंड असून ��्यावर इतर कोणतेही अवशेष नाहीत मात्र येथून सभोवतालचा परिसर फार सुंदर दिसतो. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दॊन तास लागतात. वरून जवळच असणारा ब्रम्हगिरीचा डोंगर आणि दुर्गभांडार नजरेस पडतात. ब्रम्हगिरीच्या मागे त्र्यंबकरांगेतले हर्षगड व बसगड हे किल्ले तर ब्रम्हाडोंगर आणि उतवडचा डोंगर दिसतात. दुसऱ्या बाजूस डांग्या सुळका, रांजणगिरी, गडगडा, बहुला, वाघेरा, सोनगीर, खैराई असे अनेक दुर्ग दिसतात. पूर्ण किल्ला फिरायला आणि व्यवस्थित पाहायला अंजनेरी गावातून ६ ते ७ तास लागतात. किल्ल्यावर दिवसा आल्यास दुकानातुन जेवणाची व्यवस्था होते पण रात्री गडावर ते थांबत नाही. अंजनेरी किल्ल्याचा इतिहास शोधताना मूळात त्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावाचा भूतकाळ विचारात घ्यावा लागतो. अंजनेरी हे प्राचीन काळापासून एक राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे केंद्र होते. यादवांच्या काळात या परिसराचे महत्त्व आणखी वाढले. या प्राचीन कालखंडाचे अवशेष आजही गावात आढळतात. अंजनेरीत हिंदू आणि जैनांची प्राचीन सोळा मंदिरे आहेत. अशा या प्राचीनकाळी भरभराटीला आलेल्या अंजनेरी नगरीच्या आधारासाठीच तर हा किल्ला निर्माण झाला. गडावरील प्राचीन खोदकाम व अंजनेरीच्या पायथ्याशीं असणारे मंदीर समूह पाहता राष्ट्रकूट- चालुक्यांच्या काळापासून हा गड नांदत असावा. इ.स. २६०च्या सुमारास अंजनेरी ही या भागात राज्य करणाऱ्या ईश्वरसेन (वीरसेन) या अभिर गवळी राजाची राजधानी असल्याचा कोरीव लेख पांडवलेण्यात आहे. त्यांची चांदीची नाणीही उपलब्ध आहेत. याशिवाय अंजनेरी परिसरात मिळालेल्या दोन ताम्रपटातही या किल्ल्यावर इ.स. ७१० मध्ये बदामीच्या चालुक्यांची हरिश्चंद्रवंशीय घराणे राज्य करत होते याचे उल्लेख आले आहेत. इ.स. ७१० च्या ताम्रपटात अंजनेरी जवळच्या विविध देवालयांसाठी परिसरातील गावांवर बसवलेल्या करांचा उल्लेख आहे. सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेऊणचंद्र ३ रा याने इ.स.११३० ते ११४५च्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा कारभार पाहिला होता. त्यांच्या कारकिर्दीत ११४१चा शिलालेख उपलब्ध आहे. अंजनेरी आणि परिसराला जैन परंपरेत श्वेतप्रद असे म्हणत. इ.स. १०-११ व्या शतकात यादवांच्या काळात या परीसरात अनेक ठिकाणी लेण्या कोरल्या गेल्या. पुढे मुस्लीम सत्तांच्या काळातही अंजनेरीचे उल्लेख येतात. १५०८ ते १५५३ याकाळात हा गड अहमदनगरच्या बुऱ्हाण निजामाकडे होता. निजामशाहीने अल्पवयीन निजामशहाला या किल्ल्यावर काही काळ सुरक्षित ठेवले होते असा उल्लेख येतो. शिवकाळात मोरोपंत पिंगळे यांनी इ.स. १६७० ऑक्टोबरमध्ये त्रिंबकगडाबरोबर अंजनेरी किल्ला स्वराज्यात आणला. मोगल-मराठा संघर्ष काळात अंजनेरी किल्ल्याचे त्रोटक उल्लेख येतात. पुढे १७५० मध्ये हा गड निजामाच्या ताब्यात गेला. पेशवे काळात राघोबादादा यांनी गडावरील सपाटी आणि हवामानाची भुरळ पडून मुक्कामासाठी गडावर एक वाडा बांधला. मराठय़ांनंतर इंग्रज अधिकारीही गडावर राहण्यासाठी येत असत. इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता त्याचे अवशेष आजही दिसतात. -----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/vidarbha/vidarbha-nirman-mahamanch-separate-fight-in-vidhansabha-election-2019-mhsp-400976.html", "date_download": "2019-09-21T23:31:15Z", "digest": "sha1:3LT22INOZINXP52CDMCUAT7XRUOMNPFO", "length": 17694, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nस्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nस्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भवाद्यांनीही कंबर कसली आहे. विदर्भ निर्माण महामंचाने विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनागपूर, 20 ऑगस्ट- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भवाद्यांनीही कंबर कसली आहे. विदर्भ निर्माण महामंचाने विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यात विदर्भ निर्माण महामंच निवडणूक लढवणार आहे.\nस्वतंत्र विदर्भाचा म���द्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचे विदर्भवाद्यांनी म्हटले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विदर्भवादी संघटना एकत्र आल्या होत्या. त्यातून विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना करण्यात आली होती. श्रीहरी आणे यांचा विरा, राजेश काकडे यांचा जनसुराज्य पक्ष, विदर्भ जनआंदोलन समिती, आम आदमी पक्ष (आप) अशा विविध पक्षांचा विदर्भ निर्माण महामंचमध्ये समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भ निर्माण महामंचाला फारसे यश आले नाही, पण तरीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भनिर्माण महामंच आतापासून तयारीला लागल्याची माहिती विदर्भ निर्माण महामंचचे नेते राजेश काकडे आणि राम नेवले यांनी दिली आहे.\nविदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली आमदार भवनात बैठक झाली. यात 40 जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भ निर्माण महामंचमध्ये आधी एक डझनहून अधिक पक्ष व संघटनांचा समावेश होता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर यातील अनेक पक्ष व संघटना बाहेर पडल्या होत्या.\nया 11 जिल्ह्यात निवडणूक लढवणार\nनागपूर जिल्हा- काटोल, सावनेर, रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड.\nनागपूर शहर- पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर.\nअमरावती जिल्हा- अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा, धामणगाव.\nवर्धा जिल्हा- हिंगणघाट, आर्वी, देवळी-पुलगाव, वर्धा.\nयवतमाळ जिल्हा- वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ.\nअकोला जिल्हा- बाळापूर, आकोट, पूर्व अकोला, मूर्तिजापूर.\nबुलडाणा जिल्हा- खामगाव, चिखली, सिंदखेडराजा.\nगडचिरोली जिल्हा- आरमोरी, अहेरी.\nचंद्रपूर जिल्हा- राजूरा, वरोरा.\nभंडारा जिल्हा- भंडारा व तुमसर.\n...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योज��ांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090724/nagvrt.htm", "date_download": "2019-09-22T00:04:41Z", "digest": "sha1:6JGFW4EESITLJHFGD3PLIDHMCZI4QTTM", "length": 34324, "nlines": 109, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, २४ जुलै २००९\nशून्य भारनियमनाला ग्राहकांचाही विरोध\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nमहावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या शून्य भारनियमनाच्या प्रस्तावामध्ये सर्व ग्राहकांना अतिरिक्त वीज पुरवठा आकार लावण्यास सूचवले आहे मात्र, त्याला जोरदार विरोध होत असून, ‘भीक नको पण, कुत्रे आवर’ अशी प्रतिक्रिया वीज ग्राहक व्यक्त करीत आहेत.\nहलक्या सरींनी मात्र श्रावणाच्या आगमनाची नांदी\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nधार्मिक व्रतवैकल्यांची धामधुम घेऊन आलेल्या श्रावणाचे आगमन झाले असून पहिल्याच दिवशी आलेल्या सरसर शिरव्यांनी संपूर्ण सजीव सृष्टीचे तनमन मोहरून गेले. दरम्यान, गेला आठवडाभर बरसणाऱ्या पावसाने विदर्भाच्या बहुतांश भागात उसंत घेतली असून काही भागात हलक्या सरींनी श्रावणाच्या आगमनाची नांदी दिली.\nआमदारांच्या निधी खर्चाची घाई कंत्राटदारांच्या पथ्यावर\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nविधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी, आमदारांना त्यांचा निधी खर्च करण्याची घाई झाली आहे, या निधीतून होणारी कामे मर्जीतीलच कंत्राटदारांना मिळावी यासाठी आमदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येत असलेला दबाव हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.\nकर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे अस्त्र ; वेतन वाढीसाठी सर्वसामान्य वेठीस\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nसध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी संपाचे अस्त्र उपसून सर्वसामान्यांनाच वेठीस धरल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाले आहे. किंबहुना, संघटनेच्या बळावर संप करा आणि सरकारला नमवून पाहिजे ते पदरात पाडून घ्या, असा संदेशच शासकीय कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने दिला आहे.\nसोमलवार शाळेचे सुयश ; नागपूरचाच अनुराग ���ारद्वाज द्वितीय\nसातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साक्षी चेटुले राज्यात प्रथम\nआजपासून डॉक्टर सेवेत ; शासनाच्या आश्वासनाचा ११२८ डॉक्टरांना लाभ\nनामांकन अर्जासोबतच जोडावे लागणार जातीचे वैधता प्रमाणपत्र\nकुबेर यांच्या ‘एका तेलियाने’वर चर्चा\nसुशिक्षित बेरोजगारांसाठी ३१ जुलैला प्रशिक्षण\nजिगाव प्रकल्पातील कंत्राटदाराला दिलेल्या अग्रीमाची वसुली सुरू\nयश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज - प्रश्न. नाथे\nहोम थिएटरबाबत परिषदेत माहिती\nखापरी रेल्वे उड्डाण पुलाचे काम आठ दिवसात पूर्ण\nजिल्हा परिषदेचे कर्मचारी ५ ऑगस्टपासून संपावर\nदक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातील कर्मचारी ७ सप्टेंबरपासून संपावर\nराष्ट्रीयीकृत बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक -आ. बावनकुळे\nपाल्यांची क्षमता ओळखून त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा - श्रीवास्तव\nजैन कलार समाजातील ५१ गुणवंतांचा सत्कार\n‘शिवाजी’चा आदर्श इतर संस्थांनी बाळगावा -मुत्तेमवार\nझोनमधील कर्मचारी वाढवण्याचा महापालिकेचा निर्णय\nरेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणाऱ्या महिलेला अटक\nएम.फिल, पीएच.डी.धारकांच्या नियुक्तयांच्या सीबीआय चौकशीची मागणी\nअकरावी प्रवेश ; आजपासून विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश\nधान्याची पोती आता ५० किलो पर्यंतचीच\nश्रमिक संघटना आवश्यकच -डॉ. मेघा कानेटकर\nसंवेदना आर्ट अकादमीतर्फे कलावंतांचा सत्कार\nचांगला रसिक तयार करणे ही संस्थेचीच जबाबदारी -डॉ. चांदे\nचंद्रकांत चन्नो यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन\nयुतीच्या जागा वाटपाची चर्चा महिनाअखेर पूर्ण -सोलंकी\nकुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून विद्यार्थी ठार\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nकुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून विद्यार्थी ठार झाला. सुरेंद्र नगरात बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रौनक घनश्याम आसाटी (रा़ आमगाव) हा त्याच्या होंडा अॅक्टिव्हाने (एमएच३५/एन/३८७४) वेगात जात होता. सुरेंद्र नगरातील पोलीस प्रशिक्षण विद्यालयाजवळील वळणावर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी घसरून तो खाली पडला. त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली. अपघात झाल्याचे दिसताच लोक धावले. सीम्स रुग्णालयात त्याचे उपचारादरम्यान रात्री पावणेदहा वाजताच्या सुमार��स मृत्यू झाला. रौनक हा शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बारावीत शिकत होता़ प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला़\nपर्यावरण पुरस्कारासाठी माहिती पाठवण्याचे आवाहन\nनागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी\nमुंबईच्या मानव कल्याण व वृक्ष संरक्षण संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर केला असून त्यासाठी माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे. ‘पर्यावरण संरक्षण पुरस्कार’ व ‘वृक्ष मित्र पुरस्कार २००९-१०’ करीता हे पुरस्कार पाठवायचे आहेत. ‘पर्यावरणाचे रक्षण करा, वृक्ष लावा, वृक्ष जगवा तरच मानव जगेल’ म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत रमेश अण्णा घेगडे, त्रिमूर्ती निवास राहुलनगर, मु.पो.ता. शहापूर, जिल्हा ठाणे या ठिकाणी पुरस्कारासाठी माहिती पाठवण्याचे आवाहन पर्यावरण मानव कल्याण व वृक्ष संरक्षण संस्थेने केले आहे.\nकारगिलमधील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nकारगिल युद्धात वीर मरण आलेल्या जवानांना नागपूरकरांनी येत्या २६ जुलैला विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन वॉर विडो असोसिएशनच्या सदस्य अनुराधा फडणीस यांनी केले आहे.\n२६ जुलै १९९९ ला कारगिल युद्धात थलसेना, वायुसेना आणि नौसेनेतील अनेक जवानांना वीर मरण आले. या ‘विजयी’ दिवशी २६ जुलैला शहिदांना सारे मिळून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अंगणात एक मेणबत्ती पेटवून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होता येईल, असे आवाहन फडणीस यांनी प्रसिद्धिला दिलेल्या पत्रकात केले आहे.\nप्रश्नध्यापकांचे आंदोलन सुरूच राहणार; नुटाचा दावा\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nप्रश्नध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली असली तरी, आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाने (नुटा) घेतला आहे.\nसहावा वेतन आयोग लागू करावा यामागणीसाठी १४ जुलैपासून प्रश्नध्यापक संपावर गेले आहेत. आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी विद्यापीठासमोर नुटाच्या नेतृत्वाखाली प्रश्नध्यापकांची सभा झाली. त्यात सहावा वेतन आयोग लागू करण्याचा शासनाचा निर्णय एकतर्फी आहे, एमफुक्टोच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत लेखी आश्वासन राज्य सरकार जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत आंदोलन सु��ूच ठेवण्याचा निर्णय धेण्यात आला. सभेला प्रश्न. सुनील हजारे, डॉ. हिवरकर, प्रश्न. जाधव, प्रश्न. सोमासेन, डॉ. अवस्थी, डॉ.दातारकर, डॉ. गणवीर,डॉ. सोहनी, डॉ. भाईक, डॉ. कोंगरे उपस्थित होते. उद्या, शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठाच्या पुढे प्रश्नध्यापकांची सभा आयोजित करण्यात आल्याचे नुटाचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. यशवंत पाटील यांनी कळविले आहे.\n‘राष्ट्र निर्माण’साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nहिंदी मासिक ‘राष्ट्र निर्माण’साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन केले आहे. मासिकात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांबद्दलचे सर्वच विषयांचे स्वागत करण्यात येते. मुलांचा बौद्धिक, सांस्कृतिक विकास आणि युवकांना रोजगाराची माहिती, नवीन संशोधन, व्यवसाय, साहसाची माहिती आणि त्यावरील विचार प्रकाशित करण्यात येतात. त्यासाठी राष्ट्र निर्माण, संपादक संजय सायरे, ६-१६-६६, ई.डब्ल्यू.एस. कॉलनी, विश्वकर्मानगर, नागपूर-२७, येथे साहित्य पाठवावे.\nस्थापना दिनी बिंझाणी महाविद्यालयात वृक्षारोपण\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nबिंझाणी नगर महाविद्यालयाचा स्थापना दिवस १७ जुलैला साजरा करण्यात आला. यावर्षी नागपूर शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुधीर बाहेती व प्रश्नचार्य डॉ. मेहरुन्निसा नियाझी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, निरंतर प्रश्नैढ शिक्षण आणि विस्तार विभागाच्यावतीने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडण्यात आला. प्रश्नचार्य नियाझी यांनी सुधीर बाहेती यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.\nविदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या सभासदांची रविवारी सभा\nविदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या स्थापनेला २१ जुलैला ५० वष्रे पूर्ण झाली. या सुवर्ण जयंती वर्षातील अनेक कार्यक्रमांचा एक भाग म्हणून रविवार, २६ जुलैला फेडरेशनच्या सर्व आजी, माजी सभासदांची सभा संध्याकाळी ५ वाजता सीताबर्डीवरील भगिनी मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी फेडरेशनच्या सर्व सदस्यांची काँग्रेसनगर कार्यालयासमोरुन रॅली निघेल. याप्रसंगी फेडरेशनच्या जुन्या अध्यक्ष, महामंत्री यांचा सत्कार करण्यात येईल. भारतीय मजदूर संघाचे अ.भा. महामंत्री लक्ष्मी रेड्डी, एनओबीडब्ल्यूचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कुळकर्णी, महामंत्री अश्वनी राणा व इतर मान्यवर याप्रसंगी मार्गदर्शन करतील. विदर्भातील सर्व बँकांचे सदस्य या कार्यक्रमासाठी येणार आहेत. नागपूर तसेच उर्वरित विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ बँक एम्प्लाईज फेडरेशनचे महामंत्री राजीव पांडे यांनी केले आहे.\nनागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी\nहडस हायस्कूलच्या रजत अजय गुंडमवार याने दहावीत ९०.७० टक्के गुण प्रश्नप्त केल्याबद्दल ड्रॉईंग टीचर्स असोसिएशनतर्फे कृष्णराव मन्न्ो स्मृती गुणवंत पुरस्कार देऊन त्याला गोरवण्यात आले. रोख बक्षीस आणि संघटनेचे गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रजतचे वडील कलाशिक्षक आहेत. सत्कार कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बारई, सचिव दीपक गायकवाड, कोषाध्यक्ष सुभाष श्रीखंडे, संजय चिंचखेडे, अरविंद आवारी, शेखर वानस्कर, राहुल चौधरी, नरेंद्र मन्नो आणि रवी खंडाईत उपस्थित होते.\nभारत स्वाभिमान मोहिमेतंर्गत सक्तीच्या मतदानाचे उद्दिष्ट\nनागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी\nरामदेवबाबाच्या भारत स्वाभिमान मोहिमेतंर्गत सक्तीचे मतदान हे एक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नुकतेच दिल्ली येथे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे.पी. अग्रवाल यांनी ‘मतदान अनिवार्य विधेयक-२००९’ लोकसभेत मांडले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हे विधेयक लवकर पारित करणे आवश्यक आहे. मतदान न करणाऱ्या लोकांना ५०० रुपये दंड आणि दोन दिवसांची कैद करण्यात यावी. तसेच मतदान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा १० दिवसांचा पगार कापण्यात येईल किंवा दोन वर्षाकरता पदोन्नती पुढे ढकलण्यात येईल, अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.\nअ.भा.भ्रष्टाचार विरोधी समिती विदर्भात शाखा स्थापणार\nनागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी\nविदर्भातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या शाखा स्थापन करण्यात येत आहेत. गैरव्यवहारावर अंकुश राहावा, कोणत्याही विभागात भ्रष्टाचार होऊ नये. भ्रष्टाचार करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी हा या संघटनेचा हेतू आहे. गैरव्यवहार करणारा विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरता या शाखांचे कार्यकर्ते काम करतील. समितीचे सभासद हौऊ इच्छिणाऱ्यांनी मोहन गंगन यांच्याशी ९४२०१८७४४२ किंवा ९३७१८९३०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.\nनागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी\nबँक ऑफ इंडियाच्या इतवारी शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी राजकुमार आनंद चौधरी (रा. गरोबा मैदान) या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ज्या भूखंडाची कागदपत्रे सादर करून सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते तो भूखंड आधीच विकण्यात आला होता. कर्जाची परतफेडही केली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.\nप्राचार्य डॉ. महादेव नगराळे यांचे स्वागत\nध्रुव कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंटच्या प्रश्नचार्यपदी डॉ. महादेव नगराळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून पदभार स्वीकारला. संस्थेचे अध्यक्ष अमित येनुरकर यांनी डॉ. नगराळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\nयाप्रसंगी संस्थेचे सचिव गौरव जयपुरीया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सभासद प्रश्न. डॉ. केशव भांडारकर, प्रश्न. अरविंद खरे आदी उपस्थित होते. डॉ. नगराळे यांच्या नियुक्तीबद्दल प्राचार्य आत्माराम उखळकर, डॉ. नरेंद्र खंडाईत, मोहन गंधे, प्रा. दिनेश राऊत, प्रश्न. राम डोर्लीकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\nप्रमोद ठाकरे विशेष कार्यकारी अधिकारी\nसामान्य प्रशासन विभागाने प्रमोद ठाकरे यांची २४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शासन निर्णयात निर्देशिलेले अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.\nभांडे प्लॉटमध्ये नेत्ररोग निदान शिबीर\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती व भांडेप्लॉट विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने भांडे प्लॉट परिसरात नेत्ररोग निदान शिबीर घेण्यात आले. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनोज श्रीवास्तव व त्यांच्या चमूने या शिबिरात ७५० नागरिकांची तपासणी केली. सर्व गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे व निवडक रुग्णांवर महात्मे नेत्र रुग्णालयातर्फे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे यावेळी शिबीर प्रमुख श्याम थोरात यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिव प्रमोद दरणे, सीताराम लोखंडे, केदार साहेब, विष्णुपंत ठाकरे, सुरेश मुरकुटे, प्रश्न. बाबुराव मते, विजय राजणेकर आदी उपस्थित ��ोते.\nदोसर वैश्य शैक्षणिक मंडळाची कार्यकारिणी पदारूढ\nनागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी\nदोसर वैश्य शैक्षणिक मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ दोसर वैश्य भवन येथे पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रभाकर गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यकारिणीत उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत गुप्ता, हरिनारायण गुप्ता, हरिराम गुप्ता, सचिव अश्विनी गुप्ता, सहसचिव जगदीश गुप्ता, रविशंकर गुप्ता, कोषाध्यक्ष- महेश गुप्ता यांचा समावेश आहे. अॅड. प्रकाश गुप्ता यांनी संचालन केले, तर अश्विनी गुप्ता यांनी आभार मानले.\n‘नासा’ला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचा शनिवारी सत्कार\n‘सेतू- अ कॉन्शस पॅरेंटस् फोरम’ आणि बालमासिक ‘मातृभू’ अंतर्गत ‘संस्कार’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता शंकरनगरातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या सभागृहात ‘नासा’ला भेट देणाऱ्या शंतनु मांडके, जय पात्रीकर व मधुरा भालकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या ई-नेक्स्ट या प्रबंधासाठी त्यांना प्रथम क्रमांक मिळाला त्याविषयी हे विद्यार्थी यावेळी माहिती देणार असून तेथील अनुभवही सांगणार आहेत. शिवाय या विद्यार्थ्यांच्या पालकांशी यावेळी श्रोत्यांना हितगुज साधता येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. विक्रम मारवाह, प्रश्नचार्य चंद्रकांत रागीट व स्नेहा दामले यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/-------42.html", "date_download": "2019-09-22T00:20:58Z", "digest": "sha1:JT2KZPCVTBFAOJDPAGTI3JFS3B6HBAU4", "length": 36826, "nlines": 277, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "माहूरगड", "raw_content": "\nनांदेडपासून १४० कि.मी.वर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहुरगड. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठापैकी माहूरगड हे एक पुर्ण पीठ आहे. श्री रेणुकादेवी जगदंबेचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंच डोंगरावर वसलेले असुन या ठिकाणी भक्तांचा वर्षभर वावर असतो. माहुर गाव नांदेड जिल्ह्याच्या टोकाला असल्याने तेथे जाण्यासाठी मुंबईहून नंदिग्राम एक्सप्रेसने किनवट गाठावे व तेथुन ५० कि.मी.वरील माहुरला एसटी किंवा खाजगी वहानाने जाता येते. ऋषीमुनींची तपोभूमी म्हणूनही माहूर गाव प्राचिन काळापासून अस्तित्वात असुन पुराणातील परशुराम कथा या भागाशी जोडलेल्या आहेत. आठव्या शतकातील वाकाटक काळातील लेणी येथे पहायला मिळतात. माहूर किल्ला गावापासून ८ कि.मी.वर असुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग म्हणजे खिंडीतुन रेणुका मातेच्या मंदिरात जाण्यासाठी जेथुन पायऱ्या सुरु होतात त्याच्या समोरील बाजुस असणाऱ्या दुकानांच्या मागुन नव्याने बांधलेल्या पायरीमार्गाने १० मिनिटात आपण महाकाली बुरुजापाशी पोहोचतो तर दुसरा मार्ग या दुकानापासुन सरळ रस्त्याने साधारण १० मिनिटावर आहे. येथे तटबंदी फोडून किल्ल्यात तलावाकाठी असणाऱ्या महानुभाव पंथीयांचे ठिकाणावर जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे. पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक कमान आहे. महाकाली बुरुजास दुहेरी तटबंदी असुन वरील बुरूजातून खालील तटबंदीत येण्यासाठी दोन लहान दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा दगड कोसळुन बंद झालेला असुन दुसऱ्या दरवाजाने बुरूजात बांधलेल्या पायरीमार्गाने आपला महाकाली बुरुजावर म्हणजेच किल्ल्यात प्रवेश होतो. महाकाली बुरुजाची उंची ४० फ़ुट असुन बुरुजाच्या बाहेरील बाजुस दोन शरभशिल्पे आहेत तसेच आतील एका ओवरीत महाकालीची स्थापना केलेली आहे. महाकाली मंदिराजवळ असलेला दगडी रांजण आपल्याला नाणेघाटातील दगडी रांजणाची आठवण करून देतो. महाकाली मंदिराच्या समोरील भागात सैनिकांच्या राहाण्यासाठी कमानदार ओवऱ्या असुन बुरूजात काही ठिकाणी टेहळणीसाठी खिडक्या तसेच तोफांसाठी जंग्या आहेत. बुरुजाच्या आतील भागात मधोमध एक उध्वस्त दिपमाळ असुन शेजारी दोन दगडी तोफगोळे दिसुन येतात. महाकाली बुरूज हा किल्ल्यात सर्वात उंच भाग असुन येथुन किल्ल्यातील खुप लांबवरचा परीसर दिसुन येती. माहुरगड समुद्रसपाटी पासून २६५० फूट उंचावर असुन साधारण त्रिकोणी आकाराचा गडाचा बालेकिल्ला ४५ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरला आहे तर किल्ल्याच्या पश्चिमेस असणारी माची ४२ एकरवर पसरली आहे. बालेकिल्ल्याला १९ बुरूज असुन माचीचे बुरूज तेथील जंगलामुळे पहाता येत नाही. किल्ल्याच्या उत्तर व पश्चिम भागात जेथे किल्ल्याचे दोन मुख्य प्रवेशमार्ग आहेत त्या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदीच�� सरंक्षण दिले आहे. यातील उत्तर भागातील दुहेरी तटबंदी लहान प्रमाणात असुन पश्चिम भागातील दुहेरी तटबंदीत किल्ल्याची माची वसली आहे. माचीच्या या भागात काही वास्तू असुन हा भाग डुक्कर किल्ला म्हणुन ओळखला जातो. महाकाली बुरुजावरून गडाच्या डावीकडील तटबंदीपासुन फांजीवरून गड फिरण्यास सुरवात करावी. गडाची तटबंदी हि निरनिराळ्या कालखंडात बांधली गेली असुन तटबंदीत चुना दगड तसेच विटांचा वापर केला आहे. सध्या पुरातत्त्व खात्याने या तटबंदीचे व किल्ल्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गडाच्या तटबंदीवरील चर्या आजही सुस्थितीत असुन ठिकठिकाणी तटाखाली उतरण्यास पायऱ्या आहेत. या तटबंदीवरून दक्षिणेकडील निशाण बुरुजाकडे जाताना तटाला सहा बुरूज असुन निशाण बुरुजाच्या अलीकडे एक उध्वस्त मस्जिद आहे. मस्जिदसमोर एक छोटा हौद असुन बाहेरच्या भिंतीवर फ़ुलांची नक्षी कोरली आहे. देवळाचे मस्जिदमध्ये रुपांतर करतांना देवळातील मुळ खांब तसेच ठेवलेले आहेत. मस्जिद पाहून तटबंदीवरून आपण दक्षिण टोकावरील ढालकाठीच्या म्हणजेच निशाण बुरुजावर पोहोचतो. निशाण बुरुजाची उंची ६० फ़ूट असुन बुरुजाचा वरील भाग पुर्णपणे ढासळला आहे. बुरुजावरून किल्ल्याची बाहेरील तटबंदी तसेच गडावर येणारी वळणदार डांबरी सडक व दुरवरचा प्रदेश दिसतो. निशाण बुरुजावरून तटबंदीकडील वाटेने पुढील टोकाकडे म्हणजेच पश्चिमेकडील धन बुरुजाकडे निघावे. गडाच्या दक्षिण भागाला असणारी हि तटबंदी खुप मोठया प्रमाणात ढासळलेली असुन या तटबंदीवरून आपण हत्ती दरवाजावर असलेल्या हवामहाल या उध्वस्त वास्तुत येतो. या वास्तूच्या मध्यभागी पाण्याचा हौद असुन त्यात कारंजे आहेत तर एका बाजुला हत्ती दरवाजावरील झरोके आहेत. झरोक्यातून येणाऱ्या हवेने व हौदातील कारंजाच्या पाण्याने या वास्तुत थंडावा निर्माण केला जात असे त्यामुळे या वास्तूला हवामहल म्हणून ओळखले जाते. हवामहल पाहून पश्चिमेकडील दरवाजाने काही पायऱ्या उतरून आपण हत्ती दरवाजात येतो. हा दरवाजा उदाजीराम यांचा मुलगा जगजीवनराम यांनी बाधंला आहे. आपण किल्ल्याच्या आतून बाहेर निघत असल्याने दरवाजाच्या आतील भाग दिसतो. दरवाजाच्या आतील चौथऱ्यावर दोन्ही बाजूस गोलाकार खांब आणि कमानदार छत असुन याची रचना एखाद्या राजसदरे प्रमाणे आहे. स्थानिक लोक या जागेला घोड्याच्या पागा म्हणतात तर काही ठिकाणी याचा उल्लेख चिनी महाल म्हणुन येतो. या वास्तूची एकंदर रचना पहाता या वास्तूचा उपयोग कचेरीसाठी होत असावा.गडाचा हा दरवाजा उत्तराभिमुख असुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बांधला आहे. दरवाजाची उंची एखादा हत्ती यातुन अंबारीसह सहज जाऊ शकेल इतकी आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला चुन्यात कोरलेली अस्पष्ट शरभशिल्प असुन वर डाव्या बाजुला निळ्या पर्शियन टाइल्सचे तुकडे दिसुन येतात. दरवाजाच्या वरील बाजुस हवा महालाचे ६ झरोके असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरूज व समोरील बाजुस तटबंदी आहे. या तटबंदीच्या खाली असणारा भाग म्हणजेच किल्ल्याची माची किंवा डुक्कर किल्ला. या माचीवर खुप मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने तेथे जाता येत नाही पण या तटबंदीवर उभे राहुन माचीवरील अवशेष पहाता येतात. या अवशेषात दोन घुमट असलेले दर्गा व एका उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. यातील एक दर्गा खुदाबंदखान याचा असुन दुसरा फरीदशाही दर्गा म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यावर येण्याचा हा राजमार्ग असल्याने हत्ती दरवाजापुढे संरक्षणासाठी दरवाजांची साखळी उभारली होती. हत्ती दरवाजातून थोडे खाली उतरल्यावर डाव्या बाजुला गडाचा दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा असुन या दरवाजावर जाण्यासाठी दोन्ही बाजुला पायऱ्या आहेत. या दरवाजापुढे काही अंतरावर गडाचा तिसरा उत्तराभिमुख दरवाजा असुन दरवाजाच्या उजव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. या घोडेपागा असाव्यात. या मार्गावरील चौथा दरवाजा बाहेरील तटबंदीत असून तो पूर्वाभिमुख आहे पण पुढे मोठया प्रमाणात जंगल वाढले असल्याने आपल्याला तिसऱ्या दरवाजापुढे जाता येत नाही. येथुन मागे फिरून परत किल्ल्यात आल्यावर तटबंदी डावीकडे ठेवून सरळ पुढे चालत जावे. या वाटेवर अनेक उध्वस्त वास्तूंचे चौथरे पहायला मिळतात. या ठिकाणी राणीमहाल होता. पुढे गेल्यावर एक दरवाजा असुन या दरवाजाच्या अलीकडील भागात काही ओवऱ्या आहेत तर पुढील भागात दरवाजाला लागुन किल्ल्याच्या पूर्व टोकावर भव्य असा दुहेरी धन बुरुज आहे. या बुरुजाच्या बाहेरील भागात जाण्यासाठी खालील बाजुस दरवाजा असुन सध्या हा दरवाजा दगड ढासळून बंद झाला आहे. धनबुरुजावरून तटबंदी डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर तटबंदीवरुन खाली उतरण्यासाठी जीना आहे. या जिन्याने आपण तटाखालील चोर दरवाजापाशी पोहोचतो. हा ���ोर दरवाजा पाहून किल्ल्याच्या आतील भागात असणाऱ्या वास्तूकडे निघावे. या वास्तूबाहेर पाण्याचा बांधीव सुकलेला हौद असुन समोरच्या भिंतीत कमानदार दरवाजा आहे. हि वास्तू राजमहाल,दारुकोठार, अंबरखाना या नावानी ओळखली जाते. साधारण १२ फुट उंचीच्या या वास्तुच्या आतील भागात आडव्या रांगेत तीन आणि उभ्या रांगेत चार अशा बारा कमानी असुन डाव्या बाजुच्या भिंतीत दोन तर उजव्या बाजुला एक खिडकी आहे. या खिडकीबाहेरील अवशेष पहाता येथे या वास्तुला सलग अशी दुसरी वास्तू असावी असे वाटते. येथुन परत तटबंदीवर येऊन पुढे चालत गेल्यावर एक ७ फ़ुट लांबीची तोफ़ पहायला मिळते. येथुन पुढील भागातील तटबंदी ढासळली असल्याने तटबंदीवरून खाली येऊन पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या वाटेने गड उतरण्यास सुरवात करावी. वाटेत एक पाण्याचे मोठे तळे असुन त्यास इंजाळे अथवा परवेश तलाव म्हणतात. तलावाच्या काठावर महानुभावपंथीयांचे स्थान आहे. कधीकाळी तलावाच्या एका पुर्ण बाजुस असणाऱ्या पायऱ्या मोठया प्रमाणात ढासळल्या असुन तलाव कोरडा पडला आहे. उत्तर दिशेस असणारी टेकडी ब्रह्मतिर्थ म्हणुन ओळखली जाते. येथुन पुढील पायऱ्यांनी गडाखाली उतरणारी दुसरी वाट आहे पण या वाटेने न जाता सरळ गेल्यावर तटबंदीला लागुन दोन मनोरे असलेली उध्वस्त वास्तू दिसते. या वास्तुच्या आत पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. या वास्तुच्या पुढे डाव्या बाजुस किल्ल्यावर येणारा दुसरा राजमार्ग असुन येथे आतील तटबंदीत एक दरवाजा आहे. या दरवाजाबाहेरील दोन बुरूज दोन वेगळ्या कालखंडात बांधले असल्याने एक बुरूज चौकोनी तर दुसरा गोलाकार आहे. या दरवाजातुन काही अंतर खाली गेल्यावर बाहेरच्या तटबंदीतील दुसरा मुख्य दरवाजा आहे. या भागातील बुरूज व तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन केवळ दरवाजा शिल्लक आहे. हे दोन्ही दरवाजे पाहून मुळ वाटेवर परत आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. पायथ्यापासुन संपूर्ण गड पाहाण्यासाठी ५ तास लागतात. इतिहासात पैनगंगा खोऱ्यावर नियंत्रण करण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता. राष्ट्रकुटांच्या काळात हे गाव महापूर या नावाने ओळखले जात असे. याचाच अपभ्रंश होउन सध्याचे माहूर नाव प्रचलित झालेले आहे. या महापूर गावाजवळील डोंगरावर असणारा किल्ला आज माहूरचा किल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रकुटाच्या ताब्यातील हा किल्ला यादवांच्य�� ताब्यात त्यांनी किल्ल्याला दुसरा तट बांधला. किल्ल्याचा दुसरा तट रामदेवराव यांनी बांधल्याने त्यांनी किल्ल्याचे नाव रामगड ठेवले. यादवांच्या काळात रामगड किल्ला प्रशासकीय विभागाचे प्रमुख ठाणे होते. आदिया बल्लाळसिंह शिरपुरच्या गादीवर असताना त्यानी माहूरचा भाग आपल्या ताब्यात घेतला. गोंडवनाचा विस्तार करताना हा किल्ला दक्षिण गोंडराज्यात सामील झाल्यावर या किल्ल्याचा पहिला तट यमाजी ठाकुर यांनी बाधंला. चौदाव्या शतकात रामगड किल्ला गौंड राजांच्या ताब्यात होता. बहमणी सुलतान अल्लाउद्दीन हसनशहाने इ.स.१३५० मध्ये रामगडवर चाल केली तेव्हा राजा तलवारसिंहने खंडणी देऊन बहामनी संकट टाळले. त्यानंतर १४१२ मध्ये बहामनी सुलतान फ़िरोजशहाने रामगडवर चाल केली पण त्यांना रामगड जिंकता आला नाही तेंव्हा सुभेदार दिनकर सिंहाबरोबर तह करुन तो निघून गेला. इ.स.१४२२ मध्ये बहामनी सुलतान अहमदशहा वलीने रामगडवर अचानक हल्ला करून तो जिंकून घेतला. त्यावेळी त्याने गौंडराजा जयसिंह व त्याच्या सैन्याची कत्तल करून त्यांच्या बायका मुलांना सक्तीने इस्लाम धर्म स्विकारायला भाग पाडले. रामगड किल्ल्याचे नाव बदलून अहमदाबाद असे ठेवले. त्याने या गडाला दक्षीण विदर्भाचे प्रमुख ठाणे बनवुन खुदावंत खान याची सुभेदार म्हणून नेमणुक केली. खुदावंतखानाने बहामनी सत्तेविरुध्द बंड केले आणि किल्ल्याच्या आश्रयाने बहामनी साम्राज्याला बरेच दिवस झुलवले. शेवटी बहामनी सुभेदार अमीर बरीद याने किल्ला ताब्यात घेऊन खुदावंत याला ठार मारले. उत्तरेकडील तटास लागुन खुदावंत यांची दर्गा आहे. अमीर बरीदने जिंकलेले माहूर इमादशहाने आपल्या राज्याला जोडून टाकले.पुढच्या काळा निजामशहाने माहूर किल्ला जिंकून घेतला. मुघल सम्राट अकबराने मे १५२९ मध्ये निजामाकडून माहूरचा किल्ला घेतला. त्याने उदाजीराम याला पंचहजारी मनसब देऊन माहूरवर नेमले. पुढे किल्ल्यावर या घराण्याचा अनेक पिढ्या ताबा होता. जहांगिर बादशहाचा मुलगा शहाजहान याने बापाविरुध्द बंड पुकारले तेव्हा उदाजीराम शहाजहांच्या बाजुने होते. शहाजहांन विरुध्द जहांगीरने शहाजादा परवीज व महबतखान यांना पाठविले. तेव्हा लखुजी जाधव, उदाजीराम व आतमखान ह्या सरदारांच्या सहाय्याने शहाजहांन व-हाडातुन ओरीसा बंगालकडे निघाला. बुऱ्हानपूरहून बंगालकडे जाताना शहाजहान याने माहूर किल्ल्यावर मुमताज व औरंगजेबासह मुक्काम केला तेव्हा औरंगजेब सहा वर्षाचा होता. उदाराम नंतर त्याचा मुलगा जगजीवनराम किल्लेदार बनला त्याने किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख मिळतो. इ.स.१६५८ ला त्याचा मृत्यु झाला. त्याच्या नंतर त्याचा अल्पवयीन मुलगा बाबूराव याच्याकडे सुत्र गेली. त्याच्या वतीने त्याची आई सावित्रीबाई कारभार पाहात असे. वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व हरचंदराय राजपूत याचा पराभव केला. वऱ्हाड प्रांतात मोगली अंमल कायम राहिला.तिची कर्तबगारी आणि शौर्य पाहून औरंगजेबने तिला पंडीता रायबाघन हा किताब दिला. शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून शाहिस्तेखानाच्या सैन्याबरोबर स्वराज्यावर चालून आलेली हि मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन उंबरखिंडीच्या लढाईत होती. थोरले बाजीराव पेशवे यांनी माहूरची लुट केल्याचा उल्लेख आहे. अठराव्या शतकात माहूरचा किल्ला नागपूरकर भोसल्यांनी मुघलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर तो किल्ला निजामाने मराठ्यांकडून जिंकून घेतला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला निजामाकडे होता. रेणुकादेवीचे दर्शन घेउन रामगड किल्ला, लेणी, मातृतीर्थ आणि हत्तीखाना ही सर्व ठिकाणे पाहाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो.-----------------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2019-09-22T01:03:54Z", "digest": "sha1:N3Z4GQO3NDTHUNWP644URFKP4TECFFAT", "length": 1829, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ५२४ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५०० चे - ५१० चे - ५२० चे - ५३० चे - ५४० चे\nवर्षे: ५२१ - ५२२ - ५२३ - ५२४ - ५२५ - ५२६ - ५२७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/mumbai.htm", "date_download": "2019-09-21T23:56:14Z", "digest": "sha1:ALPGVZOWCG5BVZY2QWWFF66GFKW5B23D", "length": 22364, "nlines": 60, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nभालचंद्र प��ंढारकर यांना जीवनगौरव प्रदान\n‘नटश्रेष्ठ’ प्रभाकर पणशीकर यांच्या नावे देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ संगीत रंगभूमीवरील नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर यांना आज प्रदान करण्यात येत आहे, हा एक मणिकांचनयोगच आहे. गेल्या तीन वर्षांत अण्णांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्कारासह हा तिसरा जीवनगौरव पुरस्कार मिळत आहे.\nघणसोलीतील सहा वर्षांच्या अपहृत मुलाची बिहारमधून सुटका\nनवी मुंबई, १६ मार्च/प्रतिनिधी\nघणसोली गावातील सुनील म्हात्रे चाळीतून महिनाभरापूर्वी पळविण्यात आलेल्या आदेश वानखेडे या अवघ्या सहा महिने वयाच्या बालकाची बिहार येथून सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. लग्न होऊन आठ वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने मुलाच्या हव्यासापोटी या चाळीतच राहणाऱ्या इंदू राकेश सिंग तसेच विजय ठाकूर या दोघांनी आदेशचे अपहरण करून त्याला बिहार येथे नेले होते.\n‘आर्थिक मंदीतही राज्याची स्थिती भक्कम’\nमुंबई, १६ मार्च/ खास प्रतिनिधी\nभारतातील प्रमुख औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्र सतत अग्रेसर राहिले आहे. जून २००५ मध्ये विशाल प्रकल्पांचे धोरण घोषित करण्यात आल्यापासून १३५ मेगा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून तीन लाख ३१ हजार नवीन नोकऱ्या निर्माण होतील. आर्थिक मंदी असतानाही चालू वित्तीय वर्षांत ३५ नवीन प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज विधिमंडळातील अभिभाषणात केले. त्याचप्रमाणे दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडविण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.\nनाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ\nपक्षांतर केलेल्या तीन आमदारांचे राजीनामे\nमुंबई, १६ मार्च / खास प्रतिनिधी\nगोविंदराव आदिक व यशवंतराव गडाख या काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या दोघांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा तर राष्ट्रवादीमधून शिवसेनावासी झालेल्या सुरेश जैन यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. पक्षांतर केलेल्या तिघांचे राजीनामे स्वीकृत झाले. मात्र काँग्रेसचे नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ झाला. पटोले यांचा राजीन���मा का स्वीकृत होत नाही, असा सवाल करीत विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेत धाव घेतली.\nजादूटोणाविरोधी कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nमुंबई, १६ मार्च/ खास प्रतिनिधी\nजादूटोणाविरोधी कायदा करण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र त्याबाबतचे गैरसमज दूर करून संवाद व समन्वयाने हा कायदा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाला दिले. विधिमंडळात जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्यात आल्यानंतर त्याला अनेक आमदारांनी आक्षेप घेतल्यामुळे हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे नसल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.\nगृहराज्यमंत्र्यांना हवा पोलीस अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील\nमुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी\nमंत्रिमंडळ विस्तारात मुंबईचा कार्यभार गमवावा लागल्यामुळे संतप्त झालेल्या गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी नवे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांना पत्र पाठवून राज्यातील आयपीएस आणि राज्य सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील मागविला आहे.\nमुंबईहून मनमाडमार्गे रेल्वेने पावणेसात तासांत शिर्डी\nमुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी\nवीकेण्डचा मुहुर्त साधून साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे येत्या शुक्रवारी रात्री मुंबई-शिर्डीदरम्यान एक विशेष गाडी चालविणार आहे. ही गाडी अवघ्या पावणेसात तासांत शिर्डीला पोहोचणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही गाडी कायम करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.\nपक्षांतर केलेल्या तीन आमदारांचे राजीनामे\nमुंबई, १६ मार्च / खास प्रतिनिधी\nगोविंदराव आदिक व यशवंतराव गडाख या काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या दोघांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा तर राष्ट्रवादीमधून शिवसेनावासी झालेल्या सुरेश जैन यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. पक्षांतर केलेल्या तिघांचे राजीनामे स्वीकृत झाले. मात्र काँग्रेसचे नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ झाला.\nबोर्डाच्या अधिकाऱ्यांचेच कॉपीबहाद्दरांना संरक्षण\nशालांत परीक्षेच्या ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रात काही विद्यार्थी सर्रासपणे कॉपी करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी असून एसएससी बोर्डाचे अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. श्रीरंग विद्यालयात दहावी परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रात परीक्षेच्या काळात अक्षरश: सावळा गोंधळ सुरू असून व्यवस्थापन व केंद्रातील पर्यवेक्षकांकडे तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करीत असल्याने इतर विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. परीक्षेच्या खोलीत काही विद्यार्थी सर्रासपणे एकमेकांना कॉपी पुरविणे, एकमेकांकडे कागद फेकणे, माहिती विचारणे असे प्रकार करीत आहेत. त्याचा त्रास प्रामाणिकपणे पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. काही विद्यार्थिनींनी यासंदर्भात पर्यवेक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे पेपर अंगावर फेकून मुलींना त्रास दिल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे आता तक्रारी करण्यासही विद्यार्थी घाबरत आहेत. काही पालकांनी यासंदर्भात एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे दूरध्वनी करून तक्रार केली, परंतु पेपर सुरू होण्याची वेळ ११ची असताना बोर्डाचे अधिकारी मात्र सकाळी १० वाजताच श्रीरंग विद्यालयाला भेट देऊन निघून गेल्याने बोर्डाकडूनही कॉपी बहाद्दरांना संरक्षण दिले जात आहे काय, असा प्रश्न पालक विचारीत आहेत.\nरमाबाई नगर गोळीबार प्रकरणाचा निकाल ३० मार्चला\nमुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी\nघाटकोपरच्या रमाबाई नगर गोळीबारप्रकरणी शिवडी सत्र न्यायालय येत्या ३० मार्च रोजी निकाल देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात राज्य राखीव पोलीस दलाचा अधिकारी मनोहर कदम हा मुख्य आरोपी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर ११ जुलै १९९७ रोजी रमाबाई नगरात दंगल उसळली होती. पुतळा विटंबना प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर दलित जमाव जमला होता. त्यावेळी मनोहर कदम याच्या आदेशावरून जमावावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये १० जण ठार तर २५ हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. गुंडेवार आयोगाची नियुक्ती केली होती. या चौकशीतही कदम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कदम यांनी आरोप���ंचा इन्कार केला. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोळीबाराचा आदेश द्यावा लागला, असे कदम याने न्यायालयास सांगितले होते.\nविक्रोळीत चकमक; अट्टल दरोडेखोर ठार\nमुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी\nजॉय मुरगन उर्फ मुरगेशन हा अट्टल दरोडेखोर सोमवारी रात्री विक्रोळी येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. मुंबई व परिसरातील विविध दरोडय़ांच्या गुन्ह्यांसह मुरगेशन याच्याविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये १८ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आजवर झाली होती. विक्रोळीत पूर्व द्रुतगती महामार्गावर पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. मुरगनचा दहिसरमध्ये २००७ साली घातलेल्या ३५ लाखांच्या एका मोठय़ा दरोडय़ातही सहभाग होता. गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट सातने ही कारवाई केली.\nकॉपी करताना पकडल्या गेलेल्या दहावीतील विद्यार्थीनीची आत्महत्या\nमुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी\nशालान्त परीक्षेत कॉपी करताना पकडल्या गेल्याच्या कारणावरून घाटकोपर पूर्व येथील भावी दीपक देसाई (१६) या विद्यार्थीनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आज सायंकाळी आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केल्याचा दावा केला. घाटकोपर पूर्व येथील पंतनगर शांती पार्कमधील भावी ही गरोडिया नगर येथील पुणे विद्या भवनची विद्यार्थिनी होती. आज तिचा भूगोलाचा पेपर होता. तिला कॉपी करताना पर्यवेक्षकाने पाहिले. त्यामुळे तिला परीक्षा उपकार्यवाहकाच्या ताब्यात देण्यात आले. त्याने तिची जबानी नोंदविली आणि तिला पुन्हा पेपर लिहिण्यास दिला. त्यानंतर ती घरी गेली आणि सायंकाळी तिने आत्महत्या केली.\nसोशल सव्र्हिस लीगचा १९ मार्चला कार्यक्रम\nना. म. जोशी, सर भालचंद्र भाटवडेकर, जमशेटजी जिजीभॉय, सर हेन्री प्रॉक्टर, जी. के. देवधर अशा ख्यातकीर्तानी स्थापलेल्या ‘सोशल सव्र्हिस लीग मुंबई’ या संस्थेला १९ मार्च २००९ रोजी ९८ वर्षे पूर्ण होत असून २०११ मध्ये संस्था शतकमहोत्सव साजरा करणार आहे. या शतकमहोत्सवाची तयारी म्हणून संस्थेने ९८ वर्षांच्या वाटचालीवर आधारित एका माहितीपटाची निर्मिती केली असून येत्या १९ मार्च रोजी सायंकाळी परळच्या दामोदर नाटय़गृहात पाच वाजता आयोजिलेल्या कार्यक्रमात हा माहितीपट प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर प्रमुख पाह��णे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संस्थेच्या नव्या उपक्रमाचेही उद्घाटन होणार आहे. संस्थेतर्फे कुटुंब समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार असून विवाहपूर्व सल्ला, व्यवसाय मार्गदर्शन आदी क्षेत्रांतील तज्ज्ञ संस्थेच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सोनोलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांच्या हस्ते होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090329/mp03.htm", "date_download": "2019-09-21T23:59:07Z", "digest": "sha1:LBE4DJGLDSMVWAEVT7EAW2LN5JCZ7N7C", "length": 7132, "nlines": 23, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार, २९ मार्च २००९\nशरद पवार अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत\nनिवडणुकांनंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडी देशाला स्थिर सरकार देईल, असे स्पष्टपणे न म्हणता, ‘आघाडीतील घटक पक्ष निवडणुकांनंतर एकमताने नेता\nनिवडतील आणि आघाडी स्थिर सरकार देईल,’ असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचेच आज स्पष्ट केले.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्ष आघाडीतर्फे आज पुणे जिल्ह्य़ातील प्रचाराचा शुभांरभ करण्यात आला. या वेळी काँग्रेस भवनात आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंह हेच पुढील पंतप्रधान असतील, हे जाहीर केल्यानंतरही आज पवार यांनी त्यांच्या भाषणात वेगळा सूर लावला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाली असली, तरी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचार करू किंवा पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास डॉ. सिंग हेच पंतप्रधान होतील, अशी ग्वाही दूरच; पण या गोष्टीचा उल्लेखही त्यांनी भाषणातून टाळला.\nअनेक पक्ष ही निवडणूक लढवत असले, तरी खरी लढाई ‘एनडीए’ व ‘यूपीए’ यांच्यातच आहे. त्यामुळे ‘यूपीए’तील सर्व घटक पक्षांनी एक समान धोरण ठरवून मतदारांसमोर जावे असा माझा प्रयत्न होता, पण त्यात यश आले नाही, अशीही कबुली पवार यांनी या वेळी दिली. ‘एनडीए’ने पंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे नाव घोषित केले आहे, तसेच काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांना ‘प्रोजेक्ट’ केले आहे. कोणी कोणाला ‘प्रोजेक्ट’ करायचे हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु अशा वेळी प्रत्येकाची पाश्र्वभूमी, धोरणे व राजकीय गरज बघितली पाहिजे, असे सांगून ‘निवडणूक झाल्यानंतर आघाडीतील प्रत्येक पक्षाचे नेते एकत्रिपणे नेता निवडतील,’ अशा शब्दांत त्यांनी डॉ. सिंग यांचे पंतप्रधानपद हे गृहीत नाही, असेच सूचित केले.\nमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव न घेता त्यांच्यावरही पवार यांनी टीका केली. निवडणुका स्वबळावर लढवायच्या असतील, तर मग सरकारही एकटय़ानेच चालवायची भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, देशात बळकट सरकारची आवश्यकता असून तसे सरकार आले तर देशाचा आणि राज्याचाही विकास होणार आहे, असे प्रतिपादन केले.\nसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष जयंतराव आवळे, आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, राष्ट्रवादीचे महासचिव गोविंदराव आदिक, काँग्रेसचे सचिव मोहन प्रकाश, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री डॉ. पतंगराव कदम, दिलीप वळसे, हर्षवर्धन पाटील, महापौर राजलक्ष्मी भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आघाडीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडी, सुप्रिया सुळे, आमदार विलास लांडे, तसेच आमदार रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, विनायक निम्हण, अनंतराव थोपटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जयदेव गायकवाड, अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/panic-button-public-transport-mpg-94-1957538/", "date_download": "2019-09-21T23:59:17Z", "digest": "sha1:TPDRSS7CG5VSXKQJPMHX26KSZJHQZCJZ", "length": 14841, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Panic button public transport mpg 94 | जुन्या सार्वजनिक वाहनांना ‘पॅनिक बटन’चा प्रस्ताव कागदावरच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nजुन्या सार्वजनिक वाहनांना ‘पॅनिक बटन’चा प्रस्ताव कागदावरच\nजुन्या सार्वजनिक वाहनांना ‘पॅनिक बटन’चा प्रस्ताव कागदावरच\nनवीन वाहनांसाठी असलेल्या पॅनिक बटन, व्हीटीएसच्या मुख्य नियंत्रण कक्षासाठी प्रतीक्षाच\nनवीन वाहनांसाठी असलेल्या पॅनिक बटन, व्हीटीएसच्या मुख्य नियंत्रण कक्षासाठी प्रतीक्षाच\nप्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सी, टूरिस्ट टॅक्सी, प्रवासी बस अशा १ जानेवारी २०१९ पूर्वीच्या जुन्या सार्वजनिक वाहनांना पॅनिक बटन आणि व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा (व्हीटीएस) बसवण्याचा प्रस्ताव कागदावरच आहे.\nपरिवहन आयुक्त कार्यालयाने परिवहन विभागाला प्रस्ताव पाठवून पाच ते सहा महिने होऊनही त्यावर विचार झालेला नाही. नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना या दोन्ही यंत्रणा बसवल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या मुख्य नियंत्रण कक्षाचीही स्थापना झालेली नाही. त्यामुळे परिवहन विभागाचे प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसते.\nटूरिस्ट टॅक्सी आणि खासगी प्रवासी बसगाडीतून प्रवास करताना महिला प्रवाशांबाबतच्या काही घटना, त्याचप्रमाणे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना इच्छित स्थळी न पोहोचवता मध्येच उतरवणे अशा अनेक प्रकारच्या घटना सार्वजनिक सेवा असलेल्या वाहनांमध्ये घडल्या आहे. अशा वेळी प्रवाशाला मदत मागण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा नाही. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधता यावा यासाठी पॅनिक बटन आणि वाहनांच्या सद्य:स्थितीची माहिती देणारी व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायद्यात त्याची तरतूद केली.\nत्यानुसार दोन्ही यंत्रणा बसवण्यास १ जानेवारी २०१९ पासून अनिवार्य केले. यामधून दुचाकी, ई-रिक्षा, तीनचाकी वाहने आणि ज्या वाहनांना परवाना लागू नाही, त्यांना वगळण्यात आले. हे उपकरण बसवण्याची आणि ते हाताळण्याची जबाबदारी उत्पादकांनाच देण्यात आली. जानेवारी २०१९ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना याची सक्ती केली असतानाच त्यापूर्वीच्या सार्वजनिक वाहनांसाठी मात्र निर्णय घेण्यात आला नव्हता.\nकेंद्र सरकारने त्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली होती. त्यानुसार जानेवारी २०१९ पूर्वीच्या सार्वजनिक वाहनांना पॅनिक बटन आणि ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव पाच ते सहा महिन्यांपूर्वीच परिवहन विभागाकडे पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर विचार झालेला नाही. नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना दोन्ही यंत्रणा बसवण्यात आल्यानंतरही त्यासाठी मुख्य नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णयही घेतला होता; परंतु त्यालाही मुहूर्त मिळालेला नाही. सध्या नवीन वाहनांना बसवण्यात आलेल्या यंत्���णा ते बनवणाऱ्या उत्पादक कंपन्यांमार्फतच हाताळले जात आहे. त्यासाठी लागणारे नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची जबाबदारी याच कंपन्यांना दिली. मात्र राज्य सरकारकडून स्वत:चे नियंत्रण कक्ष स्थापन केले जाणार होते, त्याचा विसरच पडला आहे.\nजुन्या सार्वजनिक वाहनांची संख्या ही मोठी आहे. त्यांना पॅनिक बटन आणि व्हीटीएस बसवण्याचा विचार केला जाईल. पॅनिक बटन व अन्य यंत्रणेसाठी शासनाकडून मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा तरी विचार झालेला नाही. सध्या त्याची जबाबदारी ती यंत्रणा बसवणाऱ्या उत्पादक कंपन्यांवरच आहे. – शेखर चन्नो, परिवहन आयुक्त\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-give-metro-space-permitted-standing-committee/", "date_download": "2019-09-22T00:33:01Z", "digest": "sha1:VHD7GPKQF2FO3GWPBLQ5OVY2PPE7HSI4", "length": 11652, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – मेट्रोला जागा देण्यास स्थायीची मान्यता | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – मेट्रोला जागा देण्यास स्थायीची मान्यता\n17 जागा देणार : उद्याने, पदपथाची जागा\nपुणे – पुणे मेट्रो प्रकल्पासाठी “महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (महामेट्रो) यांना पुणे महापालिकेच्या 3 हजार 14 चौरस मीटर जागा विना-निविदा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील एकूण 17 जागांचा समावेश आहे. या जागा महामेट्रोला 30 वर्षे कराराने 1 रुपया दराने देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमेट्रोच्या वनाज ते रामवाडी या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक जागा पुणे मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध करून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील जागांची मागणी केली होती. त्यात मेट्रो स्टेशनचे एन्ट्री-एक्झिट, लिफ्ट, फुट ओवर ब्रीज वापराकरिता कायमस्वरुपी उभारले जणार आहेत.\nमेट्रोच्या कामाची तातडी आणि उपयुक्तता विचारात घेता महापालिकेच्या मालकीच्या जागा “महामेट्रो’ला त्वरीत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने महापालिकेच्या मालकीची जागा किमान चालू बाजारभावाने भाडेपट्टा अथवा विक्री करून देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मिळकत वाटप नियमावली वगळता कोणत्याही मिळकतींचा विनियोग जाहीर निविदा मागवून करण्यात यावा, असे नमूद आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. त्यानुसार “महामेट्रो’ने महापालिकेच्या मालकीच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 17 जागा मागितल्या आहेत. आनंदनगर, कोथरूड उद्यान, पुलाची वाडी, सी.टी.एस, संभाजी उद्यान, शिवाजीनगर, महापालिका भवन, एलबीटी विभाग, ममता हॉटेलची जागा, बंडगार्डन, बालगंधर्व रंगमंदिर या जागांचा समावेश आहे.\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nपुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे\nपूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक\nड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नाजेरियन व्यक्तीस अटक\nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाई���ुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/content/discuss", "date_download": "2019-09-22T00:07:05Z", "digest": "sha1:BG7U6PSBKTVSPM6LYASCVFKDFD2XV7SF", "length": 13390, "nlines": 200, "source_domain": "www.misalpav.com", "title": "काथ्याकूट | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजे न देखे रवी...\nमिसळपाव.कॉमवरील सगळ्या नवीन चर्चांमध्ये येथून सहभाग घेता येईल.\nकट्टा - रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019 प्रशांत 25\nपड रं पाण्या ... संन्यस्त खड्ग 2\nचालू घडामोडी : सप्टेंबर २०१९ धर्मराजमुटके 65\nपरराष्ट्रमंत्री एस जयशंकरांची पहिली पत्रकार परिषद माहितगार 3\nअंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार प्रकाश घाटपांडे 119\nहैदराबाद-मराठवाडा-कर्नाटक मुक्ती दिन माहितगार 7\nड्रोनातिरेक आणि इराण सौदी संघर्ष तापण्याची शक्यता माहितगार 35\nचला चहा पिऊयात चौकस२१२ 3\nहस्तर धागा विरोधी पक्ष खूपच गळपटले कि ईच्छा शक्ती नाही \nशांताबाई बाबुराव कानफाडे झपाटलेला फिलॉसॉफर 9\nअयोध्या : सर्वोच्च न्यायालयातील दैनंदीन सुनावणी माहितगार 58\nबहार पुरवणी भाग ६ दैनिक पुढारी रविवार, १५ सप्टेंबर २०१९ शशिकांत ओक 3\nगड, किल्ले विकणे आहे \nबहार पुरवणी - पुढारी मधून प्रकाशित लेख माला भाग १ ते ७ शशिकांत ओक 13\nया आगीमदी काय दडलय काय.... सर्वसाक्षी 58\nटोल आणि काही प्रश्न विजुभाऊ 25\nनाना आणि तनुश्री फुकनी 151\nमिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..\nपर्वतांतली मध्यरात्र चलत मुसाफिर 4\nचालू घडामोडी : ऑगस्ट २०१९ धर्मराजमुटके 125\nसायबर क्राइम - काळजी घ्या कौटील्य 7\nकलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर डॉ सुहास म्हात्रे 164\nअंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे साहना 453\n\"बरखा दत्त आणि सावरकर\" चौकस२१२ 2\nपि व्ही सिंधूने इतिहास घडवला डॉ सुहास म्हात्रे 28\nअखंड तेजीची नको करू कामना - चंद्रशेखर चितळे प्रकाश घाटपांडे 14\nआधुनिक युधिष्ठीर जुना अभिजित 2\nAPG ने पाकिस्तानचे नाव \"वर्धित काळ्यासूचीत (enhanced blacklist)\" टाकले डॉ सुहास म्हात्रे 22\nआकाशवाणी ऑनलाइन मंदार कात्रे 28\nप्रस्थापितांचे सामाजिक भान: भाग २ सर टोबी 8\nसेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय \nवाटाडे भाग ३…. शिवाजी महाराजांच्या बरोबरचे वाटाडे आणि गोंधळाची परिस्थिती\nआणि माझी मान खाली गेली.... शशिकांत ओक 26\nसिंधु खोरे पाणी करार, हे कुणि उलगडून सांगू शकेल का \nकाश्मीरमध्ये नक्की काय चाललेय\nइम्रान खान चा सेल्फ गोल \nमिपा श्रीगणेश लेखमाला २०१९ साहित्य संपादक 30\nओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष डॉ सुहास म्हात्रे 67\nचालू घडामोडी : जूलै २०१९ धर्मराजमुटके 86\nअरारारा आरारारा आरारारा...... खतरनाक \nमिपा वर टाईप करताना येणार्या अडचणी विजुभाऊ 60\nविश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल प्रशांत 300\nबाईसाहेब अक्का लेडी बॉस चामुंडराय 30\nमृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव चित्रगुप्त 214\nसुहास शिरवळकर नन्या 38\nबाजू.. एक घेणं.. गवि 21\nशस्रक्रिये च्या टाक्यांमधे पाणी होणे चहा चपाती 0\nप्रो कबड्डी - हंगाम ७ वा धर्मराजमुटके 3\nवरुण मोहिते यांना श्रद्धांजली रानरेडा 102\nचंद्रयान-२ उन्मेष दिक्षीत 52\nडॉ. पायल तडवी एक दुखःद घटना माहितगार 49\nDTH vs Firestick नजदीककुमार जवळकर 12\nआपला मराठी बिग बॉस मारवा 11\nदोन \"भयचकीत\" करणारी संशोधनवृत्ते युयुत्सु 16\nJmeter testing tool बद्दल माहिती हवी आहे राघव 6\nशिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला\n\"���ुम्हाला तुमचा व्यवसाय सुरक्षितपणे करता येतोय का\nरेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य \nवरुणच्या जाण्याच्या निमित्ताने - आभासी जगातील प्रत्यक्ष कट्याचे, भेटीचे महत्व पाषाणभेद 12\nअंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर प्रकाश घाटपांडे 19\nकोण कोण मॅच बघताहेत (भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल) गवि 133\nसैराट सेमीफायनल झपाटलेला फिलॉसॉफर 4\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/and-rememberance-sweet-memories/107017/", "date_download": "2019-09-21T23:26:28Z", "digest": "sha1:ZHPNRSUSA732APCPGUBTWWPJYJBHYBTM", "length": 11483, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "And rememberance sweet memories", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महाराष्ट्र नाशिक तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा\nतब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा\nमोखाडा शाळेतील १९७१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा\nतब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा\nगांधी टोपी, धोतर घातलेले शिक्षक… अपूर्ण अभ्यासामुळे खाल्लेला मार.. शिक्षकांचा वचक, आधुनिक सुविधा नसल्या तरीही बागडण्याचा परिपूर्ण आनंद… अशा कितीतरी सुवर्ण क्षणांच्या आठवणींचा मेळावा मोहाडी गावातील के. आर. टी हायस्कूलच्या परिसरात भरला. या शाळेतील १९७१ च्या बॅचचे म्हणजे तब्बल ४८ वर्षापूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे हे कवित्त्व.\nदिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावात १९७०-७१ मध्येसाली अकरावीच्या वर्गात असलेले मित्र पुढील शिक्षण, रोजगार अशा विविध कारणांमुळे गावातून बाहेर पडले. त्यानंतर तब्बल ४८ वर्षांनी भेटले तेव्हा नातवंडांचे ��नी झालेल्या या ज्येष्ठ विद्यार्थ्यांना पुनर्भेटीची ओढ लागली. त्याचे कारणही मोठे रंजक ठरले. पोलीस दलातून निवृत्त झालेल्या साहेबराव मौले यांची सतीश कुलकर्णी आणि चंद्रकांत खांबेकर यांच्याशी नाशिकमधील एका कार्यक्रमात भेट झाली. त्याचवेळी त्यांनी आपल्या अकरावीतील वर्गमित्रांना एकत्र आणण्याचा निश्चय केला आणि थेट गावी जाऊन विद्यार्थ्यांची माहिती मिळवली. चार महिन्यांच्या प्रयत्नांनंतर बहुतांश विद्यार्थ्यांशी संपर्क झाला आणि भेटीची तारीख, वेळ आणि ठिकाणही ठरले.\nतब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा\nमोहाडी गावातील ज्या ठिकाणी एक वर्ग भरत असे त्या मारुती मंदिरात हा स्नेहमेळा आयोजित करण्यात आला. तेव्हाच्या बॅचमध्ये 41 मुले आणि 4 मुली होत्या, त्यापैकी 24 विद्यार्थी आणि 3 मुली या स्नेहमेळ्याला उपस्थित होते. मंदिराचा जीर्णोद्धार करणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण जाधव यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. तेव्हाचे शिक्षक हिरामण अहिरे, शिंदे, सरपंच गावीत यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीही उपस्थित होते. प्रदीर्घ कालावधीनंतर मेळ्याला सुरुवात झाली आणि संसाराच्या रहाटगाड्यात विस्मरणात गेलेले मैत्रीचे बंध विणले गेले. काहींनी गंमतीशीर किस्से, आठवणी, विनोद सांगत या कार्यक्रमाला उंची मिळवून दिली. माजी विद्यार्थिनीच्या मुलीने स्वरचित काव्य सादर केले. कधीकाळी उमेदीच्या काळात करिअरचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी आता ज्येष्ठ नागरिक झालेले होते. त्यामुळे उपस्थित प्रत्येकाला आपली सविस्तर ओळख करून द्यावी लागली. दैवाने ज्या विद्यार्थ्यांना अर्ध्या वाटेवरून नेले, त्यांचे स्मरण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. .\nउपस्थित प्रत्येकासाठी ही भेट अत्यंत हृदयस्पर्शी ठरली. सुग्रास भोजनाने हा आनंदोत्सव गोड झाला. सर्वांच्या भेटीचा हा क्षण फोटोत बंदीस्त करत पुनर्भेटीच्या सांगाव्याने सर्वांनी साश्रुनयनांनी निरोप घेतला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nनाशिक : पोलीस अधिकार्यांच्या बदल्या\nवडाळ्यात १३ वर्षाच्या मुलाची १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nपरप्रांतीय महिलेचा गळा आवळून खून\nढकांबे गोळीबार प्रकरणातील साक्षीदार फितूर\n बघा कोण जातंय कॉंग्रेसमध्ये\nनाशिकच्या सत्यजीतची विजय हजारे क्रिकेट स्पर्धेसाठी निवड\nमोदींनी टीका केलेला बडबोलपणा करणारा नेता कोण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/uttar-pradesh-kaushambi-the-dalit-woman-who-was-taking-water-from-the-hand-pump-was-brutally-beaten-381413.html", "date_download": "2019-09-21T23:41:43Z", "digest": "sha1:ATDTDMWX466KILSTSAVCIHLZQRGZX6EB", "length": 17173, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संतापजनक ! हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण uttar pradesh kaushambi the dalit woman who was taking water from the hand pump was brutally beaten | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\n हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण\nसरकारी हँडपपमधून पाणी भरणं एका दलित कुटुंबाला प्रचंड महागात पडलं आहे.\nलखनौ, 10 जून : सरकारी हँडपपमधून पाणी भरणं एका दलित कुटुंबाला प्रचंड महागात पडलं आहे. स्पृश्य-अस्पृश्यतेचा आरोप करत स्थानिकांनी एका दलित मुलाला आणि त्याच्या आईला विवस्त्र करत अमानूष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यानंतर जेव्हा पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली, तेव्हा उलटसुटल बोलून तिची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर पीडितेनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील ही संतापजनक घटना आहे. 21व्या शतकातही स्पृश्य-अस्पृश्यतेचा घटना घडत असल्यानं याविरोधात सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.\n(पाहा :VIDEO : सोलापूरमध्ये अग्नितांडव, दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान)\nनेमकं काय आहे प्रकरण \nकौशांबी येथील लोध पुरवा गावामध्ये एक दलित मुलगा सरकारी हँडपंपवर पाणी भरण्यास गेला होता. यावेळेस स्थानिकांनी त्याला अमानूष मारहाण केली. यास मुलाच्या आईनं विरोध केला तर गुंडगिरी करणाऱ्यांनी तिला विवस्त्र करून मारहाण केली. यानंतर पीडित महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली, पण तिथेही कोणी म्हणणं ऐकून न घेतल्याचा आरोप महिलेनं केला आहे.\n(पाहा : शरद पवारांचा पॉलिटिकल 'एअर स्ट्राईक' पाहा SPECIAL REPORT)\nयानंतर न्यायासाठी महिलेनं पोलीस अधीक्षकाकडे धाव घेतली, तर कौशांबीतल्या पोलिसांनी तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली जाऊ नये, यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आला होता. तडजोड करण्यास पीडितेनं नकार दर्शवल्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रसिद्धी माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश देत कारवाईचे निर्देश दिले आहेत.\nVIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच���या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/fashion/photos/", "date_download": "2019-09-22T00:54:08Z", "digest": "sha1:AOBX6JBEC7HNZVHTG2MGMMKXEU6JQUCG", "length": 24158, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "fashion Photos| Latest fashion Pictures | Popular & Viral Photos of फॅशन | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात ��पघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nइंटरनेटवर सोनम कपूरच्या बायकर साडी लूकची चर्चा; तुम्हीही करू शकता ट्राय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nफेस्टिव्ह सीझनमध्ये क्लासी लूक मिळवण्यासाठी साडी करेल मदत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मान्सूनमध्ये ट्राय करा 'या' हेअर स्टाइल्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBeauty TipsHair Care TipsbollywoodCelebrityfashionब्यूटी टिप्सकेसांची काळजीबॉलिवूडसेलिब्रिटीफॅशन\nRaksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRaksha BandhanfashionBeauty TipsbollywoodCelebrityDeepika PadukoneRekhaTaapsee PannuMadhuri Dixitkriti Sonnenरक्षाबंधनफॅशनब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणरेखातापसी पन्नूमाधुरी दिक्षितक्रिती सनॉन\nगाऊनच्या बॅकनेकचा नवा ट्रेंड तरुणींना घालतोय भुरळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअसा करा कांजीवरम साडीतील दाक्षिणात्य साज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'या' कलरफुल स्नीकर्ससोबत एन्जॉय करा पावसाळा; मिळवा स्टायलिश आणि क्लासी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nfashionbollywoodCelebrityTamannaah BhatiaAnanya PandeyDeepika Padukoneफॅशनबॉलिवूडसेलिब्रिटीतमन्ना भाटियाअनन्या पांडेदीपिका पादुकोण\nबॉलिवूडमध्ये 'मरून रेड'ची क्रेझ; अभिनेत्रींंच्या अदा पाहून व्हाल फिदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nfashionKareena KapoorAishwarya Rai BachchanKiara Advaniफॅशनकरिना कपूरऐश्वर्या राय बच्चनकियारा अडवाणी\nट्रेडिशनलपासून वेस्टर्नपर्यंत पाहा भूमी पेडणेकरचे बेस्ट लूक्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रियंका चोप्राचं एक्सपेंसिव्ह शूज कलेक्शन; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090426/marthvrt.htm", "date_download": "2019-09-21T23:50:30Z", "digest": "sha1:ZH6FILT5PYDVC5ZYLVPK4QJXGLUFLM3P", "length": 44342, "nlines": 114, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार , २६ एप्रिल २००९\nबी.ए. प्रथम वर्षांची उत्तरपत्रिका सापडली रस्त्यावर\nवैधता तपासण्याचे कुलगुरुंचे आदेश\nऔरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उत्तरपत्रिकेला पाय फुटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर राष्ट्र क्रांती संघाचे कार्यकर्ते पप्पू गीते ��ांना ही उत्तरपत्रिका सापडली. त्यांनी ही उत्तरपत्रिका कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे सुपुर्द केली. ही उत्तरपत्रिका परीक्षा विभागाकडे देऊन सोमवारपर्यंत याची वैधता तपासण्याचे आदेश कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांना दिले आहेत.\nएम. के. पिल्लई (पिल्लै) ऊर्फ माधवनकुट्टी पिल्लई. कोण आहे हा माणूस तशी काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. वय, शिक्षण, रंग, रूप, उंच की बुटका, लठ्ठ की हडकुळा, राहतो कुठे..काहीच माहिती नाही. तरीही माधवनकुट्टीबद्दल लिहिलंच पाहिजे. कारण त्याचा एक लेख. तो व्यवसायबंधू आहे आमचा. ‘ओपन’ नावाच्या साप्ताहिकामध्ये गेल्या आठवडय़ात त्याचा लेख प्रसिद्ध झाला. ‘लिव्हिंग क्लीन.’ या साप्ताहिकाचा तो मुंबईतील सहायक संपादक आहे.\n‘मिशन ट्रॅफिक थंडर’ मोहिमेचा पहिल्याच दिवशी बोजवारा\nनांदेड शहरातील विस्कळीतझालेली वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने आजपासून सुरू झालेल्या ‘मिशन ट्रॅफिक थंडर’ मोहिमेचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. एकीकडे वाहनचालकांकडून कारवाई करताना दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांनीच ‘नो पार्किंग’ मध्ये वाहने उभी करून दिव्याखाली अंधाराचा प्रत्यय दिला आहे. नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत वाढलेली अतिक्रमणे, अरुंद रस्ते, ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, वाहनांची झपाटय़ाने वाढत जाणारी संख्या, पोलिसांचे औदासिन्य या पाश्र्वभूमीवर वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत चालल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nबीडमध्ये पाच केंद्रांवर सोमवारी फेरमतदान\nनिवडणूक निरीक्षकांच्या अहवालावरून पाच मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून सोमवार (दि. २७) मतदान सकाळी ७ ते सायं. ५ या वेळेत घेतले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी पंकजकुमार यांनी दिली. पण फेरमतदान घेण्यामागचे कारण मात्र ते सांगू शकले नाहीत. बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान २३ एप्रिलला झाले. २५ एप्रिलला सायं. ८ वा. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेऊन विधानसभेच्या केज मतदारसंघातील नांदूरघाट येथील चार तर बीड तालुक्यातील डोईफोडवाडी या एकूण पाच मतदान केंद्रांवर ���ेरमतदान घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असल्याचे सांगितले.\nपत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरी\nबीड मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात जास्त प्रचारखर्च\nवसमत उपविभागात विक्रमी महसूल वसुली\nगोदावरीकाठच्या वीटभट्टय़ांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याची तक्रार\nकुमार गंधर्व संगीत महोत्सव २२ मेपासून\n‘न्याय आपल्या दारी’उपक्रमात सहभागी व्हा’\nतरुण दाम्पत्याची आत्महत्या; मृतदेह ताब्यात घेण्यावरून वाद\nअक्षय तृतीयेच्या सणानिमित्त सोने खरेदीदारांत निरुत्साह\nदोन भगिनींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश\nप्रवाशांच्या मागण्यांकडे रेल्वेचे दुर्लक्ष\nजालना लोकसभा मतदारसंघात साक्षरता जास्त, मतदान कमी\nविमाधारकाला दाव्याचे एक लाख रुपये देण्याचे युनायटेड इंडियाला आदेश\n‘ईफॉरई’च्या नोकरी मेळाव्याचे आज उद्घाटन\nपोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोरच विद्यार्थ्यांला लुटले\nनांदेडमध्ये हॉटेलवर छापा टाकून ८० हजाराची दारू जप्त\n‘विद्यापीठाच्या बृहत आराखडय़ात विद्यार्थ्यांच्या करीअरवर लक्ष देणाऱ्या महाविद्यालयांचाच समावेश’\nकौसडीतील गॅस्ट्रोची साथ दूषित पाण्यामुळेच\nभ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मनसेचे असेही आंदोलन\nमिनरल वॉटरच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल\nपैशाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून शिपायाची लेखापरीक्षकास मारहाण\n‘मुलांबरोबरचा विसंवाद टाळण्यासाठी मातांनी स्वत:ला विकसित करावे’\n‘समाजजागृतीचे काम प्रसारमाध्यमे चांगल्या प्रकारे करू शकतात’\nशारदा संगीत विद्यालयाच्या संमेलनात आज मान्यवरांचे गायन\n‘स्वत:च्या इच्छा मुलांवर लादण्याचा पालकांचा वाढता अट्टाहास’\nचाऱ्याच्या किमतीत भरमसाठ वाढ; पशुधन विक्रीसाठी शेतकऱ्यांची रीघ\nलोहा मतदारसंघात आता रंगू लागला चर्चाचा फड\n‘स्वयंसिद्धा’तर्फे निराधार मुलींचा विवाह थाटात\nडॉ. बिराजदार व प्राचार्य खडकभावी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर\nविधानसभा इच्छुकांच्या हालचालीस वेग\nमतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या बसमधील धुरामुळे प्रशासनाची धावपळ\nशेतकरी संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षाला मारहाण\nऔरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी\nमतमोजणी होण्याच्या आधीच मतदानापूर्वीचे राजकीय वैर आता पुढे येऊ लागले आहे. गावातील पाणीटंचाई संदर्भात काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे विचारणा का केली, या कारणावरून शेतकरी संघटनेच्या पैठण तालुकाध्यक्षा जनाबाई सोरमारे (वय ६०) यांना मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी मतदानाच्या दिवशी दावरवाडी येथे घडली. पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी डॉ. काळे यांनी दावरवाडी मतदान केंद्राला भेट दिली. त्या वेळी हा प्रकार घडला. गावातील पाणीटंचाईचा मुद्दा जनाबाई सोरमारे यांनी उपस्थित केला. डॉ. काळे यांनी सोरमारे यांना जेवण केले का, असा प्रश्न केला. आम्ही तुकडे मोडले, तुम्हीपण चला असे उत्तर सौ. सोरमारे यांनी डॉ. काळे यांना दिले. यावेळी उपस्थित बाबासाहेब रामकिशन मनचरे यांनी महिला तालुकाध्यक्षाला शिविगाळ केली. उमेदवार डॉ. काळे यांनी हस्तक्षेप करून ते पुढे रवाना झाले. श्रीमती सोरमारे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. मनचरे याच्यावर मारहाणीचा आणि शिविगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहापालिका प्रभाग सभापतीची निवडणूक २८ एप्रिलला\nऔरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी\nऔरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग सभापतीपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (२८ एप्रिल) होत आहे. प्रभाग क्र. अ, क, ड, इ यासाठी १५ नगरसेवकांनी नामांकने केली आहेत. त्यापैकी दोन नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहे. माजी महापौर रशीद मामू आणि तरविंदरसिंग धिल्लन यांनी प्रभाग अच्या सभापतिपदी नामांकन पत्रे सादर केली आहेत.\nनांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही गढूळ पाणी \nमहापालिकेकडून पुरवठा करण्यात येणारे पिण्याचे पाणी गढूळ व पिवळसर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवस दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद होता. कालपासून हा पुरवठा सुरळीत झाला असला तरी नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत गढूळ व पिवळसर येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मोठय़ा आशेने पाणी भरण्यासाठी नळावर रांगा लावणाऱ्या महिला व नागरिकांची दुसऱ्या दिवशीही निराशा झाली.\nअभिनव पवार ‘नासा’ च्या प्रशिक्षणासाठी रवाना\nपालम तालुक्यातील पोखर्णी (देवी) येथील सोपानराव पवार गुरुजी यांचा नातू अभिनव ओमप्रकाश पवार याची अमेरिकेतील अवकाश संशोधन व प���रशिक्षण केंद्र (नासा) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ६ मेपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षणासाठी तो रवाना झाला आहे. अभिनव पवार अवकाश संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष अवकाशयानात बसण्याच्या अनुभवाबरोबरच नासातील अवकाश वीरांशी संवाद साधणार आहे. अमेरिकेतील हंटस् वील अलामाबा येथील स्पेस अॅण्ड रॉकेट सेंटरमधील सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात अभिनव सहभाग नोंदविणार आहे. तसेच सी. एन. मुख्यालय, कोकाकोला, एम्पायर स्टेट, टाईमकेअर, केनडी स्पेस सेंटर आदी स्थळांनाही तो भेट देणार आहे. अभिनवच्या या विशेष निवडीबद्दल गंगाखेड तालुक्यातील पिंपरीझोला येथील श्रीसंस्थान देवी अनुसया मठाचे महंत नरेंद्रगिरी गुरुयादव गिरी महाराज आदींनी अभिनंदन केले.\nराष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांत हाणामारी, १३ जण जखमी\nराष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत आज ईट (ता. भूम) येथे हाणामारी झाली. यात १३ जण जखमी झाले. सकाळी ८ च्या सुमारासमतदानावरून एस. टी. थांब्याजवळ झालेल्या या हाणामारीमुळे ईट गावात तणाव निर्माण झाला. लाठय़ा-काठय़ांनी झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत भीतीचे वातावरण आहे. भूम तालुक्यातील लांजेश्वर येथे बोगस मतदान होताना शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखले होते. त्या घटनेचा राग मनात धरून आज ईटमध्ये जाब विचारण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nवसमत तालुक्यात दहा गावांत टॅंकरने पाणीपुरवठा\nतालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. याबाबत प्रशासन योग्यरीत्या नियोजन करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विजयकुमार फड यांनी दिली.\nवसमत तालुक्यात १० गावांत सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर विहीर अधिग्रहण झालेल्या गावांत तीस गावांचा समावेश आहे. याबाबत पंचायत समितीने दिलेल्या अहवालात तालुक्यात ९३५ हातपंप असून त्यातील ३० पंप नादुरुस्त आहेत. तर ४० विद्युत पंपांपैकी दोन पंप नादुरुस्त आहेत. ते म्हणाले, उन्हाचा पारा चढत असताना फेब्रुवारीत ५७ हातपंप घेण्यात आले. त्यातील सहा हातपंप कोरडे निघाले. तालुक्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आपसात समन्वय राखून ग्रामीण भागात पाणीटंचाई होणार नाही, यासाठी लक्ष देण्याची सूचना श्री.फड यांनी केली.\nहिंगोली-वाशीम रस्त्यावर कलगाव पाटीजवळ आज पहाटे चोरटय़ांनी मालमोटारचालकास बेदम मारहाण करून १४ हजार रुपयांची रक्कम लुटली. ट्रकचालकास रुग्णालयात दाखल केले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे मालमोटार( क्र. एमपी-०९-केसी-६२८५) इंदूर-चेन्नई कुरिअर पार्सल घेऊन जात असताना कलगाव ढाब्याजवळ बंद पडली. त्यावेळी चार अज्ञात चोरटय़ांनी मालमोटारचालक रागेश मीना व संजीव परमार यांना मारहाण करून १४ हजार रुपये लुटले.\nकृत्रिम खतटंचाई थांबवण्याची मागणी\nगतवर्षीसारखी या वर्षी कोणत्याही खताची टंचाई होणार नाही असा खुलासा कृषी विभागाने करूनही नायगावमध्ये व इतर बऱ्याच ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने खत विक्री करत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात खताचा तुटवडा भासला. परिणामी पिकांच्या नुकसानीचा फटका सोसावा लागला. त्या वेळी संभाजी ब्रिगेडने मोठय़ा प्रमाणात आंदोलन केले. तेव्हा चढय़ा भावाने होत असलेली खतांची विक्री थांबवून कृषी विभागाने खताची विक्री स्वत:च केली. पण या वर्षी शेतकऱ्यांनी खताची, बी-बियाणांची खरेदी करण्यास लवकरच सुरुवात केली आहे. मुबलक प्रमाणात डी.ए.पी., युरिया, १८:१८:१० ही खते उपलब्ध असूनही व्यापारी तीन पोत्यांमागे इतर खते किंवा औषधी अनिवार्य करत आहेत.\nआगारप्रमुख कुरेशी यांचा निरोप समारंभ\nअंबाजोगाई एस.टी.आगाराचे प्रमुख एम. झेड. कुरेशी यांचे परभणी येथे त्याच पदावर बदली झाल्यामुळे त्यांचा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.\nअध्यक्षस्थानी कुरेशी यांच्या जागी बदलून आलेले नवे आगारप्रमुख ए. एस. सोट होते. प्रमुख पाहुणे शिवछत्रपती क्रीडापुरस्कार विजेते अब्दुल रौफ, डॉ. धर्माधिकारी व सुदर्शन रापतवार आदी होते. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक लेखा विभागप्रमुख पी. डी. करपे यांनी केले. आभार एस. एम. मोरे यांनी मानले.\nवृत्तपत्र विक्रेते संघटनेचा मेळावा\nऔरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी\nवृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आ�� येथील झाली. यानिमित्त जिल्हा संघटनेचा मेळावाही झाला. यात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.\nया मेळाव्याचे उद्घाटन मुरलीधर शिंगोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर डॉ. भागवत कराड हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोपीनाथ चव्हाण हे होते. या मेळाव्यात सुटय़ा आणि कमिशन व पुरवणी टाकणावळी यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्य संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटणकर, कोषाध्यक्ष बालाजी पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी (इचलकरंजी), रंगनाथ गायकवाड (मुंबई), शिवाजी दवंडे (सांगली), संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला जिल्हा आणि शहरातील वृत्तपत्र विक्रेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nटेम्पोची रिक्षाला धडक; एक ठार,चार जखमी\nमालगाडीच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. बीड शहरापासून जवळच परळी रस्त्यावर आज शनिवारी सकाळी बीडहून तेलगावकडे मजूर घेऊन जाणारा टेम्पो (क्र. एमसीबी-८८३६) हा पांगरबावडी येथे एका मालगाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येत असलेल्या अॅपे रिक्षा (क्र.एमएच२३-सी७७१२) ला त्याची जोराची धडक बसली. या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला जावून धडकला. त्यात सलीम फतरू पठाण (वय ३२, रा. मौज) हा जागीच ठार झाला, तर शेख मेहबूब , शेख अकिल सुलेमान, भाऊसाहेब पवार, कैलास पांडुरंग गुंजाळ, शेख मुसा (सर्व रा. गेवराई) हे जखमी झाले. त्यांच्या बरोबर असलेले शेख रईस (रा. नेकनूर), रत्नमाला घोडके, राजेंद्र तात्याराव बडगुजर, रामेश्वर श्रीमंत कुटे (रा. कुटेवाडी) हे जखमी झाले आहेत.\nऔरंगाबादचा क्रिकेट संघ घोषित\nऔरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी\nमहाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १६ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्य़ाचा संघ घोषित करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व राहुल शर्माकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत औरंगाबादचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे शनिवारपासून सामने सुरू होणार आहेत. शुक्रवारी सकाळी हा संघ कोल्हापूरला रवाना झाला. औरंगाबाद संघाची घोषणा औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव जे. यू. मिटकर यांनी केली. निवड समितीचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सदस्य प्रमोद माने, इक्बाल सिद्दीकी, महेंद्रसिंग कानसा, समन्वयक महेश वकील यांनी हा संघ निवडला आहे. या संघाच्या व्यवस्थापकपदी देवेंद्रसिंग कानसाची निवड करण्यात आली आहे. या संघाला क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुभाष लोळगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संघ असा- राहुल शर्मा (कर्णधार), विश्वजीत उढाण, रुपेश सातदिवे, अजय काळे, स्वप्नील चव्हाण, रोहन बोरा, सौरभ अडलग, सारंग सराफ, मुजतबा खान, सचिन लव्हेरा, गौरव वकील, इशांत फळे, सुमीत स्वामी आणि वाजिद सिद्दीकी. व्यवस्थापक- देवेंद्रसिंग कानसा.\nबनावट डीडीच्या आधारे साडेसात लाख रुपयांना गंडा\nपरराज्यातील शाखेचा बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेला सात लाख ४३ हजारांचा चुना लावणाऱ्या भामटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या महेश बाबुराव मेश्राम असे त्या भामटय़ाचे नाव आहे. त्याने हरियाणातील बाबईन येथील कॅनरा बँकेचा बनावट डीडी (क्र. २६५२९३) हा सारस्वत बँके च्या आपल्या खात्यात जमा केला. त्या डीडी आधारे त्याने साडेसात लाख रुपये आपल्या खात्यात वळते करून ते काढूनही घेतले. कॅनरा बँकेच्या शहागंज शाखेची ही फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर तात्काळ सिटी चौक पोलिसात धांव घेतली.\nवाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई तीव्र\nसातत्याने वाढत्या तापमानामुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक खेडय़ांतील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचलेअसतानाच गेल्या पंधरवडय़ात अनेक तलावांतील पाणीसाठय़ात कमालीची घट झाली आहे. तसेच अनेक कूपनलिकांद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ओढे-नाले गेल्या दीड महिन्यापूर्वीच कोरडे पडल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोरी धरणातील पाणीसाठय़ातही घट होत आहे. तथापि पिकासाठी होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर अजूनही नियंत्रण केले जात नाही. बडय़ा नेत्यांच्या व धनिकांच्या जमिनीतील पिकांना सध्याही मुबलक पाणी पुरविले जात असल्याची व्यथा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तुळजापूर, नळदुर्ग नगरपालिका तसेच अणदूर ग्रामस्थांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध व नियंत्रण ठेवून पिकांना पाणी देण्याची दक्षता घ्���ावी, अशी मागणी होत आहे. तामलवाडी, सावरगाव-सोलापूर जिल्ह्य़ालगतच्या तालुक्यांच्या दक्षिण-पश्चिम परिसरातील खेडय़ांत पाण्याची टंचाईमुळे या भागातील ग्रामस्थ आता कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठय़ाच्या योजनेच्या गतीबाबत अधिक चौकशी करीत आहेत.\nमाहेराहून पैसे आणण्याच्या पतीच्या तगाद्यास कंटाळून पत्नीची आत्महत्या\nमाहेराहून २० हजार रुपये न आणल्यामुळे पती करीत असलेल्या छळास कंटाळून २४ वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री सिंदफणा चिंचोली येथे ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेवराई तालुक्यातील सिंदफणा चिंचोली येथे गणेश ढवळे हा शेतकरी शेतातील कुडाच्या घरात राहतो. गणेशने आपली पत्नी संगीताला जागा घेण्यासाठी माहेराहून २० हजार रुपये घेऊन ये असे सांगितलेहोते. सहा महिने तगादा लावूनही गरिबीमुळे संगीताचे आईवडील जावयाची मागणी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे गणेशने संगीताचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळास कंटाळून संगीताने राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेऊन घरातील झोळीत झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाचा जीव वाचवला. संगीताचा मात्र जागीच मृत्यू झाला. संगीताचे वडील बन्सी सातपुते यांच्या फिर्यादीवरून गणेश ढवळेविरुद्ध पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.\nमिरवणुकीवर दगडफेक; महिलेसह तिघे जखमी\nपरळी वैजनाथ, २५ एप्रिल/वार्ताहर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर रात्री आठच्या सुमारास गावातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री नागापूर येथे घडली. यात एका महिलेसह तिघेजण जखमी झाले आहेत. या दगडफेकीत शांताबाई उजगरे (वय ५०) यांच्या डोक्यास जबर मार लागला, तर फुलचंद सुरवसे (वय ४५), देवानंद बनसोडे (वय ३५) यांनाही मार लागला. सौ. उजगरे यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमालमोटारीने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार\nपरळी वैजनाथ, २५ एप्रिल/वार्ताहर\nभरधाव वेगाने जाणाऱ्या मालमोटारीने मोटरसायकलस्वारास धडक दिल्याने एकजण ठार झाल्याच�� घटना घडली. शहराच्या गणेशपार भागात राहणारे वैजनाथ पारेकर (वय १४) हे आपल्या मोटरसायकलने शेतातून घरी परतत असताना परळीहून गंगाखेडकेड जाणाऱ्या भरधाव मालमोटारीने समोरून जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. मालमोटारीचा चालक फरार झाल्याचे समजले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/sport-ashes-3rd-test-england-vs-australia-stuart-broad-bowled-travis-head-video-mhsy-401684.html", "date_download": "2019-09-22T00:22:31Z", "digest": "sha1:XRK3HSY4BVP2NK4WXJ4VCHIESV2Y24J5", "length": 17761, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आर्चरच्या 6 विकेटवर स्टुअर्ट ब्रॉडचा एक चेंडू भारी, पाहा VIDEO sport ashes 3rd test england vs australia stuart broad bowled travis head video mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआर्चरच्या 6 विकेटवर स्टुअर्ट ब्रॉडचा एक चेंडू भारी, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nआर्चरच्या 6 विकेटवर स्टुअर्ट ब्रॉडचा एक चेंडू भारी, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियाचा पहिला डाव वॉर्नर आणि लाबुशेन यांनी केलेल्या भागिदारीने त्यांचा डाव सावरला होता. मात्र वॉर्नर बाद झाल्यानंतर त्यांचा डाव 179 धावांत आटोपला.\nलीड्स, 23 ऑगस्ट : Ashes मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 179 धावांत गुंडाळलं. पहिल्या दिवशी पावसामुळे 52.1 षटकांचाच खेळ झाला. जोफ्रा आर्चरने 6 गडी बाद केले. तरीही स्टुअर्ट ब्रॉडची एक विकेट आर्चरच्या 6 विकेटवर भारी पडली. ऑस्ट्रेलियाच्या 33 व्या षटकांत स्टुअर्ट ब्रॉडने डावखुऱ्या ट्रेविस हेडला त्रिफळाचित केलं.\nब्रॉडने टाकलेला चेंडू ट्रेविस हेडने लेग साइडला फटकावण्याच प्रयत्न केला. मात्र, चेंडू वळला आणि ऑफ स्टम्प उडाली. ब्रॉड़चा हा चेंडू ट्रेविसला समजलाच नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीनं कमेंटेटरसुद्धा हैरान झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने तर ब्रॉडच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू असल्याचं म्हटलं.\nतिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी स्मिथ नसल्याचा फायदा इंग्लंडला झाला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 179 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यासमोर वॉर्नर आणि लाबुशेन वगळता कोणीही टिकू शकलं नाही. दुसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथच्या मानेवर आर्चरचा बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर स्मिथ दुसऱ्या डावात खेळू शकला नव्हता.\nजोफ्रा आर्चरनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर भेदक मारा सुरु केला. त्यानं मार्कस हॅरिसला बाद करून पहिला दणका दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा, स्टुअर्ट ब्रॉड बाद झेलबाद झाले. वॉर्नर आणि लाबुशेननं पडझड थांबवत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नरने 94 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यात त्यानं 7 चौकारही मारले.\nवॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ट्रेविस हेड आणि मॅथ्यू वेड यांना खातंही उघडता आलं नाही. तर कर्णधार टिम पेन फक्त 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पेंटिन्सन आणि कमिन्सला जोफ्रा आर्चरनं बाद केलं. लाबुशेननं 74 धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सनं बाद केलं. त्यानंतर आर्चरने नाथन लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.\n'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/", "date_download": "2019-09-21T23:49:46Z", "digest": "sha1:D4P5IBAT5OHWTTQJIHOHNVFGJQ7M6YSP", "length": 38465, "nlines": 515, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nकेंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबईत येत असून त्यांनी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करावे या दृष्टीने शनिवारी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू होती. सेनेने जरी वारंवार निम्म्या जागांचा आग्रह जाहीरपणे धरला असला, तरी भाजप मात्र त्याबाबत त्यांना नमवून त्यापेक्षा कमी जागांवर राजी करण्याचे चित्र सध्या दिसत आहे.\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nलोकरंग : माध्यमयुगाचा आवाज\nकाँग्रेसच्या पहिल्या यादीत विलासरावांची दोन्ही मुले\n‘एमआयएमची’ ५० जागांवर निवडणूक लढविण्याची रणनीती\nजातीयवाद निर्माण करणाऱ्या भाजपाला चले जाव म्हणा: शरद पवार\nकाँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार\nमहायुती झाली तर 205, न झाल्यास भाजपा 144 शिवसेना 39 जागा; एबीपी माझा सी व्होटर्सचा सर्व्हे\nराज्यात पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार\nगोदरेज निर्वाण, ठाणे एक्सटेन्शनचं प्री-लाँचिंग\n1 बीएचके 43.9 लाख रुपयांपासून+* 2बीएचके 59.9 लाख रुपयांपासून+*\nबार्शीचा आमदार अन् गृहमंत्रीही\nठाण्यात 2&3 BHK फर्निश्ड फ्लॅटवर No GST. *TnC\nत्रिसदस्यीय समितीमार्फत महापूर खर्चाची चौकशी\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nराज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस\nभातशेतीवर ‘चापडा’ सापाचे चित्र\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nVIDEO: ISRO चंद्रावर उतरणारच\nमित्राच्या Whats App वर पोस्ट टाकून पत्नी पीडित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nकर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पुन्हा पवार विरुध्द विखे संघर्ष\n'राज'मान्य खेळाची सोंगटी कोणत्या चौकटीत भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा\nनिवडणूक निकालानंतर राज्यात आघाडी सरकार येईल : बाळासाहेब थोरात\n७११ कोटी वसूल करण्यासाठी 'त्याने' फोडल्या २१ कोटींच्या गाड्या\nनिवडणुकांचं बिगुल वाजलं, महार���ष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार\n१५ वर्षांपासून फरार असलेला एका आरोपीसह इतर आरोपींना पोलिसांकडून अटक\nVideo : 'हा' रनआऊट पाहिल्यावर तुम्हांला हसू नाही आवरणार...\nविद्या बालन नव्या अवतारात..\nवेदनेचा विनोद साकारणारा दिग्दर्शक\n‘डॉ. आनंदीबाई ’: सेल्फीमग्न पिढीची चिकित्सा\nवेबवाला : तपासकथेचा वेगळा पैलू\nऑस्करसाठी भारताकडून 'गली बॉय'ची निवड पण चर्चा मात्र 'अंधाधून'ची; जाणून घ्या कारण\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\n'या' फ्लॉप अभिनेत्याने उतरवला ५३ कोटींचा केसांचा विमा\nबॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींसोबत करिनाचे झाले होते भांडण\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\nहनुमानाने संजीवनी कोणासाठी आणली सोनाक्षीला देता आले नाही उत्तर\nतेव्हाचे जाड आता झाले स्लिम\nरिलेशनशिपच्या मैदानात क्रिकेटपटूंची यांच्याशी जमली जोडी\n'चला हवा येऊ द्या' मंडळींचा व लाडक्या भाऊजींच्या लग्नातील क्षण\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\nहिंदीची सक्ती की मराठीच हवी \nकल्याणमध्ये सापडला दुर्मिळ दुतोंडी साप\nशरद पवार आमचे अमिताभ बच्चन: आव्हाड\nधार्मिक द्वेष, जातीय द्वेष यांचं पांघरुण घेऊन मोदी स्वतःला लपवत आहेत : आव्हाड\nकाय म्हणतोय यू मुम्बाचा 'कॉमन रेडकर'\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nशिवीगाळ, एकमेकांवर धावून जात धक्काबुक्की करणे, कोंडाळे करणे, चप्पल\nकर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पुन्हा पवार विरुध्द...\nकाँग्रेसच्या पहिल्या यादीत विलासरावांची दोन्ही मुले\nत्रिसदस्यीय समितीमार्फत महापूर खर्चाची चौकशी\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nराज्यात विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला निकाल\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nन्या. ताहिलरामानी यांचा राजीनामा मंजूर\nपाकिस्तानकडून सीमेवर प्रचंड गोळीबार\nहवामान बदलांवर निदर्शनांचा जागर\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nबेस्ट उपक्रमाच्या भूमिकेवर बेस्ट समितीतील विरोधी पक्षांनी टीका केली\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\n‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nअजित पवार यांच्या बंधूंच्य�� कारखान्याचा समावेश\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nभातशेतीवर ‘चापडा’ सापाचे चित्र\nमित्राच्या Whats App वर पोस्ट टाकून...\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई\nवादग्रस्त सिंचन प्रकल्पाच्या सुधारित मान्यता योग्यच\n‘एमआयएमची’ ५० जागांवर निवडणूक लढविण्याची रणनीती\nपवारांच्या मराठवाडा दौऱ्यात संघटनात्मक बांधणीवर भर\nनवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिरातील गर्दीच्या नियोजनासाठी बैठक\nनवमीला ‘व्हीआयपी दर्शन’ बंद\nसंध्याताई कुपेकर यांची निवडणुकीतून माघार\nकोल्हापूरमध्ये ताकद शिवसेनेची की भाजपची\nआरोपीला आमिष दाखवण्याच्या आरोपाच्या चौकशीची मागणी\nसोने तारण कंपनीत सशस्त्र दरोडा\nदरोडय़ासाठी वापरण्यात आणलेली गाडी विरारच्या मोहक सिटी परिसरात पोलिसांना सापडली आहे.\nडेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ\nचोरीचा मोबाइल खरेदी करून महापौरांना धमकी\nठाण्यातील चारही जागांवर शिवसेनेची चाचपणी\nट्रान्स हार्बरवर प्रवाशांचे हाल\nठाणे ते पनवेल तसेच ठाणे ते वाशी या मार्गावरील रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती.\nसिडकोच्या घरांसाठी दोन दिवसात दहा हजार अर्ज\nविदर्भात भाजपला शह देण्याचे काँग्रेस आघाडीपुढे आव्हान\nकधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात आता भाजपचे प्राबल्य आहे\nराज्य सरकारची विश्वासार्हता विदेशात डागाळली\nशहराची दोन वर्षांची पाणी चिंता मिटली\nसणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावात घसरण\nचंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय\nकाही महिन्यांपासून नाशिक शहरात चंदनाची झाडे चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत.\nशहरात आज पाणीपुरवठा बंद\nमहात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘गांधी विचारांचा उत्सव’\nमोदींच्या सभेमुळे भाजपच्या आशा उंचावल्या\n‘कसोटी’आधी निर्भेळ यशाचा निर्धार\nआज ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरचा सामना\nपंत, प्रसाद आणि पर्याय\nसंघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना अधिक संधी देईल\nवेगवान गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष\nझिम्बाब्वेचा कर्णधार मसाकाझाची निवृत्ती\n७११ कोटी वसूल करण्यासाठी 'त्याने' फोडल्या २१ कोटींच्या गाड्या\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बदला घेण्यासाठी त्याने केली तोडफोड\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने ज्येष्ठ...\nविक्रमचं चंद्रावरील लँडिंग कशामुळे फसलं\nराफेल फायटर उडवण्याचा आनंद मर्सिडिझ चालवण्यासारखाच...\nपंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात\nसणासुदीनिमित्त TVS च्या स्टार सिटी प्लसचं \"स्पेशल एडिशन\"\nलांबच्या प्रवासातही सीट त्रासदायक ठरत नाही असा कंपनीचा दावा\n'हीरो-यामहा'ची भागीदारी, लाँच केली शानदार 'इलेक्ट्रिक सायकल'\nउद्योगजगतातून ‘आली दिवाळी’चा हर्षभरीत सूर\nभांडवली बाजारात निर्देशांकांनी दशकांतील उसळी घेऊन या निर्णयाचे स्वागत\nकॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय ऐतिहासिक...\nअर्थमंत्र्यांचा उद्योगजगताला दिलासा; 1900 अंकांच्या उसळीनं...\nट्विपण खटका : ‘अर्थ-उभारीचे काम सुरूच आहे’\nशिक्षण क्षेत्र देशोधडीस लागण्याचे भय व्यक्त करणारी भविष्यवाणी खरी ठरण्याआधी तो दिवस उजाडायला हवा.\nअस्मिता केंद्रस्थानी, अर्थकारण परिघावर\n१९ लाख लोकांची नावे नागरिकत्व नोंदणीतून वगळली गेली आहेत, त्यात बहुसंख्य हिंदूच असल्याची चर्चा आहे.\nदिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात विलीन झालेल्या संस्थेतून ‘अमेरिकन स्टडीज्’ या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली\nसत्पात्री दानाचे समाधान या निमित्ताने मिळत असल्याची भावना अनेकांनी\nमावळत्या विधानसभेत काय बोललं गेलं, काय...\nचाँदनी चौकातून : राजेंचा सोहळा..\nरोजचे जगणे जाते खड्डय़ांत..\nजन्म आणि मृत्यू या माणसाच्या आयुष्यातील दोन्ही महत्त्वाच्या घटना.\nअश्मयुग ते २१वे शतक मृत्यूविषयक श्रद्धा-परंपरांचा प्रवास\nराशिभविष्य : दि. २० ते २६...\nअर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा\nसध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.\n : देश मंदीत आहे, ओळखायचं कसं\nअर्थ वल्लभ : ‘विवेका’नुभव\nथेंबे थेंबे तळे साचे : शेअर बाजारातील थेट गुंतवणूक..\nप्रश्नांकारिता ब्रिटन, अमेरिका या देशांच्या संविधानाविषयी माहिती असणे आवश्यक ठरते.\nगट क मुख्य परीक्षा चालू घडामोडींची तयारी\nराजकीय व्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया\nएमपीएससी मंत्र : गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर एक\nजागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्ताने खास लेख\nसूक्ष्म अन्नघटक : जीवनसत्त्वांचा अतिरेक घातकच\nविचित्र निर्मिती : दोस्तीचा धर्म\nनीलपंखी घाबरून पाण्यात अदृश्य झाला.\nगजाली विज्ञानाच्या : कुणी निंदा, कुणी वंदा माझा स्वहिताचा धंदा\nकार्टूनगाथा : कवडीचुंबक म्हातारा\nलता मंगेशकर यांच्या गानवैशिष्टय़ांची तटस्थपणे आणि आगळ्या कोनातून चिकित्सा करणारा लेख.. त्यांच्या नव्वदीनिमित्ताने\nजगणे.. जपणे.. : दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही..\nकलायात्रा : संवेदनांचा संकल्पनेशी संवाद\nटपालकी : ‘चांदोबा चांदोबा भागलास का\nगृहनिर्माण संस्थांना जीएसटी लागू नाही\nहाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट ओनर असोसिएशन (एओए) या त्यांच्या राज्यात लागू असलेल्या कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था असतात\nसदनिका : सातबारा प्रस्तावित नियम\nकचरा-खतातून फुलणाऱ्या झाडांची गोष्ट\nआंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक दिवस, आठवडे काही विशिष्ट गोष्टींसाठीची प्रतीके म्हणून साजरे करत असतो.\nवेग आणि मोटारीचे एक अतूट नाते आहे.\nअपघाताने तयार झालेला वाईसवुर्स्ट\n.. नभात सैनिका प्रभात येऊ दे\nशस्त्रांनी आजवर अपरिमित संहार घडवला हे खरे.\nदिशादर्शित क्षेपणास्त्रे आणि दिशाहीन माणूस\nजागतिक शस्त्रास्त्र उद्योग आणि व्यापार\nगाथा शस्त्रांची : शस्त्रास्त्र विकासाचा आढावा\nकुतूहल : बिनतारी संदेशवहन\nगुग्लिएल्मो मार्कोनीला १९०९ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.\nमेंदूशी मैत्री : रिकामं मन आणि..\nकुतूहल : ग्रॅहॅम बेलचा दूरध्वनी\nमेंदूशी मैत्री : काळजी कशा कशाची\nवर्षभर खाण्यापिण्याची चंगळ केली. मात्र आता जानेवारीत चौरस आहाराचे व्रत सुरू करायचे आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबहुरूपी अस्तित्वलोकसत्ता टीम चेहऱ्यावरच्या के��ांचे पुरुषांना वरदानच म्हणायचे, कारण यामुळेच रूपबदल चटकन\nहिंदीबाबत विनोबांचा दाखला देताना..योगेंद्र यादव सुषमा स्वराज यांचा दाखला देताना शहा म्हणाले, ‘जगात हिंदी\nसेवा आणि स्थिरताचारुशीला कुलकर्णी दुष्काळी सिन्नर तालुक्यास लागून असलेल्या या गावची लोकसंख्या दोन\nशिक्षण, शासन धर्ममुक्त आहेलोकसत्ता टीम भारतीय संविधानाने नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देताना काही मर्यादा घालून\nलोकसत्ता टीम स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही टप्प्यावर हिंदी भाषेस इतर भाषांच्या तुलनेत\nरविवार, २२ सप्टेंबर २०१९ भारतीय सौर ३१ भाद्रपद शके १९४१ मिती भाद्रपद वद्य अष्टमी १९.५० पर्यंत, नक्षत्र- मृग ११.४६ पर्यंत, चंद्र-मिथुन\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%BF/", "date_download": "2019-09-22T00:31:23Z", "digest": "sha1:6U4LVSIYTHF64IJUOVKO2DY7NKQCFGXP", "length": 9215, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थोरातवाडी शाळेला वॉटर फिल्टर | Dainik Prabhat", "raw_content": "\nथोरातवाडी शाळेला वॉटर फिल्टर\nकुरवली-थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत संदिप कुंभार यांनी स्वखर्चाने वॉटर फिल्टर भेट दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा गैरसोय होत असते. याची जाण ठेवून शाळेसाठी आरओ फिल्टर दिला. तसेच 500 लिटर पाणी क्षमतेची टाकी व वॉटर प्लंबर साहित्य ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय गायकवाड यांनी दिले. यावेळी संदिप कुंभार म्हणाले, सधन कुटुंबात फिल्टरचे पाणी वापरले जाते; परंतु गरीब कुटुंबात रेग्युलर पाणी असते. त्यामुळे सर्वच मुलांना फिल्टरचे पाणी मिळावे यासाठी शाळेला ही मदत करीत आहे. केंद्र प्रमुख रविंद्र तावरे थोरातवाडीची शाळा ही डिजीटल शाळा होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष वनवे, सरपंच रानी थोरात, उपसरपंच शैलजा पवार, केशव नगरे, नितिन पवार, सचिन भिसे, राजेंद्र जगदाळे, शालिनी साळुंके, नूतन नगरे, सीमा तनपुरे, इक्बाल बागवान, बाळासाहेब नगरे, सुभाष थोरात, ग्रामसेवक अज���त भोसले, रुपाली थोरात इ मान्यवर उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/chhatrapati-shivaji-maharaj-needs-the-conduct-of-the-nation/", "date_download": "2019-09-22T00:38:35Z", "digest": "sha1:WGRQEURETVQ53QHXFWZLM4ZCMTZRGKSO", "length": 13924, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार गरजेचे | Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार गरजेचे\nलोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन\nनवी दिल्ली – राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार-विचार वर्तमानातही गरजेचे असल्याचे, प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज येथे केले. इंदिरा गांधी कला केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव मोठया थाटामाटात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन सुमित्रा महाजन उपस्थित ह���त्या. मराठा रेजीमेंटचे लेफ्टनंन जनरल पी.जे.एस. पन्नु, खासदार संभाजी छत्रपती यावेळी मंचावर उपस्थित होते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अपर्ण केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहाराष्ट्रासह देशाच्या काना-कोपरात शिवाजी महाराज जयंती उत्साहाने साजरी केली जाते. देशाच्या राजधानी होणारा हा सोहळा सर्वांनाच प्रेरणादायी असा आहे. शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व मोठे असून हिंदवी स्वराज्यासाठी दिलेला लढा, केलेले पराक्रम, सुराज्य निर्मीतीसाठी उचलेली पावले हे सदा-सर्वदा सर्वांसाठी आर्दश असेच राहील. देशभरातील सर्वच सैनिकी तुकडयांचे घोषवाक्य हे देवी-देवतांच्या, महापुरूषांच्या नावाने होत असतो, कारण त्यांच्या शौर्य गाथांनी बळ निर्माण होत आहे. या देशातील प्रत्येक आईने जिजामातेचा आदर्श घेऊन आपल्या अपत्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराजासारखे घडवावे, त्यांना सुस्कृंत करावे, देशप्रेम जागृतीवर भर द्यावा, असा संदेशही महाजन यांनी दिला आणि शुरवीर ताराराणी यांचे विस्तारीत चरित्र जगासमोर आणण्याची विनंतीही संभाजी छत्रपती यांना केली.\nमराठा रेजीमेंटची 250 वर्षांची गौरवशाली पंरपरा –\nमराठा रेजीमेंटची 250 वर्षांची गौरवशाली पंरपरा असल्याचे सांगुन मराठा रेजीमेंटचे लेफ्टनंन जनरल पी.जे.एस. पन्नु म्हणाले, देशाच्या सरंक्षणार्थ सदैव हे रेजीमेंट त्तपर असते. या रेजीमेंटच्या सैनिकांनी दोन्ही महायुद्धात आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले आहेत. त्या काळात व्हिकटोरीया क्रॉस पुरस्कारानेही मराठा रेजीमेंटला गौरविण्यात आलेले आहे. सध्या मराठा रेजीमेंटमध्ये 40 हजार सैनिक आहेत. देशाच्या संरक्षर्णाथ दिले जाणारा सर्वोच्च सन्मान मराठा रेजीमेंटच्या सैनिकांना मिळालेले असून यासह अनेक सन्मानानेही गौरविण्यात आलेले असल्याचे पन्नु यांनी सांगितले.\nदरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस मराठा रेजीमेंटमध्ये “मराठा दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. याच दिवशी सिंहगड (कोडांना किल्ला) तानाजी मालुसुरे यांनी जिकंला होता, अशी माहिती पन्नु यांनी दिली.\nदिल्लीच्या राजपथाचे लवकरच होणार सुशोभिकरण\nमहाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान ; 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nदिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन\nअख���ल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी सुप्रिया श्रीनेट यांची नियुक्ती\nभारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हाच मुख्य मुद्दा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम\nसरकार पद्म पुरस्कारांप्रमाणे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार\nअनिवासी भारतीयांना आता तात्काळ मिळणार आधार कार्ड\nमहाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज होणार घोषणा\nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/44742?page=1", "date_download": "2019-09-21T23:43:21Z", "digest": "sha1:R5G6PA5DPJGGFOSU56IIHZRLM7GFJLAL", "length": 42366, "nlines": 196, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डॉक्टर, या दिव्याची मशाल होईल! - श्री. संजय आवटे | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /डॉक्टर, या दिव्याची मशाल होईल - श्री. संजय आवटे\nड��क्टर, या दिव्याची मशाल होईल - श्री. संजय आवटे\n’वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. हे साधना साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे...’ - १५ ऑगस्ट, १९४८ रोजी साने गुरुजींनी ’साधना’च्या संपादकीयात लिहिलेलं हे वाक्य एका चळवळीला जन्म देऊन गेलं. साने गुरुजी, ना. ग. गोरे, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान यांसारख्या ज्येष्ठश्रेष्ठ संपादकांनी ’साधना’ ही चळवळ जोपासली आणि ती तितक्याच प्राणपणानं फुलवली ती डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी.\nविषमता टिकवण्यासाठी, विषमतेच्या वाढीसाठी विवेक संपवावा लागतो आणि विवेक संपवण्यासाठी वैरभाव वाढवावा लागतो. डॉ. नरेंद्र दाभोळकर या वैरभावाविरुद्ध आयुष्यभर लढले. विवेकी जगले. विवेकी विचार केला. अंधश्रद्धेविरुद्धचा त्यांचा लढा हा या विवेकी जगण्याचाच एक भाग होता.\n’साधना’च्या एका विशेषांकात दुर्गाबाई भागवतांनी लिहिलं होतं - ’सत्य आपोआप हाती लागत नाही. ते मिळवावं लागतं. सत्य हाती लागलं, असं वाटलं, तरी त्याची परीक्षा करायची असते. सत्याच्या शोधाची ही मूलभूत पद्धत आहे. आणि या पद्धतीतून आणखी काही मूल्ये मिळतात. प्रत्येक गोष्ट वास्तवाच्या निकषावर खरी-खोटी करण्याची सवय लागली की बुद्धीचं स्वातंत्र्य प्राप्त होतं. माणूस विचाराने स्वतंत्र बनतो. त्याची निरीक्षणशक्ती स्वत:च्या कलाने काम करू लागते. तो पुन्हा मातब्बराच्या तंत्राने वागत नाही. तो माणूस कल्पक बनतो. बुद्धीची स्वतंत्रता, कल्पकता आली की मतभेद व्यक्त करण्याची, निषेध नोंदवण्याची कुवतदेखील अंगी येते. हे गुण माणसाच्या सांस्कृतिक प्रगतीची प्रसादचिन्हेच आहेत. हे गुण आणि मूल्ये शास्त्रज्ञाच्या विशिष्ट शिस्तीतून येतात. ते कुणी बाहेरून लादत नाहीत. मतभेद व्यक्त करणे आणि तशी सवलत असणे, यालाच स्वातंत्र्य म्हणतात. मतभेद किंवा निषेध हा स्वातंत्र्याचा छाप आहे.’\nविवेकवादाची, स्वातंत्र्याची परंपरा या भूमीत रुजावी यासाठी आगरकर, फुले, दुर्गाबाई, दाभोळकरसर आयुष्यभर लढले. त्यांचा लढा व्यर्थच होता, असं वाटावी अशी परिस्थिती आज तयार झाली आहे.\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातला विचार करणारा समाज हळहळतो आहे. दाभोळकरसरांचं कार्य, त्यांचे विचार टिकून राहतील यात शंका नाही.\nयेत्या काही दिवसांत 'मायबोली'वर दाभोळकरसरांशी निकटचा संबंध असणारे काही दिग्गज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या कार्याबद्दल बोलणार आहेत. त्यांचं कार्य पुढे कसं नेता येईल, याबद्दल आपल्या बरोबरीनं विचार करणार आहेत.\nया मालिकेतला पहिला लेख आहे श्री. संजय आवटे यांचा. खास 'मायबोली'साठी लिहिलेला.\nज्येष्ठ पत्रकार-संपादक श्री. संजय आवटे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना वाहिलेली ही श्रद्धांजली...\nडॉक्टर, या दिव्याची मशाल होईल\nतुम्ही किती संयत, सुसंगत… किती सुरेल, समतोल… झपाटलेलं जाणतेपण तुमच्यात अंगभूत, ओतप्रोत. या मरणासन्न समाजाला जागे करत विचारांचा जागर अहोरात्र करणारे तुम्ही बाकीचे कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत कोसळत असताना अथवा संधीसाधू दांभिकांच्या पंढरीत विरघळून जात असताना तुम्ही मात्र समकालीन समंजसपणासह पुढे धावत राहिलात. तुम्ही संघटन करत राहिलात, संस्था उभ्या करत राहिलात, एखाद्या कॉर्पोरेट सीईओच्या व्यवस्थापनकुशलतेनं. तर्ककठोर ज्ञानर्षीच्या ज्ञानासक्तीनं. फाटक्या कार्यकर्त्याच्या झपाटलेपणानं बाकीचे कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत कोसळत असताना अथवा संधीसाधू दांभिकांच्या पंढरीत विरघळून जात असताना तुम्ही मात्र समकालीन समंजसपणासह पुढे धावत राहिलात. तुम्ही संघटन करत राहिलात, संस्था उभ्या करत राहिलात, एखाद्या कॉर्पोरेट सीईओच्या व्यवस्थापनकुशलतेनं. तर्ककठोर ज्ञानर्षीच्या ज्ञानासक्तीनं. फाटक्या कार्यकर्त्याच्या झपाटलेपणानं माणसं घडवत आणि त्यांना प्रयोजनासह उभं करत, विवेकाला मस्तकी धरत या महाराष्ट्रभूमीत अवघा हलकल्लोळ केलात तुम्ही\nकारण, तुम्हीच एकदा म्हणाला होता, अंधाराचा बभ्रा जास्त होतो. प्रत्यक्षात अंधार तेवढा घनघोर नसतो. या अंधाराचं मार्केटिंग मुद्दाम केलं जातं. (मार्केटिंगचे तर तुम्ही जाणकारच) कारण त्यात अनेकांचे हितसंबंध सामावलेले असतात. तुम्ही रस्त्यावर येऊच नये म्हणून ते अंधारवाले जाहिरातबाजी करत राहतात. पण, प्रत्यक्षात मात्र अंधार तेवढा काही शक्तिशाली नसतो. आपण आपली पणती हातात घेऊन धावत राहिलं की अंधाराची सेना आपोआप गारद होते) कारण त्यात अनेकांचे हितसंबंध सामावलेले असतात. तुम्ही रस्त्यावर येऊच नये म्हणून ते अंधारवाले जाहिरातबाजी करत राहतात. पण, प्रत्यक्षात मात्र अंधार तेवढा काही शक्तिशाली नसतो. आपण आपली पणती हातात घेऊन धावत राहिलं की अंधाराची सेना आपोआप गारद होते तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइडही. तुम्ही असं सांगितलं की मलाही ते पटत असे. पण, डॉक्टर, आपला अंदाज चुकला बहुधा. कारण, अंधाराच्या बाजूला नक्की किती सैन्य आहे, याचा अदमासच आपल्याला नाही आला. कळतनकळत आपलंही सैन्य अंधाराला जाऊन मिळाल्याचं लक्षात नाही का आलं आपल्या तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइडही. तुम्ही असं सांगितलं की मलाही ते पटत असे. पण, डॉक्टर, आपला अंदाज चुकला बहुधा. कारण, अंधाराच्या बाजूला नक्की किती सैन्य आहे, याचा अदमासच आपल्याला नाही आला. कळतनकळत आपलंही सैन्य अंधाराला जाऊन मिळाल्याचं लक्षात नाही का आलं आपल्या लाभार्थी होण्यासाठी जो-तो अंधारशरण होत असताना झाडाझडती अटळ असते, डॉक्टर\nतुम्ही विचार करायला का घाबरता, असा रोकडा सवाल विचारणार्या आगरकरांचाही इथे खून नाही झाला. खून ना फुल्यांचा झाला, ना राजा राममोहन रॉय यांचा. अठराव्या, एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील प्रतिगामी व्यवस्थेत जे घडले नाही, ते एकविसाव्या शतकात, लोकशाही व्यवस्थेत, ज्ञानाधारित समाजात घडावे\nदाभोळकर अनेकांना गैरसोईचे होते हे खरे, कारण ते प्रश्न विचारत होते, आव्हान देत होते. खुलेपणाला आवाहन करत विवेकवादाला अधोरेखित करत होते. तुकारामाचा खरा वारसा सांगत या राज्याला विवेकाचं अधिष्ठान देऊ पाहत होते. पण, ग्यानबातुकारामावर आपली दुकानदारी सांभाळणार्यांनातरी हा विवेकाचा जागर कसा आवडेल विचारांच्या गळचेपीसाठी, अभिव्यक्तीच्या पायमल्लीसाठी व्यवस्था कार्यरत असताना विचारांचा जागर फारच महत्त्वाचा आहे, हे भान डॉक्टरांना होते. विचार ही कोणत्याही कृतीसाठी पूर्वअट असते. मात्र, विचार करायला घाबरणं, हे कोणत्याही समाजाचे लक्षण असते. अशावेळी समाजाला विचारप्रवृत्त करणार्या चळवळी महत्त्वाच्या. पण प्रस्थापितांना असं आव्हान कधीच नको असतं. आणि असे सरंजामी मूलतत्त्ववादी सत्तेच्या केंद्रबिंदूजवळ येतात, तेव्हा त्यांची मस्ती आणखी वाढते. त्यांना बहुविधता नको असते, मतमतांतरं नको असतात. समीक्षण नको असतं. म्हणून त्यांना दाभोळकर नको असतात.\nडॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या कोणा माथेफिरुनं केलेली नाही आणि ती सुटी, एकटी अशी घटनाही नाही. त्यामागे एक कारणपरंपरा आहे. एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. गेले कि��्येक दिवस जे पेरलं जात होतं, त्याचा परिपाक आहे हा ते पेरलं जात होतं तेव्हा आपण त्याचे साक्षीदार होतो. कधी झोपेचं सोंग घेत, कधी खरोखरीच झोपत, कधी जागे राहून टक्क डोळ्यांनी बघत, तर कधी थेट ती कृती करत आपण त्यात सहभागी झालो. रोम जळत असताना फिडल वाजवणार्या नीरोला शिव्या घालत प्रत्यक्षात आपणही त्याच्या पार्टीत सामील झालो. पी. साईनाथ म्हणतात त्याप्रमाणे, नीरोचे गेस्ट आहोत आपण ते पेरलं जात होतं तेव्हा आपण त्याचे साक्षीदार होतो. कधी झोपेचं सोंग घेत, कधी खरोखरीच झोपत, कधी जागे राहून टक्क डोळ्यांनी बघत, तर कधी थेट ती कृती करत आपण त्यात सहभागी झालो. रोम जळत असताना फिडल वाजवणार्या नीरोला शिव्या घालत प्रत्यक्षात आपणही त्याच्या पार्टीत सामील झालो. पी. साईनाथ म्हणतात त्याप्रमाणे, नीरोचे गेस्ट आहोत आपण त्यामुळे आता अचानकपणे आपल्याला धक्का बसण्याचं कारण नाही. इतर कोणाकडे बोट दाखवण्यात हशील नाही. ती जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.\nगेल्या काही दिवसांपासून जे सुरु होतं, त्यातून हे असं घडणं अटळ होतं. कधी एखाद्या पुस्तकाचं निमित्त करुन संशोधन संस्थेवर हल्ले चढवले जाणार, कधी जातींचे पुढारी असे मस्तवाल होत जाणार की थेट मंत्रालयात त्यांचा दबदबा वाढावा, कधी आमच्या धर्माला, आमच्या धारणेला आव्हान देतो म्हणून विचारवंतांवर हल्ले होणार, जातपंचायतीच्या बडग्यामुळे एखादी कळी कुस्करली जाणार, धर्म-अध्यात्माच्या नावाखाली बाबाबुवांचे महत्त्व एवढं वाढणार की त्यांचं संस्थीभवन होत जाणार या अशा वातावरणात डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या कृतिशील विचारवंताची हत्या झाली आहे. जगण्याची सगळी क्षेत्रं आपण अशा लोकांच्या ताब्यात दिली आहेत आणि आता या जगण्यावर आपला हक्क उरलेला नाही. संकुचित लाभासाठी, लोभाच्या हितसंबंधांसाठी आपण सगळेच या व्यवस्थेचे भागीदार झालो आहोत. रोज लोकशाहीचं अपहरण होत असताना ठेकेदारांच्या हातात आपण संपूर्ण व्यवस्था सोपवली आहे. त्यातून भवताल असा आक्रसून गेला आहे आणि मेघांनी नभ काळवंडून गेलं आहे की इथल्या मातीत असं काही पेरलं जाणं आणि ते उगवून येणं अस्वाभाविक नाही.\nअशा वळणावर उभे आहोत आपण... असहिष्णुतेनं असं निर्लज्ज, हिंस्त्र टोक गाठलं आहे की, अवघी आशाच संपून जावी...गुन्हा काय त्याचा, तर त्याने विवेकाचा जागर केला... असहिष्णुतेनं असं ���िर्लज्ज, हिंस्त्र टोक गाठलं आहे की, अवघी आशाच संपून जावी...गुन्हा काय त्याचा, तर त्याने विवेकाचा जागर केला... गुन्हा काय त्याचा, तर त्यानं तुम्हांला विचार करायला भाग पाडलं गुन्हा काय त्याचा, तर त्यानं तुम्हांला विचार करायला भाग पाडलं प्रत्ययासे ज्ञान, तेच ते प्रमाण असे मांडत,\nसत्य असत्याशी मन केले ग्वाही,\nया वाटेनं जात त्यानं कैक ठेकेदारांना आव्हान दिलं... अनेकांच्या दुकानांना त्यामुळे कुलुप लागलं म्हणून, त्याचा खून केला त्यांनी दिवसाढवळ्या\nया मातीत असा विखार वाढू लागला आहे की व्यक्तिगत आणि सामूहिक जगणंच त्यामुळे विकृतीच्या स्तरावर जाऊन पोहोचलं आहे. एखादा माणूस आवडत नाही, पटत नाही, तर त्याला संपवून टाकायला हवं, ही असहिष्णूता सर्वदूर दिसू लागली आहे. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही.\nगेल्या काही दिवसांपासून मी हे पोटतिडकीनं मांडतो आहे. 'कृषीवल'च्या दिवाळी अंकातील निबंधात मी म्हटलं होतं - एकविसाव्या शतकात ज्या अंतर्विरोधाचा सामना आपण करत आहोत, त्याकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. एकीकडे आपण अतिशय प्रगत आणि आधुनिक अशा टप्प्यावर प्रवेश केला आहे आणि त्याचवेळी आपले जगणे कमालीचे अविवेकी व्हावे अशी स्थिती उदभवलेली आहे. अभिव्यक्तीची आणि माहितीची साधने एवढ्या झपाट्याने वाढत चालली आहेत, पण विचार करण्याची साधने मात्र आक्रसत आहेत. आपल्यासमोर हा पेच आज उभा आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे, विचार करणे ही माणसाची मूलभूत सवय असली तरी विचार करण्याचे टाळणे हीही त्याची स्वाभाविक, सहज अशी प्रवृत्ती आहे. तुम्ही विचार करायला का घाबरता, असे गोपाळ गणेश आगरकर म्हणाले त्याला अनेक वर्षे उलटून गेली. पण आजतागायत तो प्रश्न कायम आहे. शक्यतो विचार करायचे टाळणे लोकांना आवडते. कारण विचार करायचा म्हणजे सूर्याच्या तेजात, आगीत होरपळून जायचे. त्यापेक्षा अविचाराने वागणे सोपे असते. म्हणून माणसांनी चाकोर्या निर्माण केल्या. चाकोरीमध्ये तोचतोचपणा असेल पण सुरक्षितता असते. त्यामुळे विचार करण्याच्या फंदात न पडणे लोकांना आवडते. याचा अर्थ ते अविचार करतात असे नाही, पण न विचार करताना मात्र दिसतात. 'थुंकू नका' असे फलक सर्वत्र रस्त्यांवर दिसतात. पण ते आपण कधी गांभीर्याने घेत नाही. याउलट 'थिंकू नका', असे फलक कुठेही नसतात, पण ते आपण डोक्यात घट्ट मारून घेतले आहेत. अप्रगत समाजात माणसे अशी वागत असतात तेव्हा चालते फारतर, पण समाजाची लौकिक प्रगती होत असताना विचारापासून असे दूर जाणे हे खरे नाही. कारण त्यातून दुभंग समाज जन्माला येत असतो. असा स्किझोफ्रेनिक समाज अनेक समस्या निर्माण करतो. हा अविवेक दूर करण्याऐवजी या अविवेकाचे राजकारण करण्याचा प्रयत्न व्यवस्थेकडून होत असतो. प्रस्थापितांना असा अविवेक हवाच असतो. किंबहुना त्यातच त्यांचे हितसंबंध असतात. हा अविवेक सर्व क्षेत्रात असतो. त्यात केवळ श्रद्धा- अंधश्रद्धा एवढाच मुद्दा असतो, असे नाही. मग तो विकासाचा आराखडा असो वा निवडणुकीचा आखाडा असो, लग्नाचा मंडप असो की घराचा उंबरठा असो, सगळीकडे पायाच अविवेकाचा असेल तर यापेक्षा वेगळे काय होणार भारतात सध्या ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत त्याचे मुख्य कारण हे आहे. विवेकाचे बोट सुटले की कोंडी होते. आपण खापर कधी राजकारणावर फोडतो तर कधी जागतिकीकरणावर. कधी ते भांडवलवादावर फुटते तर कधी माध्यमांवर. पण एकमेव कारण खरे आहे. ते म्हणजे विवेकाचे बोट आपण सोडले आहे. त्याला आणखी एक पदर आहे. व्यक्तिगत जीवनात आपण दांभिक आहोत आणि सामूहिक जीवनात अविवेकी. हा पेच आज आपल्यासमोर आहे.\nभारतात लोकशाही प्रगल्भ आहे हे खरं, पण तीही अशा गोष्टींचा आधार कळतनकळत घेते. कधी धर्माचं भय दाखवून, कधी नैतिकतेचा बागुलबुवा उभा करून, तर कधी जातीय समीकरणे मांडून, कधी पैशांचं आमिष दाखवून सामान्य माणसाला फसवण्याची प्रवृत्ती लोकशाही चौकटीतही दिसते. खरंतर आमिष आहे म्हणजे पुढे सापळा असणार हे आमच्या सामान्य आदिवाशाला समजतं. पण, तरीही वारंवार फसत राहतो सामान्य माणूस. मग लक्षात येतं की, त्याचंही ते संकुचित राजकारण असतं. सामान्य माणूस वाटतो तसा भाबडा नसतो. व्यवस्था त्याला जशी वापरून घेते, तसंच सामान्य माणूसही व्यवस्थेला वापरून घेत असतो कारण त्याला विचार न करता शॉर्टकटचे स्वार्थ हवे असतात. त्यातून होतं ते मात्र दीर्घकालीन नुकसान.\nत्या हानीचा अंदाज आतातरी आपल्याला यायला हरकत नाही. जागतिकीकरणानंतरच्या खुलेपणाचं वारे पिऊन सरंजामी शक्ती मस्तवाल होत असताना व्यवस्था अधिकच बंदिस्त करण्यासाठी प्रस्थापितांची धडपड सुरु आहे. या अंतर्विरोधाचं सोदाहरण स्पष्टीकरण म्हणून या भ्याड हल्ल्याकडे पाहिले पाहिजे.\nअर्थात, मूलतत्त्ववादी-विभाजन���ादी वृत्ती आणि दहशतवादी निर्बुद्ध असतात. किंबहुना निर्बुद्ध असतात म्हणूनच तर त्या मूलतत्त्ववाद, दहशतवाद, विभाजनवाद याकडे वळतात. इतिहासापासून या वृत्ती धडा घेत नाहीत. त्यांना हे समजत नाही की माणसं मेल्यानं अथवा मारल्यानं विचार नष्ट झाल्याचे एकही उदाहरण नाही. ‘वार्याहाती दिले माप’, अशा आवेगानं विस्तारलेले विचार ‘की तोडिला तरु फुटे अधिक भराने’, प्रमाणं अधिकच पुष्ट होतात. अधिक रसरशीत आणि समकालीन होत जातात.\nविचारांचा जागर घालतो या गुन्ह्यासाठी त्यांनी दाभोळकरांची हत्या केली असेल, तर मग खरे गुन्हेगार त्यांना ठाऊकच नाहीत. नीट पाहिले तर त्यांना जाणवेल, घराघरात असे दाभोळकर आहेत. महाराष्ट्राची मान शरमेनं झुकवणारी, सुन्न करणारी, हादरवून टाकणारी अशी ही हत्या आहे, पण या आघातानं परिवर्तनवादी खचणार नाहीत. उलट अधिक एकसंध, एकात्म आणि सजग होत जातील\nश्रद्धा या संकल्पनेचा अर्थ आणि आशय ज्यांनी आयुष्यभर स्पष्ट केला, त्या दाभोळकरांना श्रद्धांजली वाहताना जबाबदारीची जाणीव ठळक होत चालली आहे.\nडॉक्टर, तुम्हांला आज आश्वासन एवढेच. दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न कितीही होवोत, अंधाराचा बभ्रा कितीही वाढो… आमच्या हातात दिवा आहे, तुम्ही दिलेला. तो तेवत राहील, विझणार नाही आता तर त्या दिव्याची मशाल होईल.\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nमनःपूर्वक धन्यवाद चिनूक्स आणि\nमनःपूर्वक धन्यवाद चिनूक्स आणि श्री. संजय आवटे.\nउत्तम लेख नि उपक्रम...\nधन्यवाद चिनूक्स आणि श्री. संजय आवटे सर\nउत्तम उपक्रम चिनूक्स. आभार.\nउत्तम उपक्रम चिनूक्स. आभार.\nखरी श्रद्धांजली उत्तम उपक्रम\nखरी श्रद्धांजली उत्तम उपक्रम\nउत्तम लेख नि उपक्रम.\nउत्तम लेख नि उपक्रम.\nखरोखर खूप चांगला आहे लेख.\nखरोखर खूप चांगला आहे लेख.\nखरच खुप छान मांड्लेत\nखरच खुप छान मांड्लेत विचार्...अगदि भिडले मनाला....\nघराघरात असे दाभोळकर आहेत.>>अगदी खर आहे\nधन्यवाद चिनूक्स आणि श्री. संजय आवटे...\nसुरेख लिखाण आहे. धन्यवाद, इथे\nसुरेख लिखाण आहे. धन्यवाद, इथे शेअर केल्याबद्दल.\nपुढल्या भागांची वाट बघतोय.\nचिन्मय, मी संपूर्ण आस्तिक\nमी संपूर्ण आस्तिक नाही तसेच संपूर्ण नास्तिकही नाही. पण कॉलेजच्या दिवसांपासून सरांच्या विचारांनी प्रभावित आहे. तसेच शनवारात आयुष्याची बरीच वर्षे गेल्यामुळे साधनाशी जवळीक आहे. परंतु पिढ्यानपिढ्या ब��ळगलेले आस्तिकत्व सोडताही येत नाही त्यामुळे आजवर कधी अंनिस मधे काम केले नाही. आमच्या शनवारातल्या घराच्या अगदीच जवळ ही अघटित घटना घडली त्यामुळे जास्तच तीव्र धक्का बसला. आता रोजचा दिनक्रम चालू असला तरी दिवसभर सतत चुटपुट लागून राहिली आहे. घरच्या कोणा वडिलधार्यावर हा हल्ला झाला असावा अशीच ह्या दु:खाची तीव्रता आहे. आपण स्वतःही डॉ. च्या कामात काहीतरी करावे अशी इच्छा आहे पण काय करावे तेच समजत नाहीये. हीच मानसिक अवस्था बर्याच जणांची असू शकते त्यामुळे तुम्हाला विपू न करता धाग्यावरच लिहिले आहे. तुम्ही काही सुचवू शकाल का\nउत्तम उपक्रम. पहिलाच लेख\nउत्तम उपक्रम. पहिलाच लेख एकूणातल्या उपक्रमाची पुरेपूर कल्पना देणारा.\nदाभोलकरांना श्रध्दांजली वाहण्याकरिता याहून उत्तम मार्ग अन्य कुठलाही नाही.\nसुमेधा, या प्रकारच्या कोणत्याही उपक्रमातिल सहभाग यशस्वी होण्यासाठी स्वतःची पूर्ण खात्री असणे आवश्यक आहे (असे मला वाटते). खूनाची बातमी ऐकल्यानंतर हळहळणारे बरेच दिसले - पण त्यातील अनेल लोक पूर्णपणे खात्रीनी सांगू शकत नाहीत की त्यांची मतं नेमकी काय आहेत.\n\"जाणुन घ्यायचे आहे' असे म्हणणे ही पहिली पायरी आहे. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी श्रद्धा म्हणजे काय हे ही पाहिले पाहीजे (बरेचसे स्वतःला विचारून, लोकांशी बोलून, त्यावर प्रामाणीक विचार करून, मान्यवरांनी लिहिलेले वाचून वगैरे). अंधश्रद्धाविरोधी बिलाप्रमाणेच आस्तिकता त्यात आणायची काहीच गरज नाही. तुमचा देव तुमच्यापुरता ठेवलात तर त्यात वाईट काहीही नाही.\nबुवाबाजी, गंडेदोरे, अंगठ्या, शांत वगैरे प्रकारांपासून सुरुवात करता येऊ शकेल. बाकीचेही लोक अजुन सांगतीलच ...\nललिता-प्रीति + १ धन्यवाद\nधन्यवाद चिनूक्स आणि श्री. संजय आवटे.\nबुवाबाजी, गंडेदोरे, अंगठ्या, शांत वगैरे प्रकारांपासून सुरुवात करता येऊ शकेल. +१००. अगदी अगदी. बकवास निपटण्यातच २ दशक जातील.\nएकदम देवावर हल्ल चढवला की माझ्यासारखी विवेकी लोकसुद्धा अनिसच्या वाट्याला जात नाही. देवाला रिटायर करायची भाषा मला तरी अविवेकी वाटते. देव काय आहे आणि तो कुठे आहे हे शोधायला जर लोकांना प्रवृत्त केल तर समाजातील हिसंक वृत्ती खूप कमी होईल. असो. हा वेगळाच विषय आहे.\nखूप छान लेख..धन्यवाद चिनूक्स\nखूप छान लेख..धन्यवाद चिनूक्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब���द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/beed/page/3/", "date_download": "2019-09-22T00:59:27Z", "digest": "sha1:BNKRGKPTXB6INGKON3AUJQHLTEQ5VB4H", "length": 27567, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beed News | Latest Beed News in Marathi | Beed Local News Updates | ताज्या बातम्या बीड | बीड समाचार | Beed Newspaper | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nपरळीतून ���ीच जिंकणार, धनंजय मुंडेंच्या उमेदवारीनंतर पंकजांना विश्वास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला 1980 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले. ... Read More\nVidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. ... Read More\nप्रसुतीनंतर २९ तासांतच मातेचा मृत्यू; चिमुकला सुखरूप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिझर होऊन प्रसुत झालेल्या मातेचा अवघ्या २९ तासांतच मृत्यू झाला. चिमुकला सुखरूप आहे. ... Read More\nDeath Women new born baby hospital मृत्यू महिला नवजात अर्भक हॉस्पिटल\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभूमिहीन शेतमजुर व बेघर लोकांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ... Read More\nCommunist Party of India (markjhista) Morcha Labour कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट) मोर्चा कामगार\nकेजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत ... ... Read More\nagitation Farmer आंदोलन शेतकरी\nअर्धा तास पावसाने दाणादाण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबुधवारी दुपारी बीडसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. ... Read More\nRain weather पाऊस हवामान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी बुधवारी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जाहीर केली. ... Read More\nSharad Pawar NCP vidhan sabha Election शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक\nबीडमध्ये सीझर प्रसुतीनंतर मातेचा २९ तासांतच मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप ... Read More\nDeath Beed Beed civil hospital मृत्यू बीड जिल्हा रुग्णालय बीड\n'यामुळे' आष्टी मतदार संघाची उमेदवारी पवारांनी ठेवली 'पेंडींग' \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपनेते बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून आजबे विधानसभेसाठी इच्छूक आहे. कदाचित त्यांच्याच झोळीत उमेदवारीची माळ पडू शकते. ... Read More\nSharad Pawar NCP BJP Pankaja Munde ashti-ac शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा पंकजा मुंडे आष्टी\n'छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा इतिहास हाच'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://happywalifeeling.com/index.php/2018/12/", "date_download": "2019-09-21T23:56:11Z", "digest": "sha1:WYJLYZFJREL4UZII7KO3IGKR7ST7JWV2", "length": 3414, "nlines": 48, "source_domain": "happywalifeeling.com", "title": "December 2018 – Happy Wali Feeling", "raw_content": "\nतसं तर माझी आणि स्वामींची ओळख ही मी बारावीत असल्यापासूनची. हो बरोबर वाचलंत, मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्री स्वामी समर्थांबद्दल बोलतोय.प्रत्यक्ष प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोयीचं जाईल.मी इयत्ता बारावीला होतो आणि बारावी म्हटलं की बोर्डाची परीक्षा.एक भलतीच भिती मनात असते, त्यात ऐन इकॉनॉमिक्स च्या पेपर आधी माझी तब्बेत काहीशी खराब झाली होती,तसा अभ्यासात मी […]\nयंदा रित्विकचा वाढदिवस एखाद्या बस्तीत लहान मुलांसोबत साजरा करायचा हे मनापासून, ठरवलेलं आणि ठरवल्या प्रमाणे तीन नोव्हेंबर ला सकाळी घणसोली नोड सिग्नल लगत राहणाऱ्या लोहार कुटूंबासोबत आंम्ही बाळाचा वाढदिवस साजरा केला. तिथल्या बच्चा पार्टी सोबत केक कापला मग थोडा खाऊ वाटला आणि खूप सारी मज्जा केली. त्यांनी मोठ्या मनाने आम्हांला आशीर्वाद दिला आणि आम्ही तो […]\nछोट्या पार्टीतला मोठा आनंद\nYatishG on रायगडावर पाहिलेली वाघिण\nYatishG on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\nBhavesh Sakpal on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\nहेमंत जाधव on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\nbhau kale on छोट्या पार्टीतला मोठा आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=8548", "date_download": "2019-09-22T00:14:43Z", "digest": "sha1:INLV5UHK3XQWW6CCPPKCXHF26N6Z2FOK", "length": 16434, "nlines": 131, "source_domain": "rajtantra.com", "title": "मोखाडा : खासगी बस दरीत कोसळून 4 ठार | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nमोखाडा : खासगी बस दरीत कोसळून 4 ठार\nप्रतिनिधी/मोखाडा, दि. 24 : मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगण घाटात एक खासगी लक्झरी बस 25 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली असुन यामध्ये 4 प्रवासी ठार तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना त्र्यंबकेश्वर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असुन काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे\nमिळालेल्या माहितीनुसार, जी.जे.17/यु.यु.1148 या क्रमांकाची खासगी लक्झरी बस 56 प्रवाशांना घेऊन शिर्डीहून त्र्यंबकेश्वर मार्गे डहाणूतील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी निघाली होती. मात्र मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गावरील मोखाडा-पालघर रस्त्याची हद्द सुरु झाल्यानंतर लागणार्या तोरंगण घाटेत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बस थेट 25 फुट दरीत जाऊन उलटली. यात 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 40 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली असुन मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असल्याचे समजते.\nतोरंगण घाट ठरतोय मृत्यूचा सापळा\nमोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगण घाटात यापुर्वी देखील अनेक अपघात घडले असुन घाटातील काही धोकादायक ठिकाणी सुचना फलक व संरक्षक भिंती नसल्याने चालकाचा अंदाज चूकुन अपघात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: बैलगाडीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nNext: घरफोड्या करणारे त्रिकुट अटकेत\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/3", "date_download": "2019-09-21T23:34:59Z", "digest": "sha1:SR6S7PTFZ72CPHR2MUWCM2VKCA2HDMEO", "length": 19672, "nlines": 251, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मांडणी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआमार कोलकाता - भाग १\nअनिंद्य in जनातलं, मनातलं\nप्रास्ताविक आणि मनोगत :-\nRead more about आमार कोलकाता - भाग १\nश्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nश्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी\nमाझ्या लेखाचं शीर्षक वाचून आणि मी जे काही लिहिणार आहे ते वाचून कदाचित काही जणांना वाटू शकतं की पंतप्रधानांना भेटता आलं.... अगदी जवळून बघता आलं..... बोलायला मिळालं..... याबद्दल ही उगाच शेखी मिरवते आहे. पण खरं सांगू सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे तर.... पहिल्या क्षणापासूनच घटना कशा घडत गेल्या ते सांगते.....\nRead more about श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी\nमहासंग्राम in जनातलं, मनातलं\nराजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे ��ाढणारी आहे.\nRead more about पावणेदोन पायांचा माणूस\nहवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २\nशशिकांत ओक in जनातलं, मनातलं\nपायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो.\nअसेच \"जा उदमपूरला\" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते शिवाय टीए डीए वेगळा\nउधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले.\nRead more about हवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २\nभाग १ जब वी मेट - नाशिकाचा अत्तरवाला -कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस\nशशिकांत ओक in जनातलं, मनातलं\nभाग १ जब वी मेट\nकाही दिवसापुर्वी म. टा. मधे जब वी मेट या सदरासाठी काही जीवनात घडलेल्या आठवणी लिहा म्हणून म्हटले गेले होेते. तो लेख पाठवून आता महिना झाला. कदाचित ते छापतील असे नाही असे वाटून इथे सादर करत आहे.\nअचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले. हे सांगणाऱ्या आवडत्या सिनेमाची आठवण आली म्हणून चित्र सादर -\n*कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस\nRead more about भाग १ जब वी मेट - नाशिकाचा अत्तरवाला -कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस\nnishapari in जनातलं, मनातलं\nगणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी .....\nRead more about दर्शनमात्रे मनकामना पूर्ती\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nसंध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....\nमला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर\nलोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर\nसोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात\nघेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात\nसंध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....\nतुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे\nबघू देत लोकांना देवांना साधुंना\nमाझ्या हातातले पाणी ���ुझ्या हातातून\nतिच्या देहात लयदार मिसळताना.....\nमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानकविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुण\nRead more about संध्याकाळी तू गंगेतीरी\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nहरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी\nधडधड धडधड रान पेटते......\nचोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती\nलपलप लपलप ज्वाला उठती......\nपिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे\nभडभड भडभड पाने रडती....\nपिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे\nचरचर चरचर डोळे झरती......\nकुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते\nकरकर करकर शाप जीवांचे,\nथरथर.... इथवर ऐकू येते.....\nमांडणीवावरकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागाआता मला वाटते भितीइशाराकविता माझीकालगंगामाझी कविताभयानक\nशेखरमोघे in जे न देखे रवी...\nकृष्णाच्या नांवे जो होतो आजकाल दहीहंडीचा खेळ\nतो खेळण्या, पाहण्या सगळ्यांनाच असतो अमाप वेळ\nपुन्हा पुन्हा जे कष्टतात, गोविंदांचे थर रचण्या\nअनेक पाठीराखे, सम्राट असतात हजर त्यांचे प्रयत्न पाहण्या\nखेळकऱ्याना वाटते, अरे वा, आज आपल्याला बराच मिळाला भत्ता\nसम्राटांना वाटते, चला, आणखी काही काळ राहायला हवी सत्ता\nजिथे कुठे मारता आला डल्ला, त्यातलाच थोडा लुटवा आज खेळावर\nखेळाडूंना होऊ दे खूष, दिसू दे जोरदार जोश, होऊ दे जोरदार कल्ला\nमहासंग्राम in जनातलं, मनातलं\nमला असत्याकडून सत्याकडे ने\nRead more about द सियालकोट सागा\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-09-22T00:33:01Z", "digest": "sha1:U2MPWNKLMBFODBSQ5LCKLOIXCAONVE5I", "length": 5894, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेसुस नवासला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहेसुस नवासला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हेसुस नवास या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएकर कासियास (← दुवे | संपादन)\nगेरार्ड पिके (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ (← दुवे | संपादन)\nडेव्हिड व्हिया (← दुवे | संपादन)\nसेर्गियो रामोस (← दुवे | संपादन)\nकार्लेस पूयोल (← दुवे | संपादन)\nकार्लोस मार्चेना (← दुवे | संपादन)\nहोआन कापदेव्हिला (← दुवे | संपादन)\nडेव्हिड सिल्वा (← दुवे | संपादन)\nझावी (← दुवे | संपादन)\nआंद्रेस इनिएस्ता (← दुवे | संपादन)\nशावी अलोन्सो (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक बाद फेरी (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ह (← दुवे | संपादन)\nराउल अल्बिऑल (← दुवे | संपादन)\nसाचा:स्पेन संघ २०१० फिफा विश्वचषक (← दुवे | संपादन)\nसेक फाब्रेगास (← दुवे | संपादन)\nविक्टर वाल्डेस (← दुवे | संपादन)\nहुआन माता (← दुवे | संपादन)\nसेर्जियो बुस्केत्स (← दुवे | संपादन)\nआल्बारो आर्बेलोआ (← दुवे | संपादन)\nपेद्रो रॉद्रिगेझ लेदेस्मा (← दुवे | संपादन)\nफर्नांडो लोरेंट (← दुवे | संपादन)\nजीझस नवास (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट क (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ बाद फेरी (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ संघ/गट क (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ सांख्यिकी (← दुवे | संपादन)\nपेपे रैना (← दुवे | संपादन)\nफेर्नान्दो तोरेस (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Pune/This-election-is-important-in-terms-of-security-said-prakash-javadekar/", "date_download": "2019-09-22T00:00:35Z", "digest": "sha1:GBRAQI6P2KDYIC4RJVSWIFLEOY56TJJ2", "length": 9545, "nlines": 43, "source_domain": "pudhari.news", "title": " सुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Pune › सुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची\nसुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची\nभारतीय सैन्याने केलेले सर्जिकल स्ट्राइक जगाने मान्य केले. पण, काँग्रेस पक्ष याबाबत पुरावे मागत शत्रूला मदत करणारी भाषणे करीत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची भाषणे भारतात नाही तर पाकिस्तानात जास्त गाजत आहेत, अशी खोचक टीका करीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँगे्रसच्या धोरणांवर हल्ला चढविला. तसेच ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, नरेंद्र मोदी हे मजबूत, स्थिरतेचे, सुरक्षिततेचे व विकासाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.\nभारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटक पक्षांच्या महायुतीचे लोकसभेचे पुण्यातील उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पहिल्या प्रचार सभेचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी विद्यमान खासदार अनिल शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. नीलम गोर्हे, शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत मोकाटे, माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्यासह युतीचे नगरसेवक व घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस रवी दिघे व हिंदू एकता संघटनेचे प्रमुख विलास तुपे यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला.\nनरेंद्र मोदींप्रमाणेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही जगातील इतर देशांचे दौ��े केले; पण प्रभाव काहीच पडला नाही. परंतु मोदी यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या साडेचार वर्षांत भारत आर्थिक स्थितीत जगात अकराव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला. काँग्रेसने केवळ गरिबी हटविण्याचा नारा दिला, परंतु मोदींनी गरिबी हटविण्यासाठी समृध्दी जरूरी असल्याचे ओळखून तशी पावले उचलली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.\nइतर पक्षात विद्यमान पदाधिकार्यास उमेदवारी मिळाली नाही तर खुर्च्या फेकल्या जातात, पण अनिल शिरोळे यांनी बॅटन रिलेप्रमाणे विजयाचा बॅटन आपल्याकडून बापट यांच्याकडे दिला आहे. आजच्या सभेसह देशातील 554 सभा या विजयाची मुहूर्तमेढ रोवणार्या असल्याचेही जावडेकर म्हणाले.\nया वेळी बापट यांनी केलेल्या कामाची माहिती देत, पुण्याच्या विकासात कोथरूडकरांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले. पुण्यात चोवीस तास पाणी, गतीने होणारे मेट्रोचे काम, जायका प्रकल्प, कचरा प्रकल्प, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्गाची कामे आदींबाबत गेल्या काही वर्षांत जोर धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.\n‘पुणे तेथे काँग्रेस उणे...’\n‘पुणे तेथे काय उणे’ म्हणतात, पण आता या निवडणुकीनंतर ‘पुणे तेथे काँग्रेस उणे’ म्हणावे लागेल, असे काम आपण पुण्यातील चारही जागा विजयी करून दाखवून देऊ, असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्हे यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी शशिकांत सुतार, खासदार अनिल शिरोळे, योगेश गोगावले आदिंचीही भाषणे झाली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Satara/In-the-thirty-days-42-breakdowns-Patan-depot/", "date_download": "2019-09-22T00:00:20Z", "digest": "sha1:VY6T6DCE2VEG7H25QXYRQVGSYMYI4PVH", "length": 10971, "nlines": 45, "source_domain": "pudhari.news", "title": " तीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहारा���्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Satara › तीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम\nतीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम\nपाटण ः गणेशचंद्र पिसाळ\nगेल्या काही वर्षांत जिल्ह्यात सलग चार वर्षे प्रथम तर त्याच कालावधीत राज्यात दुसर्या क्रमांकावर असणार्या पाटण एस. टी. आगाराचे सध्या प्रशासकीय अनागोंदीमुळे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. अधिकार्यांच्या या भोंगळ कारभाराचा फटका काही लाखात नव्हे तर कोटीत महामंडळाला होत आहे. तर दुसरीकडे याचा प्रवाशांनाही नानाप्रकारे फटका बसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे एस. टी. ब्रेकडाऊनचे नवनवीन विक्रम मोडीत निघालेले आहेत. एप्रिल महिन्यात तीस दिवसात तब्बल बेचाळीस ब्रेकडाऊनचा जागतिक विक्रम येथे प्रस्थापित झाला आहे. याच कारभारामुळे दैनंदिन शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होत आहेत. दुर्दैवाने जर यात एखादा गंभीर अपघात झाला तर त्याला नक्की जबाबदार कोण हा अनुत्तरीत प्रश्न आहे. मात्र संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच प्रोत्साहन देणार्या वरिष्ठांवरच आता कारवायांची मागणी होत आहे.\nपाटण एस. टी. आगाराची सध्या सर्वच बाजूंनी दयनीय अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दिवशी घाटात अचानक बस ब्रेकफेल झाली चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर त्यातील तब्बल चाळीस प्रवाशांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते. काही दिवसांपूर्वी उंब्रज येथे एका बसचे चालूमध्ये स्टिअरिंग रॉड तुटला दुर्दैवाने ही घटना जर राष्ट्रीय महामार्गावर झाली असती तर असे येथे नित्याचेच अपघात होत असले तरी संबंधितांना याचे कोणतेही सोयरसुतक नाही. अन्यथा यात कोणत्याही कारवाया अथवा सुधारणाही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महिन्यात एक ते दोन गाड्या ब्रेकडाऊन असे सुत्र असतानाही येथे त्याचे जागतिक विक्रम मोडीत निघत असतानाही स्थानिक व वरिष्ठ ढिम्म अवस्थेतच पहायला मिळतात.\nकाही मान्यवर तर कानात हेडफोन घालून गाणी ऐकण्याच्या तंद्रीत असल्याने त्य��ंचे कान हे प्रवाशी अथवा कर्मचार्यांच्या समस्या ऐकायला कधी मोकळेच नसतात. तर काहीजन रजा मंजुरी अथवा दैनंदिन ड्युटी लावायला रंगीत संगीत पार्ट्यांची मागणी करतात अशांमुळे मग प्रामाणिक मंडळी वैतागली आहे. एकतर अनुभवी अधिकारी नाहीत आणि जे आहेत त्यांना मुळ कामापेक्षा नको त्या गोष्टीतच अधिक रस आहे. त्यामुळे एका बाजूला सातत्याने ब्रेकडाऊन आणि दुसरीकडे ज्यादा पल्याचे रद्द धोरण त्यामुळे हा आगार दिवसेंदिवस अधिकाधिक तोट्यातच चालला आहे. मध्यंतरी हाच आगार बंद करण्याचे काम चालू होते मात्र आता असे अधिकारी असतील तर मग तो आपोआपच बंद होईल यात शंकाच नाही.\nचांगले उत्पन्न देणार्या रस्त्यांवरील बसेस बंद करण्यात आल्या आहेत. तर या आगाराची बंद पडलेली बस हमखास रस्त्यावर पहायला मिळत असल्याने मग या आगाराच्या बसमधूनच्या प्रवासाचा आता सर्वांनीच धसका घेतला आहे. त्यामुळे खाजगी, बेकायदेशीर वाहतूक व लक्झरी बसेस जोमात चालू आहेत. ऐन धंद्याच्या हंगामातच या गोष्टी असल्याने मग येथील\nमान्यवर मंडळीचे खाजगी वाहतूकदारांशी काही साटेलोटे आहे का असा संशयही येथे व्यक्त केला जात आहे. या महाभयंकर प्रकाराची आता एस. टी. च्या वरिष्ठांनीच नव्हे तर राज्य शासनातील मान्यवरांनीही गांभीर्याने दखल घेऊन एस. टी. चा हा कोट्यवधीचा तोटा तर भरून काढावाच शिवाय प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा नाठाळपणा करणार्या याच संबंधित अधिकार्यांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाया कराव्यात अशाही मागण्या आता सर्वच स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-09-22T00:03:02Z", "digest": "sha1:OTTTIO7PPD6BAERLFB2XKQXQ4CHGE5KI", "length": 4112, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुजीत कुमार - विकिपीडिया", "raw_content": "\n७ फेब्रुवारी, इ.स. १९३४\n५ फेब्रुवारी, इ.स. २०१०\nसुजीत कुमार तथा शमशेर सिंग (७ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - ५ फेब्रुवारी, इ.स. २०१०) हे एक हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि निर्माता होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३४ मधील जन्म\nइ.स. २०१० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१७ रोजी ०६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/pakistani-cricketers/", "date_download": "2019-09-21T23:21:11Z", "digest": "sha1:LNUVXJZULWUI6SU5HTO5H4FZDOFIQZUA", "length": 4024, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Pakistani Cricketers Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\n२०१० मध्ये सानिया मिर्झाने आपल्या लहानपणीचा मित्र सोहरब मिर्झा याचबरोबर झालेला साखरपुडा मोडला आणि तिने शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले.\nफेसबुकवर उजव्या बाजूला “ट्रेंडिंग टॉपिक” दिसतात ना ते कसे येतात जाणून घ्या\nरामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत\nचिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nनवाझुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील ‘नीच’ विकृतीचा बळी पडतोय, आणि आपल्याला कळतही नाहिये\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \n“मेर्सल” मधील GST वरील वादग्रस्त डायलॉग : भारत-सिंगापूर तुलना योग्य आहे का\nमोदींच्या २०१४ विजयामागे आहे – “हा” IIM सोडून भाजपात आलेला “आयटी सेल” फाऊंडर\nकुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती\nयेथे शाळेची फी म्हणून चक्क प्लास्टिक कच���ा स्वीकारला जातो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6191", "date_download": "2019-09-21T23:28:02Z", "digest": "sha1:B46CZ6W5E767DLTUMHTU7M5HV7IQJWJZ", "length": 16052, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्���या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस\nपालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस\nप्रतिनिधी/मनोर, दि. 25 : मनोर नजीकच्या लालोंढे तलाठी सजा हद्दीतील तीन दगड खाण धारकांना ग्रामस्थांची तक्रार आणि अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडनीय कारवाईसाठी पालघरच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.\nलालोंढे गावातील तीन दगड खाणींबाबत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. खाणीत केल्या जाणार्या स्फोटांमुळे घराला हादरे बसणे, भिंतींना तडे जाणे, खाणीतील दगड घरावरील पत्र्यावर पडून पत्रे तुटणे असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच खाण धारकांनी खाणीतील दगड, माती आणि मुरूम याची नोंदवही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सादर करून तपासणी करून घेतलेली नाही.\nग्रामस्थांच्या या तक्रारींची दखल घेत तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये लालोंढे गावातील संबंधित तीन दगड खाण धारकांना दंडनीय कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. या खाण धारकांना 26 सप्टेंबरला पालघरच्या तहसील कार्यालयात उपस्थित राहून वापरलेल्या गौण खनिजाबाबतचे कागदपत्र सादर करण्यास नोटीशीत सांगण्यात आले आहे.\nनियमानुसार वीस फुटापेक्षा जास्त खोल दगड खाण खोदता येत नसताना नागझरी आणि लालोंढे परिसरातील दगड खाणींमध्ये त्यापेक्षा जास्त खोदकाम झालेले दिसते. तसेच येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत दगड खाणी सुरू आहेत. येथे वापरल्या जाणार्या क्रशर मशीनमधून उडणार्या धुळीमुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. तरीही खाण धारकांवर कारवाई होत नव्हती. मात्र आता तहसीलदारांनी कारवाईच्या प्रक्रियेस सुरुवात केल्याने अनधिकृत दगड खाणीत उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहे.\nPrevious: वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी\nNext: सातपाटी पोलीसांकडुन गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amir-khan-daughter-ira-khan-shares-photo-with-boyfriend-mishal-users-concern-over-caption-401423.html", "date_download": "2019-09-22T00:05:50Z", "digest": "sha1:TJYPFNIKWLN5PTYI27ESESSWQN65P5OO", "length": 18680, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आमिर खानच्या मुलीने शेअर केला बॉयफ्रेंडबरोबरचा हा फोटो, कॅप्शनमुळे सुरू झाली वेगळीच चर्चा amir khan daughter ira khan shares photo with boyfriend mishal users concern over caption | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआमिर खानच्या मुलीने शेअर केला बॉयफ्रेंडबरोबरचा हा फोटो, कॅप्शनमुळे सुरू झाली वेगळीच चर्चा\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nआमिर खानच्या मुलीने शेअर केला बॉयफ्रेंडबरोबरचा हा फोटो, कॅप्शनमुळे सुरू झाली वेगळीच चर्चा\nबॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. पण तिने फोटोबरोबर लिहिलेली कॅप्शन पाहता सगळं काही आलबेल नाही अशी शंका युजर्स व्यक्त करत आहेत.\nमुंबई, 22 ऑगस्ट : बॉलिबूडच्या स्टार किड्सबद्दल नेहमी चर्चा असते. आता तर सुपरस्टार खान आणि कुमार यांची मुलं टीनएजर आहेत. त्यामुळे त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाची, त्यांच्या पार्ट्यांची, लाइफस्टाइलची सोशल मीडियावर चर्चा असते. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. तिनेच शेअर केलेल्या काही इन्स्टाग्राम पोस्टमधून आणि स्टीरीमधून तिच्या रिलेशनशिपबद्दल गॉसिप सुरू झालं. इरा आमिर खान काही दिवसांपासून मिशाल कृपलानीला डेट करत आहे. इराने इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा मिशालबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो व्हायरल झाला आणि त्याबरोबर त्याच्या कॅप्शनवरून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.\nइराने या फोटोखाली कॅप्शन लिहिली आहे. त्यात म्हटलं आहे - 'सगळं ठीक होईल' यावरून आमिर आणि इराचे फॅन्स आणि हितचिंतक वेगवेगळे तर्क लावत आहेत. नेमकं काय झालं. स���ळं ठीक आहे ना, असं इन्स्टा युजर्स विचारत आहेत.\nसंबंधित : आमिर खानच्या मुलीने केलं हॉट फोटोशूट, स्वतःलाच पाहून म्हणाली, ‘तू कोण आहेस’ शिवाय इराने या कॅप्शनबरोबरच #existentialcrisis आणि #acceptance असे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यामुळे नेमकी काय गडबड आहे. कुणाला स्वीकारण्यासाठी संघर्ष सुरू आहे यावरही तर्क लढवण्यात येत आहेत. यापूर्वीही इराने मिशालबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\nकरण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आमिर खाननं इरा आणि जुनैत दोघंही बॉलिवूड पदार्पण करू इच्छित असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून इराच्या आणि जुनैदच्या सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग वाढलं आहे. मुलगा जुनैदला अभिनेता व्हायचं आहे तर इराला मात्र फिल्म मेकिंगमध्ये रुची आहे. इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. मागील वर्षी रमजानच्या काळात इरासोबत शेअर केलेल्या एका फोटोमुळे आमिरला टीका सहन करावी लागली होती.\nहे वाचा - अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण\nमुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/two-persons-have-been-rescued-after-they-got-stuck-near-a-bridge-in-jammu-mhkk-400652.html", "date_download": "2019-09-21T23:49:40Z", "digest": "sha1:PTVA3IXB53HDKZMPEO3BOXF4YTEX476B", "length": 11925, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :जम्मूतील नदीच्या पुरा�� अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजम्मूतील नदीच्या पुरात अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO\nजम्मूतील नदीच्या पुरात अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO\nजम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. इथल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जम्मूमध्ये तावी नदीचं पाणी अचानक वाढल्यानं दोन जण बंधाऱ्यावर अडकले. नदीचं सातत्यानं वाढणारं पाणी आणि त्यामध्ये हे दोघे जण अडकले होते. या दोघांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं. हवाई दलाने दोन्ही मच्छीमारांची सुखरूप सुटका केली आहे.\nVIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nVIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण\nस्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO\n गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO\nविधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या\n'विजयाचा अहंकार असू नये' : पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत गडकरींचा टोल\nVIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन\nVIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत\nVIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट\nDRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'\nहेल्मेटचा जुगाड: हेल्मेट म्हणून चक्क डोक्यावर ठेवलं स्टीलचं पातेलं VIRAL VIDEO\nVIDEO: म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची लवकरच सोडत; इतर टॉप 18 बातम्या\nपाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना\nबंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO\nकाही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO\nभारत-अमेरिकेच्या सैनिकांनी एकत्र गायलं आसाम रेजिमेंटचं मार्चिंग गाणं, पाहा VIDEO\nVIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लाडूसाठी तू तू-मैं मैं; घातला तुफान राडा\nपेट्रोल टँकचा स्फोट; भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO\nइंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nया माणसाला चहा-कॉफी किंवा तंबाखू नाही तर लागलंय भलतंच व्यसन, पाहा VIDEO\nपाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO\nभाजप प्रवेशानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nप्रकाश आंबेडकरांकडून केंद्र सरकारला दारूड्याची उपमा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण\nविसर्जनादरम्यान बोट उलटून 11 जणांचा मृत्यू; जीवघेण्या दुर्घटनेचा VIDEO\nVIIDEO: लालबागच्या राजाला अखेरचा निरोप, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nगणेशोत्सवात पडला पैशांचा पाऊस; पैशांची उडवतानाचा VIDEO VIRAL\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/content/poem", "date_download": "2019-09-21T23:42:29Z", "digest": "sha1:BTCWLPAO2I6RYPU6UKRADAEALFGHSMV5", "length": 10520, "nlines": 197, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवे काव्य | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजे न देखे रवी...\nमिसळपाव.कॉमवरील सर्व नवीन काव्य येथून बघता येईल.\n(दुपारी) ज्ञानोबाचे पैजार 13\nदोरीवरचे कपडे पाषाणभेद 12\nवयास माझ्या पैंजण घालित.... शिव कन्या 7\nस्वरराधा प्राची अश्विनी 9\nपाय सरावले रस्त्याला पाषाणभेद 4\nबिज्जी लेखिकेची आळवणी चलत मुसाफिर 8\nसंध्याकाळी तू गंगेतीरी शिव कन्या 4\nप्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी खिलजि 3\nओठात दाटलेले... निलेश दे 1\nकाण्याला सुंदरी मिळाली देवाघरी खिलजि 2\nदेवघर शिव कन्या 19\nकावळा.. प्राची अश्विनी 8\n(रगेल पावट्याचे मनोगत) नाखु 7\nराखी. प्राची अश्विनी 6\nकविता: बिबट्याचे मनोगत bhagwatblog 6\n३३ कोटींची मुक्ती मायमराठी 3\nवाळूचे विरहगीत मायमराठी 10\nश्रावण आला गं सखे बिपीन सुरेश सांगळे 8\nचार थेंब मायमराठी 6\nमर्लिन मन्रो.... जयंत कुलकर्णी 6\nसुंदरसा तो पाऊस यावा बिपीन सुरेश सांगळे 0\nमिळता नजरेस नजर अविनाशकुलकर्णी 5\nसरसर सरसर आली सर बिपीन सुरेश सांगळे 8\nतू मी अन पाऊस पाषाणभेद 6\nकविता: आज्जी माझी… bhagwatblog 5\nपावसाच्या धारा बिपीन सुरेश सांगळे 0\nचंद्रयान आणि रिलेशनशिप पुणेरी कार्ट 8\nझरझर झरझर शिव कन्या 16\nमाकडांच्या पुढे नाचली माणसे\nलढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली खिलजि 8\nहा संभ्रम माझा चांदणे संदीप 4\nतुझे शहर शिव कन्या 11\nमाफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो खिलजि 5\nप्राणिपात कोटि कोट सतिश 54\nमोकलाया दाहि दिश्या सतिश 274\nकाल धरण बांधिले अनन्त्_यात्री 5\nआला आला रे आला महिना भादवा पाषाणभेद 31\nतुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण.... अविनाशकुलकर्णी 35\nघनदाट गर्द रेशमी केशकुंतल अविनाशकुलकर्णी 2\nकधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत खिलजि 4\nप्रेम कोडगे घेऊन फिरलो खिलजि 3\nसुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात खिलजि 4\nपावसाविषयी असूया पाषाणभेद 5\nपूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय खिलजि 12\nपृथ्वी उवाच श्रेयासन्जय 9\nसर्पणाला एकदा पालवी फुटली खिलजि 24\nकाॅफी पिऊन आले... प्राची अश्विनी 39\n(व्हिस्की पिऊन आलो...) गड्डा झब्बू 12\n(काय करून आलो) नाखु 40\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी ���धिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=7704", "date_download": "2019-09-21T23:59:53Z", "digest": "sha1:HQ2F5SJPARVHRDPPP4K5GPIVJCDNUTS4", "length": 24385, "nlines": 153, "source_domain": "rajtantra.com", "title": "केंद्रीय अर्थसंकल्प 2019 : 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » केंद्रीय अर्थसंकल्प 2019 : 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त \nकेंद्रीय अर्थसंकल्प 2019 : 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त \nदि. 1 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला असुन अर्थसंकल्पात देशातील छोटे शेतकरी, कामगार, महिला, आयकर, करमर्यादा आदींबाबत अत्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पाच लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तसेच भविष्यनिर्वाह निधी व मान्यताप्राप्त फंडामध्ये गुंतवणूक करणार्या करदात्यांना साडेसहा लाखांपर्यंत एका पैशाचाही कर द्यावा लागणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले.\nआतापर्यंत करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख होती. या मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा पूर्ण करताना सरकारने करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून थेट पाच लाखांवर नेली. त्यामुळे यापुढे पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही. कर रचनेतील या बदलाचा देशातील 3 कोटी करदात्यांना थेट फायदा होणार आहे. मागील अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेली स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 40 हजारांवरून 50 हजार करण्यात आली आहे. बँक आणि टपाल खात्यातील ठेवींवर मिळणारे 40 हजारापर्यंतचे व्याज करमुक्त असेल. याआधी ही मर्यादा फक्त 10 हजार इतकी होती.\nअर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :-\n* पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त\n* 5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास पूर्वीप्रमाणेच टॅक्स लागणार\n* अल्प भूधारक शेतकर्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करणार\n* गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी\n* रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद\n* असंघटित कामगारांना 3000 रुपये पेन्शन\n* 21 हजारापर्यंत पगार असलेल्या कामगारांना 7 हजार बोनस\n* संरक्षण खात्याला मिळणार 3 लाख कोटी\n* येत्या पाच वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती होणार\n* घर खरेदीवरचा जीएसटी कमी करण्याचा विचार\n* सिनेक्षेत्राच्या सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर\n* गायींसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार\n* स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 हजार कोटींची तरतूद\nभारतीयांना नवी ऊर्जा देणारा अर्थसंकल्प\nहा अर्थसंकल्प गरिबांना शक्ती, शेतकर्यांना बळकटी, श्रमिकांना सन्मान देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा आणि देशाचा विश्वास मजबूत करणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प सर्वव्यापी, सर्वस्पर्शी, सर्वसमावेशक आणि सर्वोत्कर्षाला समर्पित आहे, असे ते म्हणाले.\nआपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाने सर्व वर्गांचे हित लक्षात घेतले आहे आणि प्रत्येक वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 12 कोटींहून अधिक शेतकर्यांना, तीन कोटींहून अधिक मध्यमवर्गीय करदात्यांना आणि 30-40 कोटी श्रमिकांना या अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे थेट लाभ मिळणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.\nअर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा हा अर्थसंकल्प गरिबांपासून श्रमिकांपर्यंत, मध्यमवर्गापासून व्यापार्यांपर्यंत प्रत्येक वर्गाच्या कष्टाला बळ देणारा आहे. पायाभूत सुविधांच्या निर्माणाला गती देणारा आहे. नव्या भारताच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी देशाच्या 130 कोटी जनतेला नवी ऊर्जा देणारा आहे, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला.\nपाच वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा\nकेंद्रातल्या मोदी सरकारने आज आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात जुमले देऊन, अतिरंजीत दावे करून आणि फसव्या घोषणांचा पाऊस पाडून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातून गरिब माणसाच्या पदरी निराशाच आली असून शेतकर्यांची तर क्रूर थट्टा केली आहे. हा अर्थसंकल्प नव्हे तर पाच वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी तयार केलेला मोदींचा जुमलेनामा आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nमुलतः रेल्वे मंत्री असलेल्या पियुष गोयल यांनी प्रभारी अर्थमंत्री असूनही जुमला एक्सप्रेस सोडली आहे. ही जुमला एक्सप्रेस प्रचंड वेगाने जाईल असे वर्णन करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी या गाडीच्या चालकाचा सेवाकाल सं��त आल्याने नविन चालकावर याची जबाबदारी ढकलून ते मोकळे झाले आहेत. येत्या दोन महिन्यात यांचा कार्यकाळ संपणार असून या अर्थसंकल्पातील कोणतीही तरतूद या सरकारला पूर्ण करता येणार नाही. या सर्व घोषणांची अंमलबजावणी नव्या सरकारलाच करावी लागणार आहे.\nदेशातील बेरोजगारी गेल्या 45 वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. आर्थिक विकासाचा दर पूर्णपणे मंदावला असून महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत पिछाडीवर गेला आहे. शेतकर्यांची दुरावस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्राची धुळधाण, दोन दशकातील सर्वात कमी निर्यात ही सर्व वस्तुस्थिती पाहता मोदी सरकारने आकडेवारीची मोडतोड करून अतिरंजीत दाव्यांनी आपल्या कालावधीत देशाची आर्थिक प्रगती झाल्याच्या गमजा मारणे म्हणजे बिरबलाने मेलेल्या पोपटाच्या केलेल्या वर्णनाप्रमाणे आहे असे चव्हाण म्हणाले.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nNext: डहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य��ुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bullet-train-and-hyperloop-2-1363927/", "date_download": "2019-09-22T00:00:58Z", "digest": "sha1:O2TDVPJ75GDYBTCEM46YEKWTXXTVASLC", "length": 13076, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bullet Train and Hyperloop | बुलेट ट्रेनला हायपरलूपचा पर्याय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nबुलेट ट्रेनला हायपरलूपचा पर्याय\nबुलेट ट्रेनला हायपरलूपचा पर्याय\nजूनमध्ये कॅलिफोर्नियात पहिली चाचणी\n‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये सादरीकरण; जूनमध्ये कॅलिफोर्नियात पहिली चाचणी\nमुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद होण्यासाठी ३५० किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन लवकरच भारतात येणार आहे. पण या तंत्रज्ञानाला आव्हान देणारे आणि बुलेट ट्रेनपेक्षाही जलद प्रवास करणारी ‘हायपरलूप’ येत्या काळात भारतात दाखल करण्याचे स्वप��न वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी पाहिले असून ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर ही वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आली तर अवघ्या ३५ मिनिटांत मुंबई ते बंगळुरू प्रवास शक्य होणार आहे.\nमुंबई तसेच देशातील वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी या उद्देशाने रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतुकीनंतर आता उन्नत मार्गाचा विचार सुरू झाला आहे. पण याही पुढे जाऊन आता सर्वात जलद अशा ‘हायपरलूप’ वाहतूक व्यवस्थेचा विचार सुरू झाला आहे.\nएलन मुस्क यांनी २०१३ मध्ये ‘हायपरलूप’ची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेचा विकास करण्यासाठी ती सर्वासाठी खुली केली. ही संकल्पना भारतात कशा प्रकारे राबविता येईल यासाठी पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील सिबेश कर याने ‘हायपरलूप इंडिया’ नावाचा एक ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या समूहाची स्थापना केली आणि या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना इंडियन बिझनेस स्कूल आणि आयआयएम अहमदाबाद यांनी सहकार्य केले. तसेच निति आयोग आणि डीपी वर्ल्ड इंडियानेही या संकल्पनेवर काम करण्यासाठी संस्थेला प्रोत्साहन दिले आहे. या प्रकल्पाची माहिती आयआयटीमध्ये सुरू असलेल्या तंत्र महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nएका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या लगत किंवा रस्त्यापेक्षा उंच तसेच अगदी समुद्रातूनही मोठय़ा वाहिन्या उभ्या केल्या जातात. या वाहिन्यांमधून ओर्का पॉड नावाचे वाहन प्रवास करते. एखाद्या मोठय़ा कॅप्सूलच्या आकाराचे हे वाहन असून ते अंतराळ यानाच्या तंत्रज्ञानानुसार प्रवास करणार आहे. यामुळे याचा वेग १२०० किमी प्रति तास इतका असणार आहे. भारतीय बनावटीची ही कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून ती फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. तर येत्या जून महिन्यात कॅलिफोर्निया येथे त्याची पहिली चाचणी घेतली जाणार असल्याचे सिबेशने स्पष्ट केले. या प्रकल्पात विद्यार्थ्यांना आणि विविध संबंधित प्राधिकरणांना सहभागी होता येणार असून भारत सरकारनेही याला पाठिंबा दिल्याचे त्याने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/pune/person-rape-on-married-women-in-pimpri-chinchwad-pune-mhrd-401518.html", "date_download": "2019-09-22T00:17:07Z", "digest": "sha1:TDAAGIDIPUS5UQLZRIL4UPXB3XLGXLXP", "length": 17770, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी! | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी\nमित्र म्हणाले, तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट.. तरुणाने उचललं हे पाऊल\nमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, महिंद्रा पिकअप आणि कारच्या धडकेत 6 जण गंभीर जखमी\nआईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा\nतृप्ती देसाईंच्या वडिलांनी हातउसने घेतले होते पैसे परत दिलेच नाही\nदगडाने ठेचून एकाची हत्या.. मृतदेहाला घेऊन दुचाकीवरून जात होते तिघे, तितक्यात...\nपिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी\nपीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवरील डीपी संग्रहित करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी आरोपीकडून देण्यात आली.\nपुणे, 22 ऑगस्ट : पुण्यात बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांना मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडला आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिलेला अनेक प्रकारे धमकावलं आणि संधी मिळताच तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकार��ची माहिती मिळताच आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nविपुल कासार(३९)असं आरोपीचं नाव आहे. विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवरील डीपी संग्रहित करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी आरोपीकडून देण्यात आली. त्यानंतर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन अशीही आरोपीकडून धमकी देण्यात आली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यावर तो सतत तिला फोन करायचा आणि तु मला खूप आवडतेस. तुला वेळ मिळेल तसं तु माझ्याशी बोलत जा आणि मला भेट असं आरोपी पीडित महिलेशी बोलायचा. घाबरलेल्या महिलेने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेल्या पतीकडून आरोपी विपुल याला समज देण्यात आली.\nइतर बातम्या - बंगले, FD, सोनं आणि वर्षाला 8.5 कोटींची कमाई; एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती\nया सगळ्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला. त्यानंतर त्याने पुन्हा महिलेला संपर्क केला आणि तिचे संग्रहित केलेले व्हॉट्सअॅपवरील डीपी सोशल मीडियावर व्हायरल करू अशी तिला धमकी देण्यात आली. आरोपीने महिलेशी बोलण्यासाठी तिला एक मोबाईल आणि सिमकार्ड दिलं. जर माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना मारण्याची धकमी आरोपीकडून देण्यात आली. त्य़ानंतर घाबरून महिला आरोपीशी बोलत होती.\nपीडित महिलेचा पती बाहेरगावी गेला असता आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. यासगळ्या प्रकाराची माहिती पीडित महिलेच्या पतीला समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि चिखली पोलिसांनी आरोपी विपुल याला अटक केली आहे.\nSPECIAL REPORT : काँग्रेस ते राष्ट्रवादी सर्वांनीच दिली 'राजाला साथ'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादी���्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:23:50Z", "digest": "sha1:TMFJBARL43XTLQJKYRJ7FOJZUPJK2LH5", "length": 9804, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधुगंधा कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nमधुगंधा कुलकर्णी या पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्नातक आहेत. त्या एक भारतीय मराठी लेखिका, नाटककार, चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची चौथी कादंबरी प्रकाशित झाली होती. दिग्दर्शक परेश मोकाशी हे त्यांचे पती आहेत. मधुगंधा कुलकर्णी यांनी दूरचित्रवाणीवरच्या जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत विजया नावाच्या मोठ्या सुनेची (विजया) भूमिका केली आहे. येऊ घातलेल्या ’पक्या भाई’ या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. 'लाली लीला'सारख्या नाटकामधून सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांनी पूर्वीच लक्ष वेधून घेतले होते.\nमधुगंधा कुलकर्णी यांचे लेखन[संपादन]\nएक एक क्षण (कथासंग्रह)\nएलिझाबेथ एकादशी - चित्रपट (निर्मिती, कथा, संवाद आणि पटकथा)\nतप्तपदी - चित्रपट (साहाय्यक संवादलेखक)\nत्या एका वळणावर (नाटक)\nपक्या भाई - चित्रपट (भूमिका)\nहोणार सून मी ह्या घरची - दूरचित्रवाणी मालिका (कथा)\nमधुगंधा कुलकर्णी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘लग्नबंबाळ’ या नाटकाने बरेच पुरस्कार मिळवले. हे नाटक १३०-१३५ प्रयोग झाल्यानंतर काही कारणास्तव बंद पडले होते. नवीन कलाकारांच्या साथीने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज आहे. रंगभूमीवर परतणार्या या नाटकामध्ये श्रुती मराठे (राधा ही बावरी या दूरचित्रवाणी मालिकेमधली राधा) महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.\n’बांगड्या’ या लघुपटात मधुगंधा कुलकर्णी यांनी काम केले होते. ‘बांगड्या’ला सन २०१० मध्ये, फिल्म्सची पंढरी मानल्या गेलेल्या ‘कान फेस्टिव्हल’मध्ये सुरुवात करण्याचा मान मिळाला होता. २०१० साली गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हलला आमंत्रित केले गेले. पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी लघुपट महोत्सवांत ‘बांगड्या’ला ओपनिंग फिल्मचा मान देण्यात आला.\nअनामय संस्थेतर्फे १३ फेब्रुवारी २०११ पासून दर रविवारी दु. ४ ते ६ या वेळात चालणारे चार महिन्यांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात मधुगंधा कुलकर्णी आणि काही इतरांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले होते.\nपणजी (गोवा) येथे नोव्हेंबर २०१४मध्ये भरलेल्या ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी-२०१४) अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या हस्ते 'एलिझाबेथ एकादशी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी व लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.\nफोंडा (गोवा) येथील शारदा ग्रंथप्रसारक मंडळातर्फे तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळ व कला व संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने भरलेल्या १२ व्या गोमंत महिला साहित्य संमेलन पणजीत १९-२० ऑक्टोबर २०१४ या काळात झाले. मधुगंधा कुलकर्णी यांचा त्या संमेलनात सक्रिय सहभाग होता. संमेलनाच्या निमित्ताने संगीता अभ्यंकर यांनी कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली.\nमधुगंधा कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम व्हिवा लाउंजच्या निमित्ताने ६ मे २०१५ रोजी मुंबईत शिवाजी पार्क-दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात होणार आहे.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील मधुगंधा कुलकर्णीचे पान (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१७ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shocking-defeat-raju-shetty-maharashtra-19627", "date_download": "2019-09-22T00:15:51Z", "digest": "sha1:B5R7WINQDBACNYVN4B2SNEBWV7I45EIL", "length": 20562, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, shocking defeat of raju shetty, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू श��ता.\nराजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी चळवळीला धक्का\nराजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी चळवळीला धक्का\nशुक्रवार, 24 मे 2019\nमाझा पराभव झाला असला, तरी मी काम करतच राहणार आहे. गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी यांच्यासाठी मी झटणार आहे. एका पराभवाने मला फारसा फरक पडणार नाही, मी लढतच राहीन.\nकोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्नांबाबत देश पातळीवर आंदोलने करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे. खासदारकीच्या कालावधीत गेल्या दहा वर्षांत विशेष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार ठरणाऱ्या शेट्टींच्या पराभवाने ऊस पट्टा हादरून गेला आहे. त्यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीलाच दणका बसला आहे. श्री. शेट्टींचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील या उलथापालथीने आता दक्षिण महाराष्ट्रातील राजकारणच बदलून जाणार आहे.\nगेल्या दहा वर्षांपासून खासदार शेट्टी यांनी शेतकरी प्रश्नावर विविध ठिकाणी आंदोलने करून देशभर शेतकरी संघटनांचे जाळे निर्माण केले. उसासहित कर्जमाफी व अन्य शेतकरी प्रश्नाबाबत सातत्याने लढणारा खासदार म्हणून देशभरातील शेतकरी संघटनांमध्ये एक दबदबा निर्माण केला. संघटनांची एकजूट बांधली; पण या निवडणुकीत मतदारांमध्ये याची छाप सोडण्यात मात्र ते अपयशी ठरले. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढणार कोण असाच प्रश्न होता. त्यांचा विजय ही औपचारिकता होती. परंतु निवडणुका लागल्यानंतर मात्र चित्र पालटले. भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर त्यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीची सलगी वाढविली. इथेच नाराजीला सुरवात झाली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यानी भाजपवर टीकास्त्र सोडले. कॉँग्रेस राष्ट्रवादीलाही उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी शेट्टींच्या बरोबर आघाडी करीत त्यांना हातकणंगलेची उमेदवारी दिली.\nदोन्ही कॉँग्रेसवर टीका करून पदे मिळविलेल्या शेट्टींनी याच कॉँग्रेसच्या वळचणीला जावे ही बाब मतदारांना पचनी पडली नाही. त्यांनी स्वतंत्र लढावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली; पण त्यांनी आघाडीतून लढण्याचा अंतिम निर्णय घेतला. ही बाब नापसंतीला कारणीभूत ठरली. याच बरोबर जातीयवाद ��ा फॅक्टर ही त्यांच्या पराभवातील एक महत्त्वाचा बाब ठरली. ते स्वत:च्याच जातीतील कार्यकर्त्यांना बळ देतात या भावनेतून बहुजन समाज त्यांच्या विरोधात गेला. त्यांच्यासोबत एकेकाळी काम करणारे मंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील या नेत्यांनी बहुजनांची मोट बांधून नवखे उमेदवार धैर्यशील माने यांना बळ दिले. जागा शिवसेनेची असली तरी, भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची केली.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत शेट्टी निवडून येऊ नयेत यासाठी शिवसेनेला रसद पुरविली. तरुण मतदाराही स्वाभिभानीच्या विरोधात गेल्याचे चित्र या निकालाच्या निमित्ताने दिसले. निकालाच्या संपूर्ण फेऱ्यात शेट्टी कधीच आघाडी मिळवू शकले नाहीत याचे दु:ख स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला नक्कीच बोचले असेल. स्वाभिमानीचे दैवत समजल्या जाणाऱ्या शेट्टींचा पराभव हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणारा ठरला आहे. भविष्यात संघटना शेतकरी प्रश्नांबाबत किती जोराने लढते, या पराभवाचा त्यांच्या उमेदीवर परिणाम होईल का, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे. सध्या मात्र हा धक्का अनेक दिवस ऊस पट्ट्यात चांगलाच जाणवणार आहे.\nहातकणंगले नजीकच्या सांगली लोकसभा मतदारसंघातही शेवटपर्यत उमेदवारीचा घोळ राहिला. कॉंग्रेसची जागा असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेसला उमेदवार मिळत नसल्याने ही जागा स्वाभिमानीला देऊ केली. अनेक प्रयत्न करुन माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना स्वभिमानीकडून उमेदवारी दिली. ऐनवेळी स्वाभिमानीत दाखल झालेल्या विशाल पाटील यांना प्रचाराचे सूत्र अखेरपर्यंत सापडले नाही. विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याबाबत नाराजी असूनही त्याचा फायदा विशाल पाटील यांना घेता आला नाही. कॉंग्रेस आघाडीनेही प्रचारास एकसंधपणा दाखविला नाही. परिणामी प्रचाराचा भार ‘स्वाभिमानी’वर आला. बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीही निवडणूक लढवून विशाल पाटील यांच्या विजयाच्या शक्यतेवर पाणी फेरले. अखेर विद्यमान खासदार संजय पाटील यांनीच बाजी मारुन स्वाभिमानीच्या आशा संपुष्टात आणल्या. यामुळे सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानींचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.\nपराभव कोल्हापूर शेती खासदार हातकणंगले लोकसभा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र शेतकरी संघटना संघटना नरेंद्र मोदी सदाभाऊ खोत आमदार चंद्रकांत पाटील सांगली मुख्यमंत्री विशाल पाटील संजय पाटील संजयकाका पाटील निवडणूक\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/indian-flag-will-be-seen-from-pakistan/", "date_download": "2019-09-22T00:08:28Z", "digest": "sha1:CFNOH4J5NKS3LB7RTGTLRSLTXTVQBTXU", "length": 9961, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nआता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारतीय तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान हवेत डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहून उर अगदी अभिमानाने भरून येतो. तिरंग्याकडे पाहताच आठवतो तो स्वातंत्र्यसंग्राम, शहीद झालेले शूर वीर आणि परकियांच्या तावडीतून भारताची झालेली सुटका हवेत डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहून उर अगदी अभिमानाने भरून येतो. तिरंग्याकडे पाहताच आठवतो तो स्वातंत्र्यसंग्राम, शहीद झालेले शूर वीर आणि परकियांच्या तावडीतून भारताची झालेली सुटका संपूर्ण भारताची प्रतिष्ठा या तिरंग्यामध्ये सामावली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अश्या या अमुल्य तिरंग्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील आपल्याच शेजारी पाकिस्तानाने अनेकदा प्रहार केले आणि आजही त्याच्या कुरापती सुरूच आहेत. पण सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांनी प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत तिरंग्याचे आणि एकंदरीतच देशाचे रक्षण केले. आता हाच तिरंगा एक वेगळी उंची गाठत रोज शत्रू पक्षाच्या डोळ्यासमोर डौलाने फडकता दिसणार आहे. कारण भारताच्या सीमेवर अतिशय उंच तिरंगा बसवला जातोय ज्याचे दर्शन थेट पाकिस्तानामधून देखील होईल.\nभारत-पाकिस्तान अटारी-वाघा सीमेवर ३५० फूट उंचीचा भारताचा तिरंगा उभारला जाणार आहे. यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा भारतीय तिरंगा पाक���स्तानातील लाहोर शहरातूनही दिसू शकेल हे विशेष\nपंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या झेंड्याच्या उभारणी कार्याची पाहणी केली आहे. येत्या २६ जानेवारी २०१७ पर्यंत त्याची उभारणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nहा झेंडा तब्बल ३५० फूट उंच असून ध्वजाची रुंदी १०० मीटर एवढी आहे.\nडौलाने फडकणाऱ्या या भव्य तिरंग्यामुळे वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी बघायला येणाऱ्या भारतीय नागरिकांचा उत्साह अधिक वाढेल. तसेच देशाच्या सीमेवर तैनात जवानांचाही उत्साह वाढेल असा मंत्री अनिल जोशी यांना विश्वास आहे. या तिरंग्याच्या आजुबाजूलाचा परिसर सुंदर बाग-बगिचा, लँड स्कुपिंग आणि फ्लड लाईट्स यांनी सुसज्ज असेल.\nवाघा बॉर्डरवर देखील नवीन प्रेक्षागृह उभारले जात असून त्यात एकाच वेळी २५ हजार नागरिक रिट्रीट सेरेमनीचा आनंद लुटू शकतील हे विशेष\nसध्या भारतातील सगळ्यात मोठा तिरंगा (२९३ फुट उंच) हा झारखंडची राजधानी रांची मध्ये स्थित आहे.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← या अपशकुनी गाण्याने १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे\nVLC प्लेयरचा उपयोग करून आता Youtube Videos डाउनलोड करा →\nभारत-पाक सीमा कश्याने बनली होती माहितीये उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील\nपशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…\nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nया समाजातील लोक आपल्या संपूर्ण शरीरावर लिहितात प्रभू रामाचे नाव, पण का\nभारताला लाभलेला “सर्वोत्तम पंतप्रधान कोण”: एका सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाचं अभ्यासपूर्ण मत\nप्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपले अवतार कार्य कसे संपवले रामायणाचा शेवट कसा झाला\n“माओवाद समर्थकाला पक्ष प्रवेश मिळतोच कसा” भाजप समर्थकाचा खडा सवाल\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nलोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही\n फिकर नॉट….’ही’ पद्धत तुमची मदत करेल\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nप्रेमाच्या ५ स्टेजेस- ह्या माहीत नसल्या तर जोडपी ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत\n‘अभिजात’ दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/manthan/page/10/", "date_download": "2019-09-22T00:56:33Z", "digest": "sha1:RN4ZWBSTRLSFQCKGCSN4QYU6SWS22QS7", "length": 27843, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Manthan News | Manthan Marathi News | Latest Manthan News in Marathi | मंथन: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nपुरुषोत्तम बोरकर, मी आणि मेड इन इंडिया\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआज पर्यंत या एक��ात्री चे 980 प्रयोग झालेत. हजार वा प्रयोग बघण्याची आतुरता त्यांना होती पण दुर्दैव .. आता त्यांच्या सदेह उपस्थितीत तो होणे नाही. पण त्यांनी अजरामर केलेली मेड इन इंडिया सुरूच राहील. ... Read More\nAkola literature अकोला साहित्य\nक्रिकेटवेडय़ा देशांतले चाहते फक्त पराभवाने चिडलेत, की त्यात खेळापलिकडेही आणखी काही आहे\nराजकीय नेतृत्वाकडून झालेला अपेक्षाभंग निदान खेळाडूंनी तरी करू नये आणि आपल्या देशाचा डंका वाजवावा अशी अनेकांची अतीव ‘भावुक’ अपेक्षा असते. म्हणून खेळाच्या आनंदाच्या पोटात ‘देश की इज्जत’ पणाला लावली जाते. ... Read More\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या निर्धाराचा पल्ला गाठण्यासाठी इतरांच्या अनुभवांवरविसंबून राहू नका. आत्मश्रद्धा ढळू न देता आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने आपण हवे ते मिळवू शकतो, याची खात्री बाळगा. पूर्ण कसोशीने प्रयत्न केल्यास सफलतेस तुमच्या पायी लोटांगण घालण्याशिवाय पर्याय उरणार ... Read More\nबहुआयामी व्यक्तिमत्व- वालचंद संचेती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोणतीही पार्श्वभूमी नसताना आयुष्याचे मार्गक्रमण करीत यशस्वी जीवन जगण्याचे भाग्य वालचंदजींना लाभले आहे... ... Read More\nPune business पुणे व्यवसाय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाहीवेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात... ... Read More\nजंगल खजिन्यांचा शोध घेणारा निसर्गाचा वाटाड्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलहानपासून मी वाढलो ते जंगलाच्या सान्निध्यात. वनखात्यातील नोकरीच्या निमित्तानं जंगलांशी आणखी जवळचा संबंध आला. जंगलाशी जडलेल्या याच नात्यातून ‘जंगल खजिन्यांचा शोध’ पुस्तकाची निर्मिती झाली. साहित्य अकादमीनंही त्यावर कौतुकाची थाप दिली. ... Read More\n‘मियावाकी’ : विदेशी पद्धतीच्या या वृक्षारोपणाला हरकत आहे, ती का\nBy समीर मराठे | Follow\nपारंपरिक पद्धतीने वाढणारी ‘देवराई’सारखी ‘नैसर्गिक’ जंगलं, की भरपूर खतं, पाणी देऊन कमीत कमी जागेत भसाभस वाढणारी ‘मियावाकी’ असा एक नवा वाद महाराष्ट्रात सध्या उभा राहिला आहे. या ‘हिरव्या’ वादाच्या दोन्ही बाजू.. ... Read More\nजे छोट्यांना कळलं ते मोठ्यांनाही कळेल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nत्या दिवशी मुलांनी यू-ट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. लहान लहान मुलं गावाबाहेर कोरड्य�� नदीत खड्डा खणत होती. त्यात जमलेलं पाणी वाटीनं जवळच्या कळशीत भरून घरी जात होती. एवढंसं पाणी भरायला त्यांना संध्याकाळ झाली. रमा, विश्वेश, हदिया, प्रणव त्यामुळे व्यथित ... Read More\nडॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर:- गणितात राहाणारा माणूस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजगप्रसिद्ध प्रकांडपंडित गणिती डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा 22 जुलै हा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी ... Read More\nएका तलावाची ‘जीवनदायी’ कथा.\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेरळ राज्यातला वेल्लायणी तलाव. पाण्याचा भरपूर साठा, कित्येक हेक्टर शेतीला पाणीपुरवठा, स्थलांतरित पक्ष्यांचे निवार्याचे ठिकाण. काही वर्षापूर्वी या तलावाला जणू दृष्ट लागली. केर, कचर्यानं तो भरला. तलावात भर घालून लोकांनी त्या जागा कब्जात घेतल्या. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्च�� यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/nagpur/page/5/", "date_download": "2019-09-22T01:01:09Z", "digest": "sha1:PKY6PSCGQC3CONSYNVRCOJGXCCPYEYYL", "length": 28451, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nagpur News | Latest Nagpur News in Marathi | Nagpur Local News Updates | ताज्या बातम्या नागपूर | नागपूर समाचार | Nagpur Newspaper | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिर���ली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूरकरांची पाणी चिंता मिटली : तोतलाडोहमध्ये दोन वर्षे पुरेल इतके पाणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तोतलाडोह सिंचन प्रकल्प २०१३ नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच १ हजार ०१७ दलघमी म्हणजेच १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. ... Read More\nसुरक्षा रक्षकाच्या मुलाला मिळाली नेदरलॅन्डची शिष्यवृत्ती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nव्हीएनआयटीच्या गेटसमोरून सायकलने शाळेत जाताना याच महाविद्यालयात शिकायचे, असे स्वप्न बालपणापासूनच मनात होते. हेच स्वप्न त्याचे ध्येय झाले. ... Read More\nEducation Sector शिक्षण क्षेत्र\n‘इनकमिंग’ सुरू असले तरी मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय नाही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपक्षामध्ये ‘इनकमिंग’ सुरू असले तरी मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा.विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना केला. ... Read More\nउपराजधानीतील माणकापूर क्रीडा संकुलात खेळाडूंचा गुदमरतोय श्वास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान ���मलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या. ... Read More\nचार महिन्यात नागपुरात पावणेपाच हजार खड्डे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nउपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३४ हजार ७८६ खड्डे बुजविण्यात आले. ... Read More\nroad transport रस्ते वाहतूक\nअमरावती विभागात पाच कीटकनाशकांवर बंदीचे कृषीमंत्र्यांचे आदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली. ... Read More\nभाजप रॅलीतील ५२ चालकांवर कारवाई\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बुधवारी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली. यात सहभागी ५२ कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या घरी चालान पाठविले. ... Read More\nBJP Police भाजपा पोलिस\nपाकिस्तान विरोधात सिंधी समाजात रोष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपाकिस्तानातील घोटकी येथे हिंदू( सिंधी व पंजाबी) लोकांवर अत्याचार होत आहे. डॉ. निमृता चंदानी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने शहरातील सिंधी समाजात प्रचंड रोष आहे. ... Read More\nagitation Pakistan आंदोलन पाकिस्तान\nगोंधळ घालणाऱ्या मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेणाऱ्या-जाणाऱ्यांना दगड मारून गोंधळ घालणाऱ्या एका मनोरुग्णाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस दलात मात्र या घडामोडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. ... Read More\nDeath Police मृत्यू पोलिस\nमेडिट्रिना हॉस्पिटलने लावला केंद्र व राज्य शासनाला चुना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरामदासपेठ येथील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेस (हॉस्पिटल)ने राज्य शासन व केंद्र शासनाची फसवणूक करून खोट्या बिलापोटी रक्कम वसूल केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ... Read More\nfraud hospital Government धोकेबाजी हॉस्पिटल सरकार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे म���ंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/preload", "date_download": "2019-09-22T00:28:16Z", "digest": "sha1:73OQB6UELCFV7WZRYMCLMTUFH2IBYGTZ", "length": 2949, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:मदतकेंद्र/preload - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१२ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-09-22T00:04:47Z", "digest": "sha1:3EQBT7GFUMK6RLSV2YUHFPSW7LMQL6SB", "length": 6725, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूर्व युरोपीय प्रमाणवेळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्व युरोपीय प्रमाणवेळला जोडलेली पाने\n← पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पूर्व युरोपीय प्रमाणवेळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबेलारूस (← दुवे | संपादन)\nअथेन्स (← दुवे | संपादन)\nयुक्रेन (← दुवे | संपादन)\nइजिप्त (← दुवे | संपादन)\nग्रीस (← दुवे | संपादन)\nरोमेनिया (← दुवे | संपादन)\nएस्टोन���या (← दुवे | संपादन)\nतुर्कस्तान (← दुवे | संपादन)\nरिगा (← दुवे | संपादन)\nलीबिया (← दुवे | संपादन)\nव्हिल्नियस (← दुवे | संपादन)\nअम्मान (← दुवे | संपादन)\nमोल्दोव्हा (← दुवे | संपादन)\nलात्व्हिया (← दुवे | संपादन)\nलिथुएनिया (← दुवे | संपादन)\nमध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (← दुवे | संपादन)\nबल्गेरिया (← दुवे | संपादन)\nसायप्रस (← दुवे | संपादन)\nलेबेनॉन (← दुवे | संपादन)\nमध्य युरोपीय प्रमाणवेळ (← दुवे | संपादन)\nग्रीनविच प्रमाणवेळ (← दुवे | संपादन)\nतिमिसोआरा (← दुवे | संपादन)\nसोफिया (← दुवे | संपादन)\nनिकोसिया (← दुवे | संपादन)\nयाश (← दुवे | संपादन)\nबुखारेस्ट (← दुवे | संपादन)\nट्रान्सनिस्ट्रिया (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०२:०० (← दुवे | संपादन)\nकॉनास (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०१:०० (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०३:०० (← दुवे | संपादन)\nयूटीसी+०४:०० (← दुवे | संपादन)\nपात्रा, ग्रीस (← दुवे | संपादन)\nसिबिव (← दुवे | संपादन)\nव्हर्ना (← दुवे | संपादन)\nप्लॉव्हडिव्ह (← दुवे | संपादन)\nओदेसा (← दुवे | संपादन)\nक्लीपेदा (← दुवे | संपादन)\nक्लुज-नापोका (← दुवे | संपादन)\nसेव्हास्तोपोल (← दुवे | संपादन)\nबुर्गास (← दुवे | संपादन)\nलीपाया (← दुवे | संपादन)\nसाचा:युरोपीय प्रमाणवेळा (← दुवे | संपादन)\nयूटीसी±००:०० (← दुवे | संपादन)\nमॉस्को प्रमाणवेळ (← दुवे | संपादन)\nकोन्स्तांत्सा (← दुवे | संपादन)\nझापोरिझिया (← दुवे | संपादन)\nअकाबा (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/indian-instruments/", "date_download": "2019-09-22T00:14:14Z", "digest": "sha1:DUEUVSNLN7HOQIIIAM3WUCXZW5C5L7J3", "length": 13385, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'ह्या' वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपली भारतीय संस्कृती की, इतर संस्कृतींपेक्षा खूपच वेगळी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप विविधता पाहण्यास मिळते. त्यामुळे भाषा, राहणीमान, परंपरा याच्यामध्ये देखील विविधता आढळते. आपल्या भारतात वाद्यांमध्ये देखील खूप वेगवेगळे प्रकार आहेत. भारतात प्रत्येक कार्यक्रमाला वाद्य वाजवण्याची परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे. देशाच्या प्रत्येक कोन्यामध्ये स्वत: चे असे वेगळे संगीत आणि वाद्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही वाद्यांबद्दल सांगणार आहोत, जे आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडीत आहेत आणि त्यांचा निर्माणच या भारतात झालेला आहे. चला तर मग पाहूयात, या वाद्यांबद्दल..\nम्हशीच्या शिंगानी बनलेले हे वाद्य यंत्र मुख्यत: आसामच्या संगीत बिहूचा एक भाग आहे. या वाद्याला पुरुष बिहू कलाकार वाजवतात. पेपाची तुलना बासरीशी केली जाते. वेगवेगळ्या समुदयामध्ये याला वेगवेगळे नावाने ओळखले जाते.\nPadayani Thappu हे एक प्रकारचा भारतीय ड्रम आहे. याची किनार लाकडाने बनलेले असते आणि एक बाजूचा भाग चामड्याचा बनलेला असतो. या वाद्याला हाताने वाजवले जाते.\nसरोदशी मिळतेजुळते असलेल्या या वाद्य यंत्राचा आकार सरोदपेक्षा मोठा असतो. याचा आवाज देखील सरोदपेक्षा दीप असते. याला लाकूड, चामडी आणि धातूने बनवले जाते. सूरसिंगारच्या तारांना धातूने वाजवले जाते.\nपहिल्यांदा पाहिल्यावर हे वाद्य एका छोट्याशा तबल्यासारखे दिसते. पण हे वाद्य तबल्यापेक्षा खूपच वेगळे आहे. याचा एक भाग दोन तारांनी बांधलेला असतो, जॉ यंत्राच्या दुसऱ्या बाजूला जोडलेला असतो. गुबगुब्याला एका हाताने काखेत दाबून दुसऱ्या हाताने वाजवले जाते. वेगवेगळ्या जागांवर याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.\nKuzhal ला केरळातील मंदिरांमध्ये आणि त्यांच्या सणांमध्ये तुम्ही पाहू शकता. अनेकदा लोकांना Kuzhal आणि सनई यांच्यामधील फरक ओळखता येत नाहीत. Kuzhal चा आवाज हा सनईच्या आवाजापेक्षा वजनदार असतो.\nतामिळनाडूच्या लोकसंगीतामध्ये डुगडुगी एक खास स्थान आहे. या वाद्य यंत्राला सर्व भारतीय भगवान शंकराचा डमरू म्हणून देखील ओळखतात. या छोट्या आकाराच्या वाद्य यंत्राला हाताने जोरजोरात फिरवून आवाज उत्पन्न केला जातो.\nपूर्वी भारतामध्ये या वाद्याचा संगीतासाठी खूप उपयोग केला जात असे. आताही ग्रामीण भागात याचा वापर काही प्रमाणात केला जातो. यामध्ये ड्रमची जोड एकसाथ जोडलेली असते आणि या दोघांच्या आवाजामध्ये विविधता असते. संबळला स्टीकने वाजवले जाते आणि याचा वरील भाग हा चामड्याने बनवले जाते.\nया वाद्याच्या नावाने असे समजते कि, हे श्रीलंकेशी जोडलेले असावे. भारतातील कितीतरी भागांमध्ये रावण हत्था या वाद्याला वाजवले जाते. यामध्ये तार लावलेल्या असतात आणि या वाद्याला व्हायलेनसारखे वाजवले जाते.\nराजस्थानी आणि पंजाबी संगीतामध्ये अलगोजा या वाद्याचा वापर केला जातो. बलोच आणि सिंधी संगीतकारांनी याला योग्यप्रकारे आपलेसे केले आहे. हे वाद्य वाजवणे थोडे कठीण नक्कीच आहे. पण यातून एक मधुर संगीत बाहेर पडते. हे दिसयला दोन बासऱ्यांसारखे दिसते. याला दोन्ही हाताने वाजवले जाते.\nगॅलनच्या आकारासारखे दिसणारे हे वाद्य मृदंग नावाने देखील ओळखले जाते. हे वाद्य दिसायला ढोलकीसारखे आहे, पण याला तबल्यासारखे ट्यून केले जाते. या वाद्याला एक सहयोगी वाद्य म्हणून नृत्य आणि गाण्याच्या कार्यक्रमामध्ये वापरले जाते.\nअशी ही वाद्य आणि इतर काही वाद्य भारताच्या संस्कृतीमुले तयार झालेली आहेत आणि यांच्यामधून भारताची संस्कृती आणि परंपरा दिसून येते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← लक्षद्वीपच्या निळ्याशार समुद्रावरून आता तुम्ही घेऊ शकणार उड्डाण, तयार होत आहे नवीन रनवे\nभारताची चिंता वाढवणारा : चिनी ड्रॅगनचा ५ वा अवतार →\nभारताचा “हा” इतिहास अतिशय अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे परंतु हा अज्ञात ठेवला गेला आहे\nपुरुषार्थ : एक भ्रम\nदिवसाला हजारो लोकांची भूक भागवणारी ही आहेत देशातील सर्वात मोठी स्वयंपाकघरे \n“उरी” : सर्जिकल स्ट्राईक पडद्यावर कशी वाटते चित्रपट का पहावा\nभारतातील शेवटचे चहाचे दुकान – ११ हजार फुट उंचावर\nयुद्ध सोडून ही लोकोपयोगी कामेदेखील करतं भारतीय सैन्य\n“आम्हाला अयोध्या नको, कर्ज माफी हवीये” : शेतकऱ्यांचा दिल्लीवर “हल्लाबोल”\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\n“धंदा यशस्वी कसा करावा”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स\nसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव\nभारताच्या लोकशाहीसमोरील संकट काँग्रेस वा भाजप नाही – “हे” लोक आहेत…\nनकाशाच्या आधारे पत्ता नसलेलं पत्र अचूक पत्त्यावर पोचतं केलं \nप्रोड्युसरच्या वाईट अनुभवाबद्दल विद्या बालन म्हणते “आय फेल्ट लाईक…** \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: ��ोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/mumbai-metro/", "date_download": "2019-09-21T23:20:21Z", "digest": "sha1:BM42XBZKAIWUI6ZBRMTDJP5NHO6RXDJM", "length": 3911, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Mumbai Metro Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…\nमेट्रोच्या तिसऱ्या फेजमध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान येईल, पण जगभरामध्ये कितीतरी देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हरलेस मेट्रो पहिल्यापासून चालवण्यात येत आहे.\nहे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये\nडॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…\nशिक्षणाने मुस्लीम कट्टरता कमी होते ए आर रेहमानच्या मुलीचा हिजाब घातलेला फोटो काय सांगतोय\nइच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत \nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nपॅनकार्ड नसेल तर ह्या १० महत्वपूर्ण लाभांपासून वंचित रहाल\nसत्यवान-सावित्री कथेचा एक कधीही नं वाचलेला दृष्टीकोण\nभारतात नागरिकांना हे १२ अधिकार देण्यात आले आहेत, पण आपल्यापैकी अनेकांना ते माहीतच नाहीत\nचीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन\nजगातील वाहतुकीचे १० भन्नाट नियम…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/latestnews/page/4/", "date_download": "2019-09-22T01:00:11Z", "digest": "sha1:27OFZM22QS45IV73LPG2NOSLOVYAMUF5", "length": 25629, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Breaking News in Marathi |लोकमत ताज्या बातम्या | Live News in Marathi |Marathi News Headlines | lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रात���ल कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nदेशावर एक भाषा लादणे अयोग्य\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n- अनिल गोरे, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, (महाराष्ट्र राज्य) ‘एक देश, एक भाषा’ भारतात योग्य नाही. याला कारण भावनिक नाही. ... ... Read More\n...हा भाषा लादण्याचाच डाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहिंदी भाषा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक भाषा, एक राष्ट्र’ हा विचार बोलून दाखवला आणि देशात चर्चेचे मोहोळ उठले. ... Read More\nपंतप्रधान मोदींचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे निधन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआठव्या मजल्यावरून पडल्याने अपघात ... Read More\nNarendra Modi नरेंद्र मोदी\nभाजप आमदार नरेंद्र मेहता, पालिका आयुक्तांवर गुन्हे दाखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nन्यायालयाचे आदेश; ७११ वादग्रस्त क्लब, तारांकित हॉटेल प्रकरण ... Read More\nहिंदू धर्मातली लवचीकता भाजपला मान्य नाही - थरूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखासदार शशी थरूर यांची टीका ... Read More\nShashi Tharoor BJP RSS शशी थरूर भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nदिल्लीतही भाजपची निवडणुकीची तयारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपने दिल्लीत पूर्वांचलच्या मतदारांबरोबरच मराठी, तामिळ, कन्नड मतदारांना आकर्षित करण्यासाठी या राज्यांच्या बड्या नेत्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आणण्याची तयारी सुरू केली आहे. ... Read More\ndelhi Election BJP दिल्ली निवडणूक भाजपा\nहरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपचे मिशन ७५; काँग्रेस, आयएनएलडी, जननायक जनता पार्टी, आप मैदानात ... Read More\nHaryana Election BJP congress हरयाणा निवडणूक भाजपा काँग्रेस\nदोनदा तपासणी केलेल्या ईव्हीएम, हेच विरोधकांना निवडणूक आयोगाचे उत्तर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविरोधी पक्षांकडून ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात येणारे संभाव्य प्रश्न व आरोपांचा निपटारा करण्याची तयारीही सुरू केली आहे. ... Read More\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॉँग्रेसने आपले निवडणूक मुद्दे समोर ठेवून या मुद्यांच्या आधारे निवडणूक जिंकून दाखवावी,असे आव्हान भाजपाला दिले ... Read More\nभाजपला हरियाणात विजयाची खात्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबिगर जाट मतांकडे लक्ष केंद्रीत; लोकसभेला जिंकल्या होत्या सर्व १0 जागा ... Read More\nHaryana BJP हरयाणा भाजपा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या '��ा' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1209/Nagpur?format=print", "date_download": "2019-09-21T23:41:55Z", "digest": "sha1:BPBWU322CB4T25ZGVOMYGF3VDWJ7GUTZ", "length": 4229, "nlines": 74, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "नागपूर-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nनागपूर शहर पोलीस स्टेशन (1) सिताबर्डी, (2) घंतोली, (3) प्रतापनगर, (4) वाडी, (5) अंबाझरी, (6) सोनेगाव\nदुय्यम निरिक्षक अे - 1\n(1) सिताबर्डी, (2) घंतोली\nदुय्यम निरिक्षक अे - 2\n(1) प्रतापनगर, (2) वाडी, (3) अंबाझरी, (4) सोनेगांव\nनागपूर शहर पोलीस स्टेशन (1) तहसील (2) पाचपावली (3)अजनी, (4) सक्करदरा\nदुय्यम निरिक्षक बी - 1\n(1) तहसिल, (2) पांचपावली\nदुय्यम निरिक्षक बी - 2\n(1) अजनी, (2) सक्करदरा\nनागपूर शहर पोलीस स्टेशन\n(3) गणेशपेठ (4) कोतवाली (5) इमामवाडा\nदुय्यम निरिक्षक सी - 1\n(1) लकडगंज, (2) कळमना\nदुय्यम निरिक्षक सी - 2\n(1) गणेशपेठ, (2) कोतवाली,\nनिरिक्षक \" डी \" विभाग\nनागपूर शहर पोलीस स्टेशन\n(1) गिट्टीखदान, (2) जरीपटका,\n(3) कोराडी, (4) कामठी, (5) रामटेक, (6) देवलापार, (7) सदर\nदुय्यम निरिक्षक डी - 1\n(1) सदर, (2) गिट्टीखदान, (3) जरीपटका\nदुय्यम निरिक्षक डी - 2\n(1) कोराडी, (2) कामठी, (3) रामटेक, (4) देवलापार\nनिरिक्षक, \" ई \" विभाग\nतालुक्यातील पोलिस स्टेशन (1)कन्हान,(2) खापा, (3)पारशिवनी,(4) सावनेर, (5) खापरखेडा,(6) केळवद, (7) कळमेश्वर ,(8) कोंढाळी(9) काटोल,(10) जलालखेडा(11) नरखेड\nदय्यम निरिक्षक \" ई \" - 1\n(1) कन्हान, (2) खापा, (3) पारशिवनी,(4) सावनेर, (5) खापरखेडा,(6) केळवद\nदुय्यम निरिक्षक \" ई \" - 2\n(1) कळमेश्वर , (2) कोंढाळी (3) काटोल,(4) जलालखेडा, (5) नरखेड\nनिरिक्षक \" एफ \" विभाग\nतालुक्यातील पोलीस स्टेशन (1) मौदा, (2) वेलतूर, (3) कुही, (4) भिवापूर, (5) बेला, (6) उमरेड, (7) बुटीबोरी, (8) हिंगणा, (9) एम. आय. डी. सी.\nदुय्यम निरिक्षक एफ - 1\n1) मौदा, (2) वेलतूर, (3) कुही, (4) भिवापूर, (5) बेला, (6) उमरेड\nदुय्यम निरिक्षक एफ - 2\n(1) बुटीबोरी, (2) हिंगणा, (3) एम. आय. डी. सी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/---.html", "date_download": "2019-09-22T00:24:14Z", "digest": "sha1:QQEAIKTZAZWSEBTUM3F6CFZVPQKOUEV2", "length": 61708, "nlines": 208, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "वसई", "raw_content": "\nवसई किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा किल्ला समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तुगीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते. वसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत. वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते. पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन केले आणि त्यानंतर आता वसई या नावाने हे शहर ओळखले जाते. मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे. सिंधुसागर किनाऱ्याचे प्रादेशिक विभागणीनुसार दोन भाग पडतात. उत्तर कोकण व दक्षिण कोकण. उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई याच्या संरक्षणासाठी मुंबई सभोवतालच्या परिसरात अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला. सोपारा व गोखरावा येथे पूल आहेत असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे. वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टि हा सर्व परिसर समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. भौगोलिकदृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्त्वाचा ठरतो. सन१४१४ मध्ये भंडारी -भेंगाळे नावाच्या सरदाराने हा गढी स्वरूप किल्ला उभारला. १५३० मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्यांच्याकडून हा किल्ला जिंकला आणि १५३४मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर याचे महत्त्व जाणून हा पुनर्बांधणीसाठी घेतला. मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय स्थापत्य शास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. बुरुजांचा बाणाच्या चपट्या पसरट टोकासारखा असणारा आकार हे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. अशा तऱ्हेचे बुरुज महाराष्ट्रातील फिरंगाणात फक्त वसईलाच आढळतात. वरळी किल्ल्यात त्याचे अर्धवट स्वरुप आढळते. गुजरात राज्यातील दमण येथे असलेल्या पोर्तुगीज किल्ल्यालाही वसईसारखेच बुरुज आहेत. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्य शास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल��ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली. किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. गावापासून किल्ल्याच्या तटापर्यंत पोहचण्यास १५ मिनिटे लागतात. डांबरी रस्त्याने किल्ल्यात शिरताना उजवीकडे प्रवेशद्वार आहे. त्यातून आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. त्यावरून सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते. ह्या किल्ल्याचा आकार दशभुजकोनासारखा आहे व त्याच्या आत साधारण दोन चौरस किमीचा प्रदेश येतो. गडाचा मुख्य दरवाजा दुहेरी तटाने संरक्षित केला आहे त्यामुळे तो अभेद्य झाला आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल तर एका बाजूला वसई गाव अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगिजांनी बांधायला सुरुवात केली, तेव्हा या कामाला दहा वर्ष लागली. किल्ला दशकोनी असुन प्रत्येक कोपऱ्यावर एक असे किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. प्रत्येक बुरुजावर तोफा आणि बंदुकाबरोबर आठ सैनिक, त्यांचा एक नायक असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना बाहरी बुरुज, कल्याण बुरुज, फत्ते बुरूज, कैलास बुरुज आणि दर्या बुर्ज अशी मराठी नावे दिली. येथून नंतर बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत तीन चर्च लागतात. यातील संत जोसेफ ख्रिस्तमंदिर या मंदिराची उभारणी १५४६ ते १६०१ या काळात झाली. हे चर्चमंदिर कथेड्रेल नावाने ओळखले जाते. वसई किल्ल्यातील पोर्तुगीज राजवटीतील सर्वाधिक शिलालेख या चर्चमध्ये पाहण्यास मिळतात येथील कमानी पाहून मन थक्क होते. या चर्चच्या मनोऱ्याच्या माथ्यावर शोभेसाठी रांजणाकृती चार कळस होते आता फक्त दोनच शिल्लक आहेत. या चर्चच्या प्रवेशव्दाराच्या उजवीकडे असणाऱ्या मनोऱ्यावर जाण्यासाठी चक्रीजींना आहे. त्याच्या आता केवळ ६३ पायऱ्या शिल्लक आहेत. या जिन्याने वर चढल्यानंतर आपणास संपुर्ण वसई खाडीचे दर्शन होते. याच ध्वजस्तंभावर मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर 16 मे 1739 रोजी आपला भगवा ध्वज दिमाखाने फडकवला. बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे समोरच न्यायालयाची इमारत दिसते आणि पलीकडे एक हॉस्पिटल आहे. तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे. त्याच्यापुढे कारागृह आणि वज्रेश्वरी मंदिर आहे. चिमाजी आप्पा वज्रेश्वरीमार्गे वसईला येताना त्यांनी वज्रेश्वरी देवीजवळ नवस केला की मोहीम फत्ते झाल्यास मी वज्रेश्वरी देवीचे मंदिर उभारीन. सदर मंदिराची उभारणी इ.स. १७३९मध्ये करण्यात आली. या मंदिराशेजारील श्री नागेश्वर मंदिर हे पोर्तुगीज काळात उध्वस्त करण्यात आलेले मंदिर इ.स.१७३९च्या वसई विजयानंतर पुन्हा उभारण्यात आले. सदर मंदिरालगतच प्राचीन नागेश महातीर्थ तलाव दिसतो. पुढे वाटेच्या उजव्या बाजुस चिमाजी अप्पांचा पुतळा उभारला आहे. हे सर्व पाहून मागे फिरायचे आणि बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा. बालेकिल्ल्यास एकूण 3 गोलाकार बुरूज 1 चौकोनी बुरूज आहेत. बालेकिल्ल्यात दारु कोठार, सैनिकांची वस्तिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत. यातील सिनेट हाऊस या ठिकाणी महत्वाचे प्रशासकीय व लष्करी निर्णय घेतले जात. येथे एका दगडावर कोरलेला शिलालेख सुद्धा आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहीर आह��. बालेकिल्ल्याहून समुद्राकडे जाताना वाटेत दिसणाऱ्या वीर हनुमान मंदिराची उभारणी २७ जुलै १७३९ रोजी करण्यात आली. येथील वीर हनुमानाच्या मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे मूर्तीस कोरीव मिशा आहेत. येथुन समोरच दर्या दरवाजा आहे. पोर्तुगीज काळात या सागरी दरवाजाला फार महत्त्व असे. कारण सर्व पोर्तुगीज ठाणी सागरी किनाऱ्यावर असल्याने त्यांच्या जहाजामार्फत सर्व व्यापार व व्यवहार चालत असे. याशिवाय किल्ल्यात पोर्तुगीजकालीन महाविद्यालयाचा कमानीयुक्त वाडा भिंतीवरील लाल रंग,धर्मगुरूची निवासस्थाने इ.अनेक अवशेष आहेत. भुई दरवाजा या प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यानंतर आतल्या मार्गाला एक वळण लागते. संकटाच्या वेळी शत्रूला थोपवून धरण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. या जागेत अलीकडे एक हनुमान मंदिर आहे त्याच्या दारातच एक मोठी दीपमाळ उभारण्यात आली आहे. किल्लाचा तट जरी रुंद असला व त्यावरून चालणे जारी शक्य असले तरी अलीकडे काही दगड सुटे झालेले आहेत व काटेरी झाडेझुडपे तटावर वाढलेली आहे.त्यामुळे तटावर चालताना धोका संभवतो. पोर्तुगीजकालीन सेंट सेबस्टियन बुरूजात 553 फुट लांबीचा भुयारी मार्ग आहे. तटावरून भुयारात हवा खेळती रहावी म्हणून झडपा आहेत या भुयारातून आरपार प्रवेश करणे अवघड आहे. कारण मध्ये फारच अंधार असून ते गाळाने भरल्यामुळे सरपटत लागते. शिवाय आत वटवाघळे व इतर विषारी प्राणी यांचाही धोका आहे. किल्ल्यात पाच ख्रिस्ती धर्मगृहे होती जी पोर्तुगिज व त्यानंतर इंग्रजांच्या काळात बांधली गेली होती. सेबास्तियन बुरुजाजवळ इन्व्होकोशन ऑफ सान्तो आन्तोनियोचे फ्रांसिस्कन चर्चचे अवशेष दिसतात. गोव्यामधे ज्याचे पार्थीव जपून ठेवले आहे तो संत झेवियर इथे येऊन गेल्याचे म्हटले जाते. संत पॉलचे गिरीजाघर व जेसुविट मोनास्टरी फ्रांसिस्कन चर्चच्या इशान्येकडे आहे. ही सन १५७८ साली बांधली गेली होती. नोसा सेनोरा दा विदाचे चर्च बालेकिल्ल्यात पाहता येते. संत जोसेफ गिरीजाघर इशान्येकडील तटाजवळ आहे. मुळात ही मशीद होती ज्याचे रुपांतर पोर्तुगिजांनी गिरीजाघरात केले. ह्याच्या समोरची मोकळी जागा बाजारासाठी वापरली जात असे. डॉमिनिकन चर्च अॅण्ड कॉन्व्हेन्ट नावाची आणखी एक वास्तू सन १५८३ मधे बांधण्यात आली होती. आज ह्या सर्व वास्तू दुरावस्थेत आहेत. वसई किल्ल्याचे एक विशेष म्हणजे ���ार्गाच्या उत्तरेकडील मोकळा भाग. हा भाग जाणिवपूर्वक मोकळा ठेवण्यात आला होता. किल्ला बांधताना पोर्तुगीजांना याच दिशेने हल्ला होण्याची भिती वाटत असावी. जर यदाकदाचित शत्रू आत शिरलाच तर त्याला लपायला जागा मिळून नये व संपूर्ण सैन्य गोळीबाराच्या टप्प्यात यावे यासाठी ही मोकळी जागा ठेवण्यात आली होती. मराठ्यांनी जेव्हा तटाला भगदाडे पाडून आत शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही मोकळी जागा अगदी उत्तम तऱ्हेने कामी आली असेच म्हणावे लागेल. मराठ्यांनी गडाबाहेर गालबावडी किंवा गोडबाव नावाच्या भागात तळ ठोकला होता त्या ठिकाणी आज एक सतीची शिळा दिसते. युद्धात मारल्या गेलेल्या एका सरदाराच्या स्मारक रुपात ती तिथे उभी आहे. त्याची बायको तिथे सती गेली होती. वकील राजनीच्या बंगल्यामागे बाळाजीपंत मोरेचे स्मारक बांधलेले दिसते. असे म्हटले जाते की हा इतका कडवा लढवैया होता की पोर्तुगिजांनी त्याचे डोके उडवल्यानंतरही काही वेळ हा तलवारीने वार करत राहिला. दोन तासात सर्व गड पाहून होतो. प्राचीन काळापासून व्यापारी महत्त्व असलेले सोपारा हे बंदर वसईपासून अवघ्या सहा मैलावर असल्यामुळे मध्ययुगीन काळात पोर्तुगीजांचे या भागात बस्तान बसेपर्यंत वसईला महत्त्व येऊ शकले नाही. देवगिरीच्या यादवांच्या आमदानीत वसई एका प्रांताची राजधानी होती असा संदिग्ध उल्लेख एका शिलालेखात आहे. वसईचा किल्ला हे स्थान हिंदूंचे मोठे तीर्थस्थान नागेश तीर्थ या नावाने प्रसिद्ध होते. या परिसरात श्री शंकरांची २१९ मंदिरे होती ती पोर्तुजीगांनी उध्वस्त केली. हिंदू असलेल्या भोंगळे राजांनी सर्वप्रथम येथे राज्य केले. हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता. १६व्या शतकाच्या सुरवातीला हे चित्र बदलले. गुजरातचा सुलतान महंम्मद बेगडा (१४५९-१५१३) याने मुंबई बेटाचा ताबा घेतला. १५१४ साली बार्बोसाने वसईचे वर्णन गुजरातच्या राजाचे एक उत्तम सागरी बंदर असे केले आहे. त्याच्या आमदानीत वसईचा व्यापार वाढला. वसई हे महत्त्वाचे बंदर बनल्यामुळे मसाल्याचे पदार्थ, नारळ आणि पोफळीने भरलेली गलबते मलबारच्या किनाऱ्यावरुन वसईला येऊ लागली. १६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज करत. देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा यांत बहादूरशहा जेरीस आला. १५२६ साली पोर्तुगीजांनी वसईला वखार घातली. तथापि सुलतानाच्या जुलमी अधिकाऱ्यांचा आणि सागरी चाच्यांचा पोर्तुगीजांना बराच उपद्रव झाला असावा असे दिसते. या दुहेरी जाचाचा सूड उगवण्यासाठी इ.स.१५२९ मध्ये हेक्टर द सिव्हेरियाच्या अधिपत्याखाली २२ गलबतांचा ताफा उत्तरेतील समुद्रातील चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाला. या आरमारी ताफ्याने रात्रीच्या वेळी वसईच्या खाडीत प्रवेश करुन वसईवर हल्ला केला. तेथे अलीशाह या गुजरातच्या सुलतानाच्या सरदाराचा पराभव करुन त्याने वसई लुटली व गावात जाळपोळ केली. याची पुनरावृत्ती १५३१ साली झाली तेव्हा अशा तऱ्हेने होणाऱ्या हल्ल्यांचा आणि लुटालुटीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी व पोर्तुगीजांचा उत्तर किनाऱ्यावरील साम्राज्यविस्तार रोखण्यासाठी इ.स.१५३२ मध्ये त्यावेळचा गुजरातचा सुलतान बहाद्दुरशहा याने दीवचा सुभेदार मलिक टोकन यास वसई येथे कोट बांधण्याची आज्ञा दिली. त्यानुसार खाडीच्या आणि समुद्राच्या बाजूला तट व तटांच्या बाहेरच्या बाजूला खाऱ्या पाण्याच्या खंदकांची निर्मिती करण्यात आली. या कोटाच्या रक्षणासाठी घोडदळ व पायदळ मिळून १५००० सैन्य ठेवण्यात आले. हा वसईचा पहिला कोट होय. १५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डाकुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनाऱ्याजवळ उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. या का��ात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अत्त्याचार केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती. पोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. ही पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकाऱ्याना आणि राजसत्तेला होऊ लागला कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकाऱ्यानी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात. शिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कारवाई होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्ट केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ गेला त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी अप्पाच्या हातात सोपवली. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली इसवी सन १७३७ च्या गुढीपाडव्यानंतर वसईच्या मोहिमेस प्रारंभ झाला. मराठे कल्याणमार्गे उत्तर कोकणात दाखल झाले. पोर्तुगीज ठाण्याच्या कोटाचे बांधकाम त्यापूर्वी काही वर्षे करत होते. बाजीरावांनी तो कोट बांधून पुरा होण्यापूर्वीच साष्टी बेट जिंकण्याचे ठरवले. शंकराजी फडके, गंगाजी नाईक अणजूरकर यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ते काम करण्याचे योजले. गडाचा खाडीच्या तोंडावर असलेला बुरुज प्रथम उडवला गेला. त्यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर पळून गेला. मराठ्यांनी साष्टी बेट ताब्यात घेतले. नारायण जोशींनी पारसिकचे ठाणे जिंकले. बेलापूर, धारावी, कल्याणजवळील सांताक्रुझ ही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात आली. मराठ्यांनी ठाण्यावरील हल्ला चपळाईने केला आणि वसईकडे मोर्चा वळवला. शंकराजीपंतांच्या नेतृत्वाखालील तुकडीने माणिकपुऱ्याहुन वसईचा कोट गाठला. त्यांनी अनेक लहान ठाणी जिंकली. त्यानंतर महादजी केशव, खंडो चिमणाजी, मोराजी शिंदे, बाळाजीराव, राजबाराव बुगुडकर राणे बहादूरपुऱ्यास रवाना झाले. त्यांचा वसईचा कप्तान ग्रेनेडियर याच्याशी सामना झाला. त्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या घोडदळास तुडवून बहादूपुऱ्याजवळ पहिला मोर्चा लावला. सोपारा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यामध्ये मराठ्यांना तेरा तोफा मिळाल्या. पाठोपाठ त्यांनी अर्नाळा जलदुर्ग जिंकला. मराठे त्याचा बंदोबस्त करून १ जुलै १७३७ ला पुण्यास परत आले. पुढे ती मोहीम तशीच सुरू राहिली. वसई किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र आणि दलदल असल्याने तो किल्ला काबिज करणे अवघड होते. वसईच्या वेढ्यासाठी मराठ्यांनी दोन वर्षे कसून लढा दिला. मोहिमेत रामचंद्रपंत, अमरसिंह, शिर्के अशा दहा-पंधरा लोकांनी मोठा पराक्रम केला. पोर्तुगीजांकडे मराठ्यांच्यास तुलनेत तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रे अद्यावत असल्याने त्यांनी मराठ्यांचे मोठे नुकसान केले. पण मराठ्यांनी वेढा सैल पडू दिला नाही. अर्नाळा, वर्सोवा वगैरे किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठे व्यापत गेले. यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या रसदीवर परिणाम झाला. कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराने समुद्री मार्ग बंद केले असल्यानमुळे पोर्तुगीजांची रसद बंद पडून त्यांची कोंडी झाली. मराठ्यांच्या फौजेस बाहेर पडून तोंड देणे किंवा आत शांत राहणे या दोन्ही गोष्टी अवघड होऊन बसल्या. वसईच्या मोर्चात महादजी केशव, जनार्दन हरि, गणेश हरि असे लोक सामिल होते. बहुमूल्य वेळ वाया जात आहे म्हणून जोरदार हल्ला चढविण्यासाठी 'किल्ला जिंकला जात नसेल तर मला तोफेच्या तोंडी बांधून किमान माझं मस्तक तरी किल्ल्यात पडेल असे करा' हे उद्गार चिमाजी अप्पांनी या वेढ्यात काढले. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. शेवटी चर खणून आणि सुरुंग लावून तटाला भगदाडे पाडून मराठे आत घुसले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य हरहर महादेव गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले. त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. हे करताना मराठ्यांच्या सैन्याची मोठी हानी झाली. मराठ्यांना चेव येऊन त्यांनी वसईच्या कोटावर प्रचंड हल्ला चढवला आणि पोर्तुगीज दोन-तीन हजार सैन्यानिशी मराठ्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी कोटातून बाहेर पडले. अनेक मराठे त्या धुमश्चक्रीत कोंडले गेले. पोर्तीगीजांची पार दाणादाण उडाली. त्यामध्ये राजबाराव बुगुडकर, वाघोनी खानविलकर, चिंतो शिवदेव, जनार्दन हरि, गणेश हरि हे सर्व लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाले. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. ४ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांनी पराभव मान्य केला आणि १३ मे १७३९ रोजी वसईचा किल्ला मराठयांना मिळाला. तत्कालिन नोंदीनुसार त्या लढाईत मराठ्यांचे बारा हजार तर पोर्तुगीजांचे आठशे सैनिक कामी आले. या नोंदीत पोर्तुगीजांकडून लढलेल्या इतर सैन्याची नोंद नसावी. चिमाजी अप्पांनी २२ मार्च १७३९ रोजी वसईची मोहिम फत्ते करून मराठ्यांच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला. विजयानंतर मराठी सैन्यांने किल्यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यापैकी एक घंटा नाशिक येथील नारोशंकराच्याय मंदिरात पाहण्यास मिळते. ती नारोशंकरची घंटा' म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरी घंटा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात आहे. वसईचा किल्ला स्वराज्यात यावा यासाठी चिमाजीअप्पानी वज्रेश्वरी देवीस नवस केला होता. मोहिम फत्ते झाल्यानंतर चिमाजी अप्पांनी वसईला वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले. या युद्धातील तहाच्या अटींनुसार पोर्तुगीज सैन्याला वसई सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली. यात त्यांची चल मालमत्ता आणि संपत्ती सोबत घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आली. आठ दिवसांनंतर मराठ्यांनी किल्ला आणि घरादारांची लूट केली. दोनशे वर्षांहून अधिक काळ वसईवरील पोर्तुगीज अंमल अशा रीतीने संपला परंतु पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा आजही वसईत शिल्लक आहेत. मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले. मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला. उत्तर फिरंगाण १७३७ व १७३९ या दोन वर्षांत जवळ जवळ पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आले. उत्तर फिरंगणात साष्टी बेट, वांद्रे, वसई, ठाणे, अंधेरीपासून वसईपर्यंतची अनेक बेटे कार्लाई, रेवदांडा, चौल, माहीम, तारापूर, चिंचणी इत्यादी परिसरांचा समावेश होतो. पुढे माधवराव पेशव्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना वसईत वसण्यासाठी उद्युक्त केल्याचे सांगितले जाते. यावेळी पुण्याहून आणि कोकणातून अनेक हिंदू कुटुंबे वसईत स्थलांतरित झाली. सक्तीने किंवा फसवणूकीने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचेही प्रयत्न माधवरावांनी केल्याचे दाखले मिळतात. मराठ्यांनी शर्थीने जिंकून घेतलेली वसई फार काळ त्यांच्या हाती टिकली नाही. पुढे १७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यात सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भूमार्ग या दोन्ही बाजुंनी किल्ल्यावर हल्ला करायचे सिद्ध झाले. कर्नल हार्टले कल्याणवरून हल्ला करणार होता. तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रूला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या आठ कि.मी. गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी श���वराम यांची फौज तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली. खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होत. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ तारखेला तोफांची गोळीबारी सुरू झाली. मराठ्यांनी सुद्धा बुरुजावरून गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले. ७ डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला. त्यामुळे सगळेजण घाबरून गेले. ९-१० डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला. १० डिसेंबरला २०० मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला. १२ डिसेंबरला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. खिळखिळीत झालेल्या पेशवाईला शह देऊन १७८० मध्ये इंग्रजांनी वसई जिंकून घेतली आणि वसईवर इंग्रजांचा अंमल आला. १८०२ मध्ये यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरा बाजीराव पळून वसईला इंग्रजांना शरण गेला. वसईच्या या दुसऱ्या तहात मराठेशाही बुडाली आणि पेशवे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनले. त्यानंतर वसईला काही काळ बाजीपूर या नावानेही ओळखले जाई. किल्ल्यावर जाण्यासाठी वसई स्थानक गाठावे. येथुन वसई किल्ला ६ कि. मी.वर आहे. वसई ते किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या बसेस, टमटम रिक्षा अथवा साध्या रिक्षा उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/kota-rescue-crocodile-at-kota-railway-station-yard-rajasthan-mhrd-396758.html", "date_download": "2019-09-21T23:35:31Z", "digest": "sha1:U7WE5D5FJVZRFSZOA74G5WGO3M2DZ2N6", "length": 12486, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO: रेल्वे यार्डमध्ये घुसली 5 फुट लांब मगर, पकडताना अधिकाऱ्यांना फुटला घाम | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: रेल्वे यार्डमध्ये घुसली 5 फुट लांब मगर, पकडताना अधिकाऱ्यांना फुटला घाम\nVIDEO: रेल्वे यार्डमध्ये घुसली 5 फुट लांब मगर, पकडताना अधिकाऱ्यांना फुटला घाम\nराजस्थान, 04 ऑगस्ट : राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे आता नदी-तलावातील मगरी बाहेर येऊ लागल्या आहेत. वारंवार मगरी वस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बरं इतकंच नाही तर आता या मगरी रेल्वेच्या यार्डपर्यंत येऊन पोहचल्या आहेत. रेल्वे स्टेशनच्या रेल्वे यार्डमध्ये 5 फुट लांब मगर घुसली होती. काम करणाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस विभागाला याची सूचना देण्यात आली. आणि ��्यानंतर मगरीला बाहेर काढत वन विभागाकडे सोपवण्यात आलं.\nअमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO\nविधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...\nVIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका\nपुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO\nVIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nSPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार\n आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख\nखड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण\n'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ\n पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान\nSPECIAL REPORT: तिकीटावरून भाजपमध्ये जुंपली आघाडी गड राखण्यात यशस्वी होणार\nCCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण\nSPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार\nभाजपचा निवडणूक जिंकण्याचा हुकमी एक्का; महाराष्ट्रात यशस्वी होणार\nमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार इतर टॉप 18 बातम्या\n'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा\nVIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान\nमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला\nVIDEO: मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल\nVIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत\nVIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाशिक विमानळावर स्वागत\n फॉर्म्युल्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात\nमुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO\nVIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण\nतरुण गेला वाहून; मदत करण्याऐवजी बघ्यांनी शूट केला VIDEO\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:34:14Z", "digest": "sha1:T3LT62YGKEFJBO2HE5KB3ISBQHNBF3ZX", "length": 16776, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालाजी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख बालाजी भारतीय देवता याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बालाजी (निःसंदिग्धीकरण).\nव्यंकटेश्वर ( विष्णु), पद्मावती देवी ( लक्ष्मी )\nबालाजी( तेलुगू వెంకటేశ్వరుడు , वेंकटेश्वरुडु (डु हा आदरार्थी अव्यय) ) ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे. वराहपुराणात भगवान वेंकटेश्वर अन देवी पद्मावती यांची कथा आहे/[१]\n६ संदर्भ आणि नोंदी\nबालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे.\nतिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देउळ असलेल्या डोंगराला तिरुमला (श्री + मलय) म्हणतात. हे देउळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे.\nमंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानन्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर ( तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतक-यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.\nऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिराचा काळ किमान २००० वर्षे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथिल पहिली वेदी बांधली. [तमिळ] संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळ व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरु होती.[२] प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानम विश्वस्त पाहतात.\nतिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात.\nश्री पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुचानूर (अलमेलुमंगपुरम) तिरुपतिशहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे.असे म्हणतात की या मंदिराला दर्शनाशिवाय तिरुमलात् संपूर्ण मंदिराचे करावा लागतो.हे मंदिर भगवान वेंकटेश्वराच्या पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान वेंकटेश्वर, विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचे अंशअवतार मानला जातो .पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत.\nवकुला देवी मंदिर, मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून, तिच्या नावाचे एक मंदिर सुमारे ३०० वर्षांपूर���वी पेरूरुबांडा टेकडीवर बांधले गेले आहे, पेरूर हे गाव तिरुमला टेकड्यांपासून २७ किलोमीटर आणि तिरुपतीपासून १० किमी अंतरावर वकुला देवीचे मंदिर आहे,वकुला देवी भगवान वेंकटेश्वराची पालक आई आहेत. तिरुमला पौराणिकनुसार द्वापर युगात्, भगवान श्रीकृष्णाची (भगवान विष्णूचे अवतार) पालक यशोदा आई होती,श्रीकृष्णाचा विवाहात यशोदेला बोलवलं नव्हत .श्रीकृष्णानीं वचन दिले कि, \"कलियुगात मी श्रीनिवास म्हणून अवतार घेईन. मी तुला शेषाद्री येथे भेटणार आहे. तुला वकुलादेवी म्हणून ओळखले जाईल आणि तेथे श्री वराहस्वामींची पूजा करावी लागेल. त्या अवतारात तुमची इच्छा पूर्ण होईल. मग तू माझा आणि पद्मावती कल्याण विवाहामध्ये उपस्थिता आहे .\nवरदराज मंदिर,वरदराज स्वामी विष्णूचा अवतार, तिरुमाला वेंकटेश्वर मंदिरातील वरदराजा मंदिर आहे. मंदिर प्रवेश करताना मंदिर वेंदिवाकिलीच्या (चांदीच्या प्रवेशद्वाराच्या) डावीकडे, विमानप्रदक्षिणाममध्ये आहे. पश्चिमेला तोंड देऊन बसलेले आहेत.\nयोग नरसिंह मंदिर, हे एक उप-मंदिर आहे, सिंह विष्णूचा चौथा अवतार आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर ईसवी १३३० - १३६० दरम्यान बांधले गेले आहे आणि मंदिरात प्रवेश करताना वेंदिवाकिली (चांदीच्या प्रवेशद्वारा) च्या उजवीकडे, विमानप्रदक्षिणाम येथे आहे. देवता पश्चिम दिशेने बसून-ध्यान ध्यानात आहे.\nभू-वराह स्वामी मंदिर , वराहला विष्णूचा ३रा अवतार . हे मंदिर श्री वेंकटेश्वर मंदिरापेक्षा जुने आहे. हे मंदिर पुष्करणी ह्या पवित्र जलकुंडाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे उत्तरी बँकांवर आहे. परंपरेनुसार, मुख्य मंदिरात भगवान वेंकटेश्वरला अर्पण करण्यापूर्वी सर्वप्रथम नैवेद्यम् भू-वाराह स्वामींना अर्पण केले जाईल. तसेच परंपरेनुसार, भक्तांना पहिले भू-वराह स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे.मग वेंकटेश्वरला\nगरुथमंथा मंदिर,विष्णुचे वाहन् गरुडराज गरुड वैनतेय , भगवान वेंकटेश्वराचे वाहन गरुडल, छोटे मंदिर, जया-विजयाच्या बंगारुवाकिली (सुवर्ण प्रवेशद्वार) च्या अगदी अगदी समोर आहे. हे उप-स्थळ गरुडमंडपमचा एक भाग आहे. गरुठमंथा देवता सहा फूट उंच आहे आणि पश्चिमेकडे गर्भगृहात भगवान वेंकटेश्वराकडे पहात आहे.\nतिरुमालाच्या पायथ्याशी भगवान वेंकटेश्वराचे गरुड वाहन.\nब्राह्मोत्सवम हा येथील मुख्य उत्सव आहे.\n^ \"तिरुपति बालाजी इतिहास\", '\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१९ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6891", "date_download": "2019-09-21T23:32:05Z", "digest": "sha1:PDV4HON6F662KHUVIQI7VQEWOYX3LIK5", "length": 17701, "nlines": 131, "source_domain": "rajtantra.com", "title": "अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nअखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nवार्ताहर/बोईसर, दि. 5 : येथील चित्रालय येथे नियोजित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला बीएआरसीच्या आधिकार्यांनी सदर जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत विरोध दर्शविला होता व दोनदा काम पंद पाडले होते. मात्र आज बोईसर पोलिसांच्या संरक्षणात तसेच शासकिय अधिकारी व काही पक्ष, संघटनांच्या उपस्थित अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे.\nगेल्या काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने जोर धरला होता. तसेच ग्रामीण रुग्णालयाची गरज लक्षात घेता चित्रालय येथील बीएआरसीच्या निवासी वसाहतीच्या संरक्षण भिंतीच्या लगत असलेल्या सर्वे नंबर 108 अ/ 30 या अडीच एकर जागेवर ग्रामीण रुग्णालय उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. दोन वर्षापुर्वी विविध पक्षांनी येथे भूमिपूजन देखील केले होते. मात्र ही जागा वन खात्याची असल्याकारणाने विविध परवानग्या व आरोग्य विभागाच्या नावे जमिन हस्तांतरणाच्या प्रक्रियेमुळे रुग्णालयाच्या बांधकामाला उशीर झाला. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाचे बांधकाम सुरू करताच ही जागा बीएआरसीच्या निवासी वसाहतीच्या संरक्षण भिंतीच्या लगत असल्याने ही जागा आमची असुन जागेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत येथील अधिकार्यांनी बांधकाम करण्यास मज्जाव केला होता.\nमात्र न्यायालयाचे तसे कोणतेही आदेश नसताना व जमिन वनखात्याचीच असल्याचे उघड झ���ल्यानंतरही बीएआरसीच्या अधिकार्यांकडून येथे बांधकाम करण्यात अडथळा आणला जात असल्याने अखेर आज पोलीस संरक्षणात व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले.\nयावेळी जिल्हा चिकित्सक डॉ. कांचन वानरे यांच्यासह शिवशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका प्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, जिल्हा परिषद सदस्या रंजना संखे, पंचायत समिती सदस्या विणा देशमुख यांच्यासह बोईसरमधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन\nNext: जिल्ह्यात गोवर रुबेल्ला मोहिमेची अंतरराष्ट्रीय परीवेक्षकाकडून पाहणी\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्र��मपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%B0/", "date_download": "2019-09-22T00:26:41Z", "digest": "sha1:5EGMIRGVI6DPVA4LFDODHGGY7NTXOOVX", "length": 12838, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्योगनगरीसाठी बुधवार ठरला घातवार | Dainik Prabhat", "raw_content": "\nउद्योगनगरीसाठी बुधवार ठरला घातवार\nएकाच दिवशी सात जणांवर काळाचा घाला\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी बुधवार घातवार ठरला. वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी काळाने सात जणांवर घाला घातला. पिंपळे गुरव येथे घडलेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अपघात, आत्महत्या अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण सात जणांनी प्राण गमावले. यामुळे बुधवार हा उद्योगनगरीसाठी घातवारच ठरला आहे.\nमोशी येथे राहत्या घरात विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. विनोद ज्ञानेश्वर पाटील (वय 21, रा. तुपे वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी-भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांनी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी (दि.20) पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.\nदैनिक प्रभातचे फ��सबुक पेज लाईक करा \nपिंपरीतील मोरवाडी येथे राहत्या घरात गळफास घेऊन आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.20) दुपारी घडली. इस्माईल अब्दुलशाकुर शेख (वय 27, रा. मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इस्माईल यांनी राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nया दोन आत्महत्यांबरोबरच केएसबी चौक येथे दुचाकीवरून जात असलेल्या 19 वर्षीय तरुणाला डंपरने मागून धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.20) दुपारी पाचच्या सुमारास केएसबी चौकातील पुलावर कुदळवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर झाला. ओंकार मोरे (वय-19) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार दुचाकीवरून कुदळवाडीच्या दिशेने जात होता. केएसबी चौकातील पुलावर आला असता त्याच्या दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. या धडकेत ओंकार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nदुसऱ्या अपघातात थरमॅक्स चौक येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अभिजीत बबनराव काटकर (वय 40, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास थरमॅक्स चौक येथे अभिजीत काटकर यांची दुचाकी घसरली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजीत यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (दि.20) पहाटे दीड वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. शहरात घडलेल्या पाचही घटनांमध्ये सुमारे सात जणांचा बुुधवारी मृत्यू झाला आहे.\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच��या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/if-you-want-better-facilities-then-you-will-have-to-pay-them/108740/", "date_download": "2019-09-22T00:12:43Z", "digest": "sha1:MNPADCXS7B2S34AMPGY23PG2B3QMOQQW", "length": 8925, "nlines": 101, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "If you want better facilities then you will have to pay them", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील\nचांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील\nटोलवर गडकरी यांचा टोला\nएकीकडे महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार टोलमुक्तीचा नारा देत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे सांगितले आहे.\nदेशातील विविध भागांत टोल वसुलीवरून काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे त्या भागातच टोल वसुली केली जाते. या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात असल्याचे ते म्हणाले.\nसरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात 40 हजार किमींचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष���यात बंद होऊ शकणार नाही, मात्र, गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.\nदरम्यान, गडकरी यांनी सोमवारी वाहन कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे. मागील सीटवर बसल्यास हा नियम लागू होणार आहे. मागील सीटवर बुस्टर किंवा चाईल्ड सीट लावता येते ज्यामध्ये लहान मुलाला बसवून त्याला सीटबेल्ट लावता येणार आहे. यामुळे अचानक ब्रेकिंग किंवा अपघात झाल्यास मुलाला मार बसण्याची शक्यता कमी होईल. तसेच चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाईकवरून जाताना हेल्मेट घालावे लागणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nरिअलमी X आणि रिअलमी 3i भारतात लाँच\nडेरी अभियान अन् आमदारकीचं स्वप्न \nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nAssembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल\nमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार\nमॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nकाय आहे कार्पोरेट टॅक्स तो का कमी केला\n‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-09-21T23:46:05Z", "digest": "sha1:SSZHHPGY2LLBUIV6WAN4I2PCWRHOI7DO", "length": 3533, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १९३० च्या दशकातील वर्षे - विकिपीड���या", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १९३० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १९३० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १९३० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १९३० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/coldwor-launched-in-the-background-on-the-backdrop-of-the-pulwama-attack/", "date_download": "2019-09-21T23:54:12Z", "digest": "sha1:PZLFJKTWFXQJ7SGOR6SBN3E2JAOO4KM6", "length": 11333, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुलवामा हल्ल्या पार्श्वभूमीवर कलाकारामध्ये कोल्डवॉर सुरु | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्या पार्श्वभूमीवर कलाकारामध्ये कोल्डवॉर सुरु\nमुंबई – पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने दिला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया निर्णयानंतर पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आपला संताप सोशल माध्यमांमध्ये व्यक्त केला आहे. ”पाकिस्तानने केवळ आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला केला नाही तर उघडपणे आपल्याला आव्हान दिले आहे. भारताच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवून आपला अपमान केला आहे. या हल्ल्यानंतर जो शांततेबद्दल बोलेल त्याचे तोंड काळे करा. त्याची गाढवावर धिंड काढा, असेही कंगना म्हणाली.” यावर ट्विट पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट केले आहे कि,’व्यवसायात समस्या येऊ लागल्यात की काही लोक ‘नॅशनल कार्ड’ खेळतात, असे ट्विट रबियाने केले आहे.’ विशेष म्हणजे, आपल्या या ट्विट मध्ये तिने कंगना राणौतला टॅग केले आहे. सोशल माध्यमांद्वारे कलाकारामध्ये भारत पाकिस्थान कोल्डवॉर सुरु झाले आहे.\n#HBD बॉलीवूडच्या ‘बेबोचा आज वाढदिवस, 39 व्��ा वर्षात केल पदार्पण\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम\nपुलवामा हल्ल्यासारखी परिस्थितीच महाराष्ट्रातील लोकांचा मूड बदलू शकते – शरद पवार\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करणार भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी\nभारतासोबत बॅकडोअर डिप्लोमसीचा वापर करा, युएईचा पाकला सल्ला\n‘या’ खलनायकाचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nदहशतवादाला पाठींबा देणे पाकने थांबवले नाही तर देशाचे तुकडे होतील\nटाइम्स च्या क्रमवारीत पुणे विद्यपीठाची घसरण\nपाकिस्तान पुन्हा तोंडघशी : भारतविरोधी भूमिका घेताना झाला गोंधळ\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/maval-shirur-baramati-lok-sabha-2019-511866-2/", "date_download": "2019-09-21T23:30:34Z", "digest": "sha1:LOOZ4DSBLOKZRCXEXUMZEGAOYFOI2M4H", "length": 24802, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसभेचा आखाडा : युती-आघाडीमध्ये रस्सीखेच; लक्ष्मण जगताप, जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक | Dainik Prabhat", "raw_content": "\nलोकसभेचा आखाडा : युती-आघाडीमध्ये रस्सीखेच; लक्ष्मण जगताप, जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक\nपिंपरी – राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्यानंतर अखेर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. युती आणि आघाडीने “खुणगाठ’ बांधल्यानंतर मित्रपक्षांची जमवाजमव सुरू झाली आहे. युतीचा “बाण’ सुटल्यानंतर खासदार खुशीत असले तरी पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा जिंकण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादीने ठेवले आहे. त्यासाठी बारामतीसह मावळ आणि शिरुर काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सेना-भाजपने “युती’चा पेपर सोडविला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झालेली “गट्टी’ राजकीय गणिते बदलणारी ठरेल. खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहेत. आता “पालघर’च्या धर्तीवर मावळची जागा भाजपला मिळावा, याकरिता आमदार लक्ष्मण जगताप समर्थक एकवटले आहेत. त्यामुळे शिवसेनेला “लढाई’ सोपी राहिली नाही, हे तितकेच खरे आहे.\nमावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मागील दोन टर्म “मावळ’वर सेनेचे वर्चस्व राहिले. 2009 मध्ये गजानन बाबर आणि 2014 ला श्रीरंग बारणे यांच्या रुपाने सेनेने विजयी पताका रोवली. आगामी निवडणुकांबाबत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभेच्या आखाड्यासाठी “ऍक्टिव्ह’ झाल्याचे अधोरेखित झाले आहे. राजकीय हालचाली पाहता लोकसभेची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षासाठी म्हणावी तितकी सोपी राहिली नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nखासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार निश्चित मानले जाते. तशी तयारीत बारणे यांची आहे. आपणच सेनेचा पुढचा खासदार होणार असा आत्मविश्वास बारणे बोलून दाखवत आहेत. त्यादृष्टीने खासदार बारणे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात कमालीचे “ऍक्टिव्ह’ झालेले दिसतात. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा घाटाखाली (पनवेल, उरण, कर्जत) वाढलेला जनसंपर्क नोंद घेण्यासारखा आहे.\nविद्यमान खासदार इच्छुक असल्यामुळे सेनेकडून लोकसभेसाठी पक्षने���ृत्त्वाने दुसरा पर्याय शोधलेलाच नाही, त्यामुळे बारणेंना पक्षाकडून आपसूक “हिरवा कंदील’ मिळालेला दिसतो. 2009 पेक्षा 2014 मध्ये सेनेच्या उमेदवाराचा मतांचा टक्का सात टक्क्यांनी घटला आहे, याकडे सेना नेतृत्त्वाला विचार करायला लावणारा आहे.\nमागील दोन टर्म शिवसेनेकडे असलेला मावळ खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. पार्थ पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते दौरे पाहता ते आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप पुन्हा “मावळ’च्या लढाईसाठी इच्छुक आहेत, असे त्यांच्या समर्थकांमधून दिसून येत आहे. गतवेळी जगताप यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या (मनसे) पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. 2014 चा सामना कमालीचा रंगतदार झाला होता. त्यावेळी सेनेचे श्रीरंग बारणे यांना जगताप यांनी झुंज दिली होती. श्रीरंग बारणे यांचा एक लाख 57 हजार 394 मतांनी विजय झाला. आता जगताप समर्थक नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मावळ भाजपला मिळावा, यासाठी वारंवार साकडे घालत आहेत. युतीनंतरही लक्ष्मण जगताप 2014 च्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे ते श्रीरंग बारणे यांना मदत करतील, हे शंकास्पद वाटत आहे.\nपार्थ पवार विरूद्ध श्रीरंग बारणे\nसेना-भाजपची युती झाल्याने आघाडीला “मावळ’मध्ये विजयाची संधी असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. राष्ट्रवादीकडून तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू असली तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. मागील टर्मला सेनेतून बाहेर पडलेले राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. अखेर नार्वेकर बळीचा बकरा ठरले. त्यावेळी श्रीरंग बारणे (सेना), लक्ष्मण जगताप (शेकाप) आणि राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) यांच्यात प्रमुख लढत झाली. अन्य उमेदवार नावापुरते दिसले. राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे “घरचा’ उमेदवार देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. एकंदरीतच सेना आणि राष्ट्रवादीसाठी “मावळ’ची लढत सोपी राहिली नाही. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मत���ारसंघ आहे. घाटाखालच्या उमेदवारापेक्षा (पनवेल, उरण, कर्जत) घाटावरील (पिंपरी, चिंचवड, मावळ) उमेदवाराला पसंती देतील, असे दिसते. सध्याची राजकीय स्थिती पाहता पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात चुरशीची\nराजकीय सरमिसळ असा मतदारसंघ\nमावळ लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कोणत्याही एका पक्षाच्या छताखाली नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेला मतदारसंघ आहे. विरोधकांच्या मत विभाजनामुळेच मागील दोन टर्म शिवसेना वरचढ ठरली आहे. 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर लोकसभा लढविली होती. आताही त्यांचे समर्थक त्यांनी लोकसभा लढवावी, म्हणून प्रयत्नशील आहेत.\n“या’साठीच करतात जगताप समर्थक दावा\n“मावळ’कडे विधानसभानिहाय पाहिले, तर चिंचवड (लक्ष्मण जगताप), मावळ (बाळा भेगडे), पनवेल (प्रशांत ठाकूर) हे भाजपचे आमदार आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड, पिंपरी आणि उरणमध्ये सेनेचे अनुक्रमे ऍड. गौतम चाबुकस्वार आणि मनोहर भोईर प्रतिनिधीत्व करतात. ही निवडणूक सेनेसाठी अस्तित्त्वाची मानली जाते. तर सेनेचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी राष्ट्रवादीला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.\nराजकीय साटंलोटं : “मावळ’ भाजपला हवाय\nपालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित खासदार आहेत. 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या 29 हजार 572 मतांनी पराभव झाला. त्यामुळे सेना-भाजपच्या पक्षनेतृत्वामधील दरी रुंदावली होती. युतीच्या नव्या फॉर्म्युल्यामध्ये “पालघर’ची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. याशिवाय “मावळ’ची जागा आता भाजपला देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत मावळ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे “मावळ’ भाजपला मिळावे. याशिवाय युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंगळवारी (दि. 19) पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि “पालघर’च्या धरर्तीवर “मावळ’ भाजपला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nराष्ट्रवादी, लक्ष्मण जगताप, जयंत पाटील एकत्र\nमागील टर्मला आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करून शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळवली. दरम्यानच्या काळात शेकापकाडून लढलेले जगताप यांनी भाजपची वाट धरली. त्यात ते आमदार झाले. सध्या जगताप आणि बारणे यांच्यात टोकाचे वैर दिसते. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांनी राजकारणात “एन्ट्री’ करण्याचा चंग बांधला आहे. शिवसेना-भाजपची झालेली युती पाहता लक्ष्मण जगताप, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची “आघाडी’ झाल्यास युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगलाच घाम गाळावा लागेल, यात शंका नाही.\nभाजपा खऱ्या अर्थाने ‘पार्टी विथ डिफरन्स’; जयंत पाटलांची टीका\n#व्हिडीओ : मोगलांना जे जमले नाही, ते राज्य सरकार करत आहे – जयंत पाटील\nभरणे मामांकडे शिकवणी लावायला पाहिजे होती\nमतपत्रिकेवर मतदान झाल्यास अस्तित्व संपण्याची भाजपला भीती – जयंत पाटील\nजयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र चालवण्याची क्षमता – शरद पवार\n‘तर भाजप शिवसेनेलाही संपवेल’\nराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी ‘रुपाली चाकणकर’\nअहिर यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही – जयंत पाटील\nराष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रदेशाध्यक्ष ठरविणार उमेदवार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\n���र प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dangerous-ulhasnagar-biker-falls-into-open-drainage-manhole-during-rains-maharashtra-388560.html", "date_download": "2019-09-21T23:44:31Z", "digest": "sha1:22YB5VLN42QJ2TR5D6F5JC6ICFL453D7", "length": 7417, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT : प्रवास सांभाळून करा ! उघड्या गटारात गेली बाईक, अन्... Dangerous ulhasnagar biker falls into open drainage manhole during rains Maharashtra | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nSPECIAL REPORT : प्रवास सांभाळून करा उघड्या गटारात गेली बाईक, अन्...\nSPECIAL REPORT : प्रवास सांभाळून करा उघड्या गटारात गेली बाईक, अन्...\nगप्पा संगीता चितळेंशी (भाग : 1)\nगप्पा संगीता चितळेंशी (भाग : 2)\nआणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का \nआणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का \nगप्पा विजय गटलेवारशी (भाग : 1 )\nगप्पा विजय गटलेवारशी (भाग : 2 )\nदहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का \nदहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का \nगप्पा संजू हिंगेंशी (भाग : 1 )\nगप्पा संजू हिंगेंशी (भाग : 2 )\nगप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ���याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-water-budget-19419", "date_download": "2019-09-22T00:19:20Z", "digest": "sha1:YHYQ3G3W5AFSQZ2JUQEGN7BQU66L4ANR", "length": 23888, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on water budget | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजललेखा अहवाल : अर्धवट आणि अवास्तवही\nजललेखा अहवाल : अर्धवट आणि अवास्तवही\nशुक्रवार, 17 मे 2019\n२०१६-१७ चा जललेखा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मला वाटले यात काही सुधारणा केल्या असतील, पण अपेक्षा भंग झाला. मुख्य लेखा परीक्षकांना २८ एप्रिल २०१९ रोजी पत्र लिहून परत एकदा मी या अहवालाबाबत आक्षेप घेतले आहेत. काय सांगतो २०१६-१७ चा जललेखा अहवाल पाहूया...\nथेंब थेब पाण्याचा हिशेब लागावा, असा आग्रह सध्या धरला जातो आहे. तो रास्तही आहे. ग्रामीण भागात हा विचार पोचला आहे. सिंचन प्रकल्पांच्या सुशिक्षित व उच्चविद्याभूषित कर्त्याधर्त्यांना मात्र जललेखाची संकल्पना मनापासून मान्य नसावी, असे दिसते. जललेखा अहवाल, २०१६-१७ हा त्याचा पुरावा जल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयांनी विहित कार्यपद्धती आधारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सिंचन प्रकल्पांच्या पाणीवापराचे हिशेब (अकाउंटस) ठेवणे प्रथमपासूनच अपेक्षित होते. त्या हिशेबांचे त्रयस्थ परीक्षण म्हणजे जललेखा (वॉटर ऑडिट). प्रत्येक सिंचन प्रकल्पात पाण्याचे हिशेब लागावेत, जल व्यवस्थापनात शास्त्रीयता व पारदर्शकता यावी, जल व्यवस्थापनाची कार्यक्षमता उत्तरोत्तर वाढावी एवढेच नव्हे, तर समन्याय प्रस्थापित व्हावा, हे जललेखाचे हेतू आहेत. वाल्मीतील एक प्राध्यापक या नात्याने जललेखा-प्रक्रियेशी प्रथमपासून डिसेंबर २०११ पर्यंत म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत माझा जवळून संबंध आला. पीआयपी म्हणजे पाण्याचे हंगामपूर्व अंदाजपत्रक न करता, पाण्याचे व सिंचित क्षेत्राचे मोजमाप न करता, पाणी-चोरीचा उल्लेखसुद्धा न करता, अशास्त्रीय व अविश्वासार्ह आकडेवारीच्या आधारे जललेखा करून फसवणूक केली जात आहे, हे लक्षात आल्यावर २००९-१० च्या जललेखा अहवालाबाबत आक्षेप घेणारा एक लेख मी जलसंपदा विभागास १७ ऑगस्ट २०११ ला सादर केला होता. शासनाने तो अहवाल माघारी घ्यावा, अशी मागणी केली होती. तेव्हा शासनाने जललेखा-प्रक्रियेत सुधारणा करण्याऐवजी अहवाल तयार करणेच बंद केले.\nआता इतक्या वर्षांनंतर परत जललेखा अहवाल प्रकाशित व्हायला लागले. २०१६-१७ चा जललेखा अहवाल वाचनात आला. मला वाटले काही सुधारणा केल्या असतील, पण अपेक्षा भंग झाला. मुख्य लेखा परीक्षकांना २८ एप्रिल २०१९ रोजी पत्र लिहून परत एकदा मी आक्षेप घेतले आहेत. काय सांगतो २०१६-१७ चा जललेखा अहवाल पुढे दिलेल्या तपशिलाबाबत दस्तूरखुद्द जललेखा परीक्षकांनीच कबुल्या दिल्या आहेत.\n- ६४ मोठे, २५४ मध्यम, २१८६ लघु अशा एकूण २५०४ प्रकल्पांचा जललेखा करण्यात आला. (विस्तार भयास्तव लघु प्रकल्पांचा तपशील येथे देण्यात आलेला नाही)\n- २०१६-१७ या वर्षात प्रत्यक्ष उपयुक्त साठा ३० हजार ९८२ दलघमी एवढा होता. त्यातून झालेल्या पाणीवापराची टक्केवारी पुढीलप्रमाणे - बाष्पीभवन (१४), बिगर सिंचन (१५), सिंचन (६३) आणि विनावापर शिल्लक (७)\n- ६४ मोठ्या प्रकल्पांपैकी १८ प्रकल्पांनी (२८ टक्के) आणि २५४ मध्यम प्रकल्पांपैकी १०१ प्रकल्पांनी (४० टक्के) पाण्याचे अंदाजपत्रक (पीआयपी) केले नव्हते. पीआयपी केलेला नाही, ही वस्तुस्थिती असताना तसे न म्हणता ‘पीआयपी’ च्या रकान्यात माहिती भरली नाही, असे अहवाल म्हणतो.\n- ५ मोठ्या व ३८ मध्यम प्रकल्पांची ‘पीआयपी’च्या तुलनेतील कामगिरी ५० टक्क्यांपेक्षा कमी होती.\n- प्रकल्पीय गृहितकाच्या तुलनेत काही प्रकल्पात फार जास्त बाष्पीभवन दाखवले आहे. उदाहरणार्थ, वान (१४६ टक्के), ऊर्ध्व प्रवरा समूह (१४६ टक्के), ऊर्ध्व वर्धा (१७० टक्के), कन्हेर (१३६ टक्के), उळशी (१५६ टक्के), उरमोडी (१६२ टक्के)\n- १३० हेक्टर / दलघमी या निकषानुसार १२ मोठ्या व २६ मध्यम प्रकल्पांची कामगिरी ६० टक्क्यांपेक्षा कमी होती, तर ४ मोठ्या व ३३ मध्यम प्रकल्पात काहीच ताळमेळ लागला नाही. (हेक्टर/दलघमी हा निकषच मुळात अशास्त्रीय आहे, कारण त्यात पीक, पिकाची सिंचनाची गरज, पाणी-पाळ्यांची संख्या आदींचा विचार नाही)\n- कालव्यांची वहनक्षमता ११ मोठ्या प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा कमी, तर ३७ मोठ्या प्रकल्पात अवास्तव दाखवण्यात आली आहे.\n- मोठ्या प्रकल्पात १३७९ दलघमी आणि मध्यम प्रकल्पात ६०५ दलघमी, असे एकूण १९८४ दलघमी पाणी सिंचन वर्ष अखेर विनावापर शिल्लक राहिले. शेतीचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवायची पूर्व तयारी म्हणून काही धरणात पाणी का शिल्लक राहते, याचा अभ्यास न करता फक्त पाणीवापर होत नाही, अशी हाकाटी करून तसे रेकॉर्ड तयार करणे हा तर हेतू नाही\n- पाणी-चोरी खुलेआम होत असताना तिचा उल्लेख अहवालात नाही. पाणीचोरीची आकडेवारी दर्शवण्यासाठी विहित नमुना उपलब्ध नाही, असा खुलासा संबंधित अधिकाऱ्याने वर्तमानपत्रात केला. काय बोलावे\nपरिस्थिती अशी उद्वेगजनक असताना प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र (२२.७६ लक्ष हेक्टर) मात्र ‘पीआयपी’तील गृहितापेक्षा (१९.१५ लक्ष हेक्टर) जास्त आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए\nजललेखा अहवालांबाबत जलसंपदा विभाग गंभीर व प्रामाणिक नाही. क्षमता वृद्धीऐवजी फक्त आभास/प्रतिमा निर्माण करण्याकरिता केलेले एक वार्षिक कर्मकांड असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. महागड्या गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी आलेखांसह अहवाल छापला जातो. त्याची कोठेही दखल घेतली जात नाही. कोणालाही जबाबदार पकडले जात नाही. प्रकल्प-प्रकल्पातील मूळ जमिनी परिस्थितीत काहीही बदल होत नाही. अशास्त्रीय, अवास्तव, प्रत्यक्ष मोजमापावर न आधारलेली आकडेवारी बिनदिक्कत अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली जाते. चूक/अर्धवट माहिती आली व ती छापून टाकली (गार्बेज इन, गार्बेज आऊट) असे जललेखा अहवालांचे एकूण स्वरूप आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांचे शास्त्रीय जल व्यवस्थापन करण्याकरिता खालील बाबी किमान आवश्यक असतात. त्या मुळात आहेत का) असे जललेखा अहवालांचे एकूण स्वरूप आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांचे शास्त्रीय जल व्यवस्थापन करण्याकरिता खालील बाबी किमान आवश्यक असतात. त्या मुळात आहेत का वेळोवेळी त्यात सुधारणा करून त्या अद्ययावत केल्या गेल्या आहेत का वेळोवेळी त्यात सुधारणा करून त्या अद्ययावत केल्या गेल्या आहेत का अचूक व विश्वासार्ह आहेत का अचूक व विश्वासार्ह आहेत का हा तपशील आता प्रकल्पवार तपासला पाहिजे.\n- वितरण व्यवस्थेत पाण्याचे नियंत्रण व नियमन करण्याकरिता दारे व काट नियामक (क्रॉस रेग्युलेटर्स)\n- पाणी मोजण्यासाठी प्रवाह मापक / वॉटर मीटर\n- पाणीवापराच्या विश्वासार्ह नोंदी\nया किमान आवश्यक बाबींची पूर्तता होणार नसेल, तर जललेखा करतो म्हणण्याला तसा काही अर्थ नाही. कोणतेही सोंग फार काळ टिकत नाही\nप्रदीप पुरंदरे ः ९८२२५६५२३२\nसिंचन जलसंपदा विभाग विभाग sections पाणी water स्त्री सेवानिवृत्ती चोरी शेती farming धरण लेखक\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/videos-category/bollywood_express/page/12/", "date_download": "2019-09-21T23:50:07Z", "digest": "sha1:5IDHTVI2725SA7AQS2UN7SGAYYXC2BOP", "length": 9022, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood Videos,Latest Entertainment Videos of Bollywood | Page 12Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\n‘फुगे’ चित्रपटाचा टिझर पोस्टर...\nदेशापेक्षा मोठा कोणीही नाही...\nप्रत्येकाने अवयवदान करायला हवे...\nही वेळ सैनिकांप्रती आपली...\nकॅमेऱ्यासमोर रणवीर सिंगने उतरवले...\nरणवीर सिंगचा तरूणांना संदेश...\nपाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी...\nजॉन, सोनाक्षीने केला फोर्स...\n‘एम एस धोनी :...\nसर्जिकल स्ट्राईकबद्दल जॉन अब्राहम...\nविनोदाला मर्यादा हवी; तनिष्ठा...\nआयुषमान-आएशाचे ‘इक वारी’ साँग लाँच...\n‘तू जरुरत नही तू...\nतुला या स्क्रिप्टवर काम...\n‘रुस्तम’ का पाहावा याची...\nमोहेंजोदारो का पाहावा याची...\nशोभा डेंचे ट्विट फार...\nप्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘पिंक’...\nदेशात महिलांवर होणारे अत्याचार...\n‘प्यार मांगा है तुम्हीसे’...\nDishoom: ढिशुम चित्रपट का...\nKabali Movie: ‘कबाली’ पाहण्याची...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्��ांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=7588", "date_download": "2019-09-21T23:23:23Z", "digest": "sha1:M3SNXGKTRBN6RTVCZM2NJIYSRZPDV6LF", "length": 17543, "nlines": 132, "source_domain": "rajtantra.com", "title": "आपण समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे-प्रसाद कुलकर्णी | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या ��धिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » आपण समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे-प्रसाद कुलकर्णी\nआपण समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे-प्रसाद कुलकर्णी\nपालघर दि. 23 : आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपले जगणं विसरत चाललो आहोत. सकारात्मक विचार करुन आनंदी रहावे, अनेक चांगल्या गोष्टींचा स्वच्छंदपणे आस्वाद घ्यावा आणि निरोगी रहावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी पालघर येथे बोलताना केले. ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाड्.मय मंडळातर्फे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक संघ (तारापूर) यांच्यासाठी आयोजीत आनंद यात्रा या कार्यक्रमात बोलत होते.\nआयुष्यात आपल्याला दैवाने व समाजाने खुप सार्या गोष्टी दिलेल्या आहेत. समाजाप्रती आपण सदैव कृतज्ञ असले पाहीजे. आपली कर्मे सदैव चांगली असली पाहीजेत असेही विचार प्रसाद कुलकर्णी यांनी मांडले. या व्याख्यानात त्यांनी मंगेश पाडगावकरांच्या अनेक कवितांचे सादरीकरण केले. तसेच शेरो- शायरी, किस्से सांगून व्याख्यानात रंग भरला.\nकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. विवेक कुडू यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी महाविद्यालयाचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठांतर्फे सुरेश के. सावे, सुजाता सावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात प्रा. विवेक कुडू यांनी स्व-लिखित चोपी ही कथा सादर करुन ज्येष्ठांना एका वेगळया जगात नेले. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, कनिष्ठ महाविद्यालय कार्यकारीणी समितीचे अध्यक्ष धनेशभाई वर्तक, सदस्य धराधर पाटील, अमिता राऊत तसेच हरेश्वर दा. सावे, उदयन सावे, केसरीनाथ सावे, निरज राऊत, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम पाटील, अनंत पाटील इ. मान्यवर प्रसाद कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुभाष मेस्त्री, सदानंद सावे यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली\nNext: आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खू��, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://starmarathi.me/if-you-want-to-achieve-success-then-read-exactly/", "date_download": "2019-09-21T23:59:02Z", "digest": "sha1:XIYU2RCWKBQHAXNH4D5OUL2WIAGPNHB4", "length": 10364, "nlines": 129, "source_domain": "starmarathi.me", "title": "यश मिळवायचं असेल तर नक्की वाचा !! – STAR MARATHI", "raw_content": "\nयश मिळवायचं असेल तर नक्की वाचा \nयश मिळवायचं असेल तर नक्की वाचा \nसध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येतं की भारतीय तरुणाई हे क्षणिक गोष्टी कडे भरपूर वळली आहे. लैंगिक गोष्टी च्या जास्त आहारी गेली आहे. ज्या की खूप क्षणिक आहेत. मोबाईल वर दिवसदिवसभर गेम खेळून स्वतःला गरज नसतानाही व्यस्त करून घेतलं आहे. या सगळयांचे परिणाम जे दिसून येतात ते मात्र भयानक आणि हानिकारक शिवाय कोणतेच नाही येत.\nआज कुणालाच प्रेम नसून शारीरिक आकर्षण आहे. जास्त काळ टिकणारी गोष्ट नसून ती क्षणिक आहे हे कुणालाच कळत नाही ये. यश मिळवण्यासाठी हे करणं खुप गरजेचं आहे. काय गरजेचं आणि काय गरज नसलेल हे ओळखता आलं पाहिजी. आज देशात कितीतरी बेरोजगार आहेत. ज्यांना नोकरी ही नाही आणि काम ही नाही. हे सगळं योग्य वयात योग्य न घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आहेत. कधी काय करायचं याची अक्कल आली की यश हमखास मिळतं.\nयश मिळवायचं असेल यर घ्या ही काळजी.\n२)लोक काय म्हणतात ते सोडा आणि लोकां���ा काय वाटतं ह्या प्रथेला मोडा.\n३) प्रयत्न करत रहा.\n४) ऐकावे जनाचे करावे मनाचे.\n५) क्षणिक सुखांपासून लांब रहा.\nमाणूस जेव्हा स्वतःच्या प्रेमात पडून अहंकारी होतो. जेव्हा तो इतरांनी केलेली गरज विसरतो. ज्या वेळेस अडचणी होत्या तेव्हा केलेली मदत विसरतो. मी पणा पुरून उरतो. दुसऱ्याला कमी लेखतो. समोरच्याला चुकीचं ठरवतो. नकारत्मक गोष्टी कडे जास्त वळतो. अश्या बऱ्यापैकी गोष्टी मुळे माणूस सहसा अपयशी होतो. अपयश हे यशा जवळचं असतं फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजी.\nमनस्थिती स्थिर ठेवा. नेहमी चांगली कामे करा. दुसऱ्याचा चांगला विचार करा. नकोशा वाटणाऱ्या गोष्टीवरून मनाला दूर हटविणे शिका, अश्या गोष्टींशी निगडित असलेल्या तुमचा भावनिक आवेश संपवून टाका. सुखाकडे धावा पैश्याकडे नाही. कपटीपणा सोडा. सकारात्मकता घेऊन जगा.\n१) मोबाईल हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो.\n२) प्रेम ,प्रेमभंग मध्ये अडकून वेळ वाया घालवणं.\n३) एकटेपणा अडथळा होऊ शकतो.\n४)घरून बंधन येन. हा पण अडथळा ठरू शकतो.\nयश मिळवायचं असेल तर स्वतःला झोकून देऊन सकारात्मक तेचि वाट धरली तर जगात काहीच अशक्य नाही. यशाची वाट धरण्यासाठी स्वतःला आनंदाने जीवनातील प्रत्येक क्षण हा सकारात्मक रित्या साजरा केला पाहिजी.\nयश म्हणजे काय तर \nआनंद. सुख. समाधान. आणि या जगात जिवन्त असल्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यश. असं यश मिळवायचं असेल तर जगासारखी नव्हे तर जगावेगळी गोष्ट करा. यश मिळणार. आणि ते मिळालेलं यश तुमच्या हातात असणार.\nबिग बॉस मराठी सिझन २ – नेहा आणि अभिजीत केळकरमध्ये भांडण \nबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\nखरी मज्जा करण्यासाठी ५ दिवसाचा “गोवा” ट्रिपचा प्लॅन देतो आहोत.…\nपान खाण्याची सुरुवात कशी झाली आणि ह्या ‘नवाबी शौक’ चे फायदे काय आहेत तुम्हाला माहिती…\nपथरी/मुतखडा असेल तर करा “हा” घरेलू उपाय; १५ दिवसांत निदान.\nचहा ह्या पेयाला उगीच नाही अमृततुल्य मानलं गेलंय.. जाणून घ्या याचेही काही फायदे..\nआपल्या बाळावर शिवसंस्कार �...\nबाळाच्या काळजीने रायगडाचा कडा खाली उ�\nशहिदांसाठी भारत की वीरच्य...\nजम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात\nपल्लवी बद्दल काय लिहावं का...\nपल्लवी, खूप कमी वेळा होतं असं पण काय लि�\nहि छोटीशी मुलगी काढणार ११ �...\nभन्नाट इच्छा शक्ती आणि लहानपणापासून �\nअमित ठाकरेंच्या लग्नाला द�...\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी �\n४ महिन्यात “तुळसी” मिळ�...\nकमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायद्य�\nमित्रांनो आपल्या देशातील बहुतांश जनत\nस्वतःचा जीव धोक्यात घालून ...\nमित्रांनो शिवशाही आणि अपघात आता हे सम�\n९ वर्षांपूर्वी लावलेली चं�...\nचंदनाची शेती ही अतिशय दुर्मिळ प्रकार�\nलागोपाठ ७ दिवस रात्री झोपण...\nथंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवड�\nतुमच्या कडे काही लेख असतील तर आम्हाला पाठवा तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू Starmarathi1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/vidhan-sabha-50-50-formula-is-impossible-for-the-shivsena-bjp-alliance-said-by-leader-chandrakant-patil-mhrd-402052.html", "date_download": "2019-09-21T23:58:00Z", "digest": "sha1:CYD45ZXPSCH3L3QP6DFPY5GP6N7OMBHC", "length": 20786, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nसेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत\nभाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला अशक्य असल्याचं म्हटलं आहे. 135 -135 जागांमध्ये आमची ओढाताण होईल याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.\nनागपूर, 24 ऑगस्ट : लोकसभेनंतर आमचा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असं सांगणारे भाजप-सेना नेते अद्यापही जागावाटपाबाबत एकमतावर नसल्याचं दिसत आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजप युतीच्या आणाभाका घेत असताना दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला अशक्य असल्याचं म्हटलं आहे. 135 -135 जागांमध्ये आमची ओढाताण होईल याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. नागपुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमित्रपक्षांच्या 18 जागा सोडून 288 जागांपैकी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजपला प्रत्येक��� 135 जागा मिळू शकतात. मात्र, आता भाजपनं नकारात्मक सूर आळवायला सुरुवात केल्यानं जागावाटपावरून युतीचं बिनसणार का असा प्रश्न आता निर्माण होतो.\nलोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती केली. सेना-भाजप युती ही राज्यातली सर्वात जुनी युती असली तरी त्यामधले तणाव जगजाहीर आहेत. एवढंच काय महाराष्ट्र भाजप आणि केंद्रीय पातळीवरचा पक्ष यांच्यामध्येही किती जागा शिवसेनेला द्यायच्या याबाबत एकमत नाही. शिवसेनेला 288 पैकी फक्त एक तृतीयांश जागाच द्याव्यात अशी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची भूमिका आहे. अगदीच आग्रह झाला आणि केंद्राकडून हस्तक्षेप झाला, तर जास्तीत जास्त 100 जागा शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार आहे.\nदुसरीकडे शिवसेना निम्म्या जागा मिळाल्या तरच युती या भूमिकेवर ठाम आहे. भाजप - सेनेत मोठा भाऊ कोण याविषयी खूप वेळा चर्चा झाली. पण आमचा फॉर्म्युला ठरला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे सांगितलं. पण जागावाटपाबद्दल दोन्ही पक्ष आपापला हट्ट सोडायला तयार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे युतीमध्ये पुन्हा ठिणगी पडणार असं दिसतंय.\nइतर बातम्या - BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू\nमागच्या वेळी भाजपने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याची घोषणा केली नव्हती. याही वेळी मुख्यमंत्रिपदी कोण याविषयी आधी चर्चा नको अशी शिवसेनेची भूमिका आहे. आदित्य ठाकरे यांचंही नाव मध्यंतरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे येत होतं. उलट राज्यातले मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मीच मुख्यमंत्री होणार, असं स्वतः फडणवीस यांनीदेखील जाहीरपणे म्हटलं आहे. त्यामुळे सेना- भाजप युतीचा पेच सुटण्याची चिन्हं नाहीत.\nइतर बातम्या - मुंबईत मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच केला लेकीवर बलात्कार, रोज पाजायचा दारू\nयातच शुक्रवारी (23 ऑगस्ट)उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रधानमंत्री फसल योजनेवर जोरदार टीका केली. पीक विम्याचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला आहे. सरकारमध्ये ��सूनही सरकारला कारवाईची मागणी करणं, सरकारी योजनेवर टीका करणं हे शिवसेनेचं धोरण पाहता ही निवडणूकपूर्व तयारी असल्याचं बोललं जात आहे.\nइतर बातम्या - खुनाच्या आरोपाखाली तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष\nही प्रधानमंत्री फसल योजना विमा कंपनी बचाव योजना होऊ नये अशा शब्दांत त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे असल्याचे आणि आपण त्याचा पाठपुरावा करणार असल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-09-22T01:00:47Z", "digest": "sha1:NHGK6NEIWKTQ2377TACXLRDUPSF6UK7R", "length": 2842, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अॅशली नर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\n(अॅशली नर्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nअॅशली रेनाडल्डो नर्स (२२ डिसेंबर, इ.स. १९८८:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nपूर्ण नाव अॅशली रेनाल्डो नर्स\nजन्म २२ डिसेंबर, १९८८ (1988-12-22) (वय: ३०)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, ��िस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-09-21T23:33:06Z", "digest": "sha1:URNPEYQEE66E22B47MDUSBJG7ABEFBAU", "length": 3750, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९३० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ९३० मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowonspecial-article-mahatma-gandhi-jayanti-12598", "date_download": "2019-09-22T00:18:37Z", "digest": "sha1:JADJSH33Y5XI664SFSXUJR7G5DSM7MVD", "length": 24159, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon,special article on mahatma gandhi jayanti | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगांधीजींची लोकशाहीवादी निर्णय प्रक्रिया\nगांधीजींची लोकशाहीवादी निर्णय प्रक्रिया\nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nआपल्या सगळ्यांना समग्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सर्वांच्या भावनांचा आदर करणाऱ्या भारत देशात राहण्यास नक्कीच आवडेल. आणि हेच गांधींजींचे स्वप्न होते. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याच्या, काम करण्याच्या दाखविलेल्या मार्गावर चालू या.\nमाझ्या वडलांचे मित्र आणि हिंदुस्थानचे संपादक रतनलाल जोशी यांनी मला गांधीजींच्या निर्णय क्षमतेची एक उत्कृष्ट कथा सांगितली होती. कोणताही निर्णय घेताना महात्मा गांधी काॅँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सभासदांसोबत चर्चा करीत असत. आणि त्यातून सर्वांचे मत जाणून घेतले जात असे. ‘‘बापू आम्हा सर्वांना हे माहीत आहे ���ी अंतिम निर्णय हा आपलाच असतो तर मग सर्वांचे मत जाणून घेण्याचा हा ड्रामा तुम्ही का करीत आहात’’ अशी तक्रार एकदा डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी काॅँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये केली. तेव्हा गांधीजीसह सर्व सभासद मोठमोठ्याने हसू लागले. अत्यंत बुद्धीमान आणि समजूतदारपणामुळे गांधीजी हे सर्वांना अत्यंत सुरक्षित असे व्यक्तिमत्त्व वाटत होते. इतरांचे मत जाणून घेण्यात त्यांना धोकादायक वाटले नाही. १९३० मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी मात्र त्यांच्या निर्णय प्रक्रियेच्या सर्वोच्चत्तम स्थानामध्ये बाधा आणली होती. परंतु गांधीजींनी याबाबत वाईट वाटून तर घेतलेच नाही तसेच सुभाषचंद्र बोस यांच्यावर वैयक्तिक टीकासुद्धा कधी केली नाही. त्यांचे बोस बरोबरचे संभाषण हे तत्त्वावर आधारित आणि स्वातंत्र्य लढा कोणत्या दिशेने न्यायचा अशा मुद्द्यांवरच व्हायचे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा त्यांचे सहकारी मेजर जनरल बी. सी. खंडुरी यांना सांगितले होते, एका थोर नेत्याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे विशाल हृदय आणि क्षमा करण्याची क्षमता हा आहे. महात्मा गांधींमध्ये हा गुण खच्चून भरलेला होता. आज आपण मात्र सर्वांना एकत्र घेऊन संभाषणाची कला हरवून बसलो आहोत.\nस्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक मते-मतांतरे होती. स्वातंत्र्य कसे मिळवायचे याबाबतचे मार्ग वेगवेगळे होते. लढा-झुंज देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय आदीं करीत होते. ब्रिटिशांनी या देशातील हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याचे काम केले. या दोहोंसोबत इतरही काही घटक आणि सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांवरच थेट हमलाच केला असे असतानादेखील गांधीजींनी आपला शांततेचा, चर्चेचा मार्ग सोडला नाही. आपल्या या मार्ग आणि कृतीबद्दलसुद्धा ते सतत विस्ताराने इतरांना समजूनच सांगत होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अध्यात्मिक वळण देत अगदी उच्च पातळीवर चर्चा, संभाषण चालूच ठेवले. आपण भारतीयसुद्धा ब्रिटिशांच्या बरोबरीचेच आहोत, हा आत्मविश्वास त्यांनी भारतीयांमध्ये निर्माण केला. आणि जागतिक महासत्ता असलेल्या ब्रिटिशांना शांततेच्या मार्गाने पराभूत करू शकतो, हे दाखवून दिले. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अशा परिस्थितीमध्ये देखील गांधीजींनी आवाज दिल्यावर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि आपण अशक्यप्राय ते शक्य करू शकतो, याचा विश्वास दिला.\nआजची परिस्थिती अगदीच भिन्न आहे. आपण आर्थिककदृष्ट्या सक्षम आहोत. इंटरनेट, मास मीडियामुळे जग जवळ आले आहे. लोकांच्या महत्त्वाकांक्षा अनेक पटीने वाढल्या आहेत. या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा अनेक समस्यांमुळे पूर्ण होत नसल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढत आहे. वाढते नैराश्य दूर करण्याचे तर सोडाच त्यास प्रोत्साहन देण्याचे काम काही राजकीय पक्ष करीत आहेत. परिस्थिती अधिक विस्फोटक बसविण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रोत्साहन ठिणगी पेटून देण्याचे काम करीत आहे. या नैराश्येतून अनेक घटना घडत असल्याचे दैनंदिन बातम्यांमधून आपण पाहत आहोत. भारतासारख्या बहुलवादी समाज रचनेत जेथे २६ प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, अनेक धर्म, पंथ, जाती, संस्कृतीचे लोक एकत्र राहतात तेथे अनेक प्रकारच्या समस्या दररोज पुढे येत असतात. राजकीय नेत्यांनी जनतेच्या या समस्या दूर करीत त्यांना दारिद्र्य, अंधश्रद्धा, अंध विश्वास यांच्याविरोधात लढायला शिकविले पाहिजे.\nजीवनात उच्च उद्देश-ध्येय असतील तर संपूर्ण मानवदात त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देते, हे जगभरात विविध प्रसंगातून दिसून आले आहे. अशावेळी योग्य दिशेने चर्चा घडवून आणल्यास चांगला प्रामाणिक निर्णय घेतला जाऊ शकतो. नेमक्या अशा पद्धतीने गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशा पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रिया हरवून बसली आहे. अधिकारांचे केंद्रीकरण करून लोकांच्या मनामध्ये भय निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत चांगले राजकीय नेतृत्वच विस्कटलेली घडी नीट बसवून समाजातील प्रत्येक घटकांचा राष्ट्र उभारणीत सहभाग घेऊ शकते. सध्या सर्वच राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश आगामी लोकसभा निवडणूक जिंकून आपणच सत्तेत यायचा आहे. जनतेच्या अडचणी कमी करून राष्ट्राचा विकास करायचा कोणाच्याही ध्यानीमनीसुद्धा दिसत नाही. त्यामुळे गांधीवादी नेतृत्वासाठी आपण कोणत्याही राजकीय पक्षावर अवलंबून राहू शकत नाही. अशावेळी आपण प्रत्येकाने बदलाचा घटक बनायला हवे. आपण पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे आपले काम केले तर आपल्या���ूनच चांगले नेतृत्व उदयास येईल. असे झाले तरच देशाचा विकास आणि भरभराट होईल. आपण सर्व जण या देशाचे घटक आहोत, आपला जन्म येथे झाला, या मातीत आपण वाढलो आहोत. आपला धर्म, जात वेगळी अाहे, समस्या भिन्न अाहेत. परंतु आपल्या सगळ्यांना समग्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सर्वांच्या भावनांचा आदर करणाऱ्या भारत देशात राहण्यास नक्कीच आवडेल. आणि हेच गांधींजींचे स्वप्न होते. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करुन त्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याच्या, काम करण्याच्या दाखविलेल्या मार्गावर चालू या. शांततामय, प्रेममय वातावरणात संभाषणातून सर्वांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करू या...\n(लेखक शेती तसेच सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अाहेत.)\nसंप वन forest भारत स्वप्न महात्मा गांधी अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee हृदय बाळ baby infant गंगा नैराश्य राजकीय पक्ष political parties आग लोकसभा निवडणूक विकास लेखक\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/kulbhushan-jadhav-case-pakistan-pm-imran-khan-appreciate-icj-decision-not-return-kulbhushan-jadhav-to-india/108913/", "date_download": "2019-09-21T23:20:02Z", "digest": "sha1:LWRQ6NTKS56TLYQDTZO2ZLD3NSCTK4ZW", "length": 10321, "nlines": 106, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Kulbhushan jadhav case pakistan pm imran khan appreciate icj decision not return kulbhushan jadhav to india", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश ICJ च्या निर्णयावर पाकचे पंतप्रधान इम्रान खानचे ट्वीट\nICJ च्या निर्णयावर पाकचे पंतप्रधान इम्रान खानचे ट्वीट\nकुलभूषण जाधव यांच्या केससंबंधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजून निर्णय दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान\nकुलभूषण जाधव यांच्या केससंबंधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजून निर्णय दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत आपले मत मांडले आहे.\nआम्ही कमांडर कुलभूषण जाधवला सोडणार नाही किंवा भारतात परतही जाऊ देणार नाही. या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जाधव हे पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यातील दोषी आहे. परंतू पाकिस्तान या प्रकरणी कायद्यानुसार जाणार आहे.\nआंतरराष्ट्रीय न्याय कोर्टाने काल कुलभूषण जाधवप्रकरणी भारताच्या बाजूने निकाल दिला. कुलभूषण यांच्या फाशीवरील स्थगिती कायम ठेवताना, त्यांना झालेली अटक आणि त्यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश कोर्टाने पाकिस्तानला दिले. तसेच कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर असेस् (भारतीय दूतावासाशी संपर्क) देण्यात यावे, असेही कोर्टाने स्पष्ट केले. कुलभूषण जाधव यांना अटक करून पाकिस्तानने १९६३ सालच्या व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताने आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टात केला होता. त्यावर सुमारे दीड वर्षांच्या सुनावणीनंतर आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला.\nकुलभूषण जाधव यांची सुटका नाही\nभारताने आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टात पाकिस्तानी लष्करी कोर्टाचा निर्णय रद्द करून जाधव यांची सुटका करावी. तसेच त्यांना सुरक्षित भारतात पोहचू द्यावे, अशी मागणी भारताने केली होती. या मागण्या मात्र कोर्टाने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे कुलभूषण जाधव यांची सुटका होणार नाही. त्यांची सुटका करणे अथवा न करणे हे आता पाकिस्तानच्या हातात आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसंपादकीय : चंद्रकांतदादांची कसोटी\nराममंदिर प्रकरणी २ ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार – सुप्रीम कोर्ट\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nAssembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल\nमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार\nमॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nकाय आहे कार्पोरेट टॅक्स तो का कमी केला\n‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या ��रकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9D_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2019-09-22T00:12:12Z", "digest": "sha1:JVWONAATGZH2X6RZB7S5QJHWNIEQ3YL6", "length": 3685, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होजे हिमेनेझ लोझानो - विकिपीडिया", "raw_content": "\nहोजे हिमेनेझ लोझानो (मे १३, इ.स. १९३० - ) हा स्पॅनिश लेखक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/suicide/news/", "date_download": "2019-09-22T00:58:48Z", "digest": "sha1:GVXOUMKQCVJKPNR2KD5GDZ6JG43LHTGR", "length": 26691, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Suicide News| Latest Suicide News in Marathi | Suicide Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फ��टोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच���या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nदसक पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजेलरोड परिसरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय इसमाने आडगाव शिवारात गोदावरी नदीवरील दसक पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) घडली. ... Read More\nnashik police commissioner officeSuicideनाशिक पोलीस आयुक्तालयआत्महत्या\nनवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेची आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ... Read More\nअभ्यासासाठी मोठी बहिण रागावल्याने आठवीतील मुलीची आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअभ्यासाकडे कानाडोळा करीत असल्याचे तिच्या बहिणीच्या लक्षात आले. ... Read More\nकिडनी तस्करी: किडनी विक्रीचा सौदा करणाऱ्या युवकाच्या चुलत भावानेही केली आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोनच महिन्यांपूर्वी जुलै २०१९ मध्ये अतुलचाच चुलत भाऊ तसेच पुण्यातील त्याच्याच कंपनीत कार्यरत असलेल्या धीरज संतोष मोहोड यांनीही आत्महत्या केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ... Read More\nपोलीस अधीक्षक कार्यालयात व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; गुजर गँगविरुद्ध कारवाईची केली मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगुजर खान गँगने १ कोटीची मागितली होती खंडणी ... Read More\nव्हिडिओ: बागडेंनी फसवलं म्हणत मंगेशचे वडील ढसाढसा रडले \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमदतीसाठी बागडे यांच्याकडे शिफारस पत्र मागितले असता त्यांनी दिले नाहीत. ... Read More\nवडिलांच्या लिव्हर शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी तरूण चढला टॉवरवर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसहा महिन्यापासून शासनाकडून त्यांना मदत मिळाली नाही. ... Read More\nकुटुंबाकडून दुसऱ्या विवाहाचा आग्रह; वैतागून तरुणाचा पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतरुणाला पोलिसांनी तातडीने घाटीत दाखल केले. ... Read More\nआर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याची आत्महत्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबलभीम चौकातील एका पुस्तक विक्रीच्या दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ... Read More\nआंध्र प्रदेश विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी केली आत्महत्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केली आहे. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय ���ालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/54527", "date_download": "2019-09-21T23:41:26Z", "digest": "sha1:ENJ74GGVCUPKI5SO3SOLW7P4QBYXAC62", "length": 22895, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रायवळ/गोटी आंब्याचे सासव(सासम).....फोटोसहित | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रायवळ/गोटी आंब्याचे सासव(सासम).....फोटोसहित\nसाहित्य: ८ रायवळ/गोटी आंबे, अर्धी वाटी गूळ.\nवाटणासाठी: ओलं खोबरं अर्धी वाटी, सुक्या लाल मिरच्या २/३, १ चमचा मोहोरी.\nफ़ोडणीसाठी : १ चमचा तेल, १ चिमूट मेथ्याची पावडर, पाव चमचा हिंग, १ चिमूट हळद, कढिलिंब, चवीप्रमाणे मीठ.\nचला मंडळी......आता रायवळ आंबेच काय पण दशहराही आता बाजारातून अदृश्य होईल. निसर्ग नियमच आहे. आता दशहराला हापूसची मजा नाही पण चालसे\nअजूनही बाजारात एखादी मावशी असेलच रस्त्याकडेला रायवळ/गोटी आंब्यांची टोपली घेऊन. बघा आणि सीझन संपायच्या आत हे आंब्याचं सासव करूनच पहा.\nकृती: बाजारात रस्त्याकडेला बसणाऱ्या मावशीच्या टोपलीतून छान चांगले रायवळ आंबे निवडून घ्या. रेग्युलर फ़ळवाल्याकडून किंवा दुकानातून घेतल्यास ती गावरान रायवळ चव मिळेलच याची खात्री नाही. असो...घरी आल्यावर भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. नंतर अगदी थोड्या पाण्यात अर्धी वाटी गूळ चांगला विरघळून घ्या. मग आंबे सोलून घ्या. अगदी हलक्या हाताने. ही सालं उलटी करा...म्हणजे गराचा भाग वर येईल. पाण्यात घालून ही सालं आपल्याला स्वच्छ करून त्याच्याही सगळा रस काढायचा आहे. या गावठी आंब्यांच्या सालींचाही भरपूर रस निघतो .\nकोयी वेगळ्या ठेवा व सालं एका मोठ्या भांड्यात घ्या. या सालांवर चांगलं अर्धी पाऊण वाटी पाणी घालून सालं स्वच्छ करून घ्या. सालांचाही भरपूर रस निघतो.\nआता कोयी जरा जरा दाबून जेवढा रस निघेल तो सालांच्या रसात मिसळा. आणि कोयीही. या कोयी जेवताना चोखून खायला मजा येते. आता कळलं ना फ़ार मोठे किंवा हापूस का नाही घ्यायचा ते\nआता १ चमचा मोहोरी छोट्या कढईत कोरडीच भाजून घ्या. हे अगदी मंद गॅसवर करा. मोहोरी जळू देऊ नका. याच कढईत थेंबभर तेल टाकून त्यात २/३ सुक्या ब्याडगी मिरच्या भाजून घ्या. हे भाजलेले जिन्नस बाजूला ठेवा.\nयानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं, १ चमचा ही भाजलेली मोहोरी, भाजलेल्या सुक्या मिरच्या सगळं मिक्सरमधे बारीक वाटून घ्या.\nहे नीट वाटलं जावं यासाठी टीप: आधी मोहोरी, मिरच्या आणि थोडं मीठ एवढंच जर कोरडच वाटलं तर छान बारीक होतं. मग यात खोबरं घाला आणि लागेल तेवढं अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.\nआता हे वाटण कोयी आणि रसाच्या मिश्रणात घाला. डावाने सारखं करा. गुळाचे तयार केलेले पाणी यातच मिसळा. अंदाजाने मीठ घाला. आता फ़ोडणी करा.\nतेलात मोहोरी, मेथ्या पूड, हिंग, हळद, कढिलिंब हे सगळं घालून ही फ़ोडणी या मिश्रणावर ओता.\n.............. आंबे नुसते खायचे सोडून हे.....आंब्यावर फ़ोडणी वगैरे कशाला असले अरसिक प्रश्न विचारून कृपया रसभंग करू नये. करून पहा म��च प्रश्न विचारा.\nहे गार सर्व्ह करायचं की गरम हे न उकळता नुसतं मिश्रण करून फ़ोडणी घालून तसंच तोंडीलावणं म्हणून घेऊ शकता.\nउन्हाळ्यात हे थंडच छान वाटते. अगदी पोळी/भाताबरोबर.\n या अनादि अनंत आणि अनाकलनीय प्रश्नाचं उत्तर वर दिलेलं आहे.\nपण पावसाळ्यात मात्र व्यवस्थित उकळून गरम गरमच भात किंवा पोळीबरोबर छान लागेल. हे रायवळ आंबे अजूनही कुठे कुठे दिसतात. त्यामुळे पावसाळी हवेत हे आंब्यांचं सगळं मिश्रण मस्तपैकी चरचरीत फ़ोडणी घालून छानपैकी उकळा. व गरम गरमच सर्व करा.\nयालाच कोयांडे असंही म्हणतात.\nवाटणाचे जिन्नसः मोहोरी, ओलं खोबरं आणि ब्याडगी सुक्या मिरच्या\nकोयी आणि सालं ...शेजारी वाटण. ब्याडगी मिरच्या घेतल्यास वाटण छान गुलाबीसर होते.\nपांढर्या भांड्यात थोड्याश्या दाबून थोडा रस काढलेया कोयी...रसासह. शेजारच्या भांड्यात सालांचा रस.\nफोडणीचं सामान : मोहोरी, मेथी पावडर, हिंग जिरं आणि कढिलिंब.\nसर्व मिश्रणावर ओतलेली फोडणी\nव्यवस्थित ढवळून तयार सासव.\nप्रत्येकी २ कोयी असं प्रमाण धरावं.\nमाझी वहिनी.......आणि एकदा मंगला खाडीलकरांनी हे टीव्हीवर दाखवलं होतं पण त्यांनी हापूस आंबा वापरला होता. पण मी रायवळचाच आग्रह धरते.\nवाह...सासव मस्तच दिसतय. अगदी\nवाह...सासव मस्तच दिसतय. अगदी छान स्टेप बाय स्टेप रेसिपी खूप आवडली. पदार्थाची कृती आणि फोटो दोन्हीही मस्तं.\nमानुषी, वॉव किती मस्त स्टेप\nवॉव किती मस्त स्टेप बाय स्टेप समजावुन सांगितलस..\nमस्त . स्टेप बाय स्टेप फोटो\nमस्त . स्टेप बाय स्टेप फोटो सुंदर . आवडती रेसिपी.\nबाकी मोजल्यावर टोपलीत १३ आंबे\nबाकी मोजल्यावर टोपलीत १३ आंबे दिसताहेत.. त्यातुन ८ वजा केल्यावर ५ उरायला हवे. पण टोपलीत तर ४च दिसताय ..\nगोलमाल है भाई सब गोलमाल है..\nआत्ता बोल..एक आंबा अधल्यामधे गेला कुठं \nटिने....तू बाज नही आएगी ........:खोखो: त्ये आमचं शीक्रेट हय ........:खोखो: त्ये आमचं शीक्रेट हय\nटीना , त्या सालांच्या टोपलीत\nटीना , त्या सालांच्या टोपलीत बघ एखादी कोय दिसतेय का \nरायवळ आंबे पहिल्यापसून आवडतात , प्ण माहेरी कधी हा प्रकार खाल्ला नाही .\nआता साबा मस्त बनवतात . अगदी तुमच्या फोटोत दिसतय तसच यम्मी \nदूसर्यादिवशी उरलं तर मी माझ्यासाठी वाटीभर काढून ठेवायला सांगते . रात्री जेवताना खाईन म्हणून\nछानच.. गोव्यात असताना हे\nछानच.. गोव्यात असताना हे खुपदा व्हायचे माझ्याकडे.\nमला वाटतं गोव्याच्या भाषेत नुसत्या मोहोरीला पण सासव म्हणतात. आमच्या घरमालकिणीने सांगितले होते, त्या दोघी कश्या तडतडतात ना, म्हणून ते नाव\nआजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी खायला मिळायचं.\nकारवारी कोकणी-मराठीत याला तिकडे 'आंब्याची मोहरी' म्हणायचे\nमित, मोहरीचा आंबा म्हणत\nमित, मोहरीचा आंबा म्हणत असतील.\nमस्त पाककृती आणि फोटो एकदम\nमस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु............\nनाही नाही... मी आंब्याची जात\nनाही नाही... मी आंब्याची जात नाही सांगितली. या पदार्थालाच आंब्याची मोहरी असं म्हणायचे तिकडे\n मला वाटलं फोडणीची मिरची\n मला वाटलं फोडणीची मिरची वगैरे म्हणतात तसं मोहरीचा आंबा असेल\nत्या सालांच्या टोपलीत बघ\nत्या सालांच्या टोपलीत बघ एखादी कोय दिसतेय का >>>>> स्वस्ति यू टू.....:खोखो:\nत्या दोघी कश्या तडतडतात ना, म्हणून ते नाव स्मित>>>>>>>>>स्मितः: स्मितः\nस्वस्ति लपवली तिनं.. तिला\nतिला वाटल केलेला झोल सपातुन जाणार .. पण इथ अर्धे अधिक लोक CID च्या ACP आणि त्यांची कॉपी करणार्या शेरलॉक होम्स चे पंखे आहे हे ती साफ विसरली .. हा हा हा हा..\nकुछ तो बात है दया..आपल हे स्वस्ति\nहिला कोपच्यात घ्यायला पाहिजे..\nटिना........तुम जिस स्कूलमे पढती थी उस स्कूलके हम हेडमास्तर हूं\nमस्त रेसीपी आणि फोटो ...\nमस्त रेसीपी आणि फोटो ...\nआता कळलं ना फ़ार मोठे किंवा\nआता कळलं ना फ़ार मोठे किंवा हापूस का नाही घ्यायचा ते >>>> बरय अश्या फोडण्या-बिडण्या घालून हापूस आंबे वाया नाही घालवले ते..\nफोटो मस्तच हापूसपेक्षा रायवळ आंब्याच टेस्टी लागत.\nमाझ्या एका गोवेकरीण मैत्रिणीने मला खावू घातले होते सासव, अजूनही ती चव विसरले नाही. एकदा बनवण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्याशिवाय घरी कोणालाच आवडला नाही.\nमस्त स्टेप बाय स्टेप फोटो\nमस्त स्टेप बाय स्टेप फोटो\nमस्त पाककृती आणि सुंदर\nमस्त पाककृती आणि सुंदर फोटो\nमहिनाभर पडून राहिल्यामुळे दोन कैर्यांचे आंबे झाले आहेत. नक्की करून बघते.\nतेलात मोहोरी, मेथ्या पूड,\nतेलात मोहोरी, मेथ्या पूड, हिंग, हळद, कढिलिंब हे सगळं घालून ही फ़ोडणी या मिश्रणावर ओता>>>>> हा भाग वगळून आमच्याकडे वरील पद्धतीने सासव होते.त्यात गुळाचा खडाही घालतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C-9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2019-09-21T23:39:50Z", "digest": "sha1:NMOOARXRQGO2XDVY5OHSF2WCUGFW2R7Z", "length": 12251, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फलटणमध्ये आज 9 कोटींच्या विकासकामांची उदघाटने | Dainik Prabhat", "raw_content": "\nफलटणमध्ये आज 9 कोटींच्या विकासकामांची उदघाटने\nना. रामराजे नाईक-निंबाळकर व मान्यवरांची उपस्थिती\nफलटण, दि. 21 (प्रतिनिधी) – फलटण नगर परिषद कार्यालयातील रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर सभागृहाचे उद्घाटन तसेच शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजने दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजता विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. अध्यक्षस्थानी आ. दिपक चव्हाण राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. नीत नेवसे यांनी दिली.\nसमारंभास फलटण बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती ऍड. सौ. मधुबाला भोसले, आरोग्य समिती सभापती अजय माळवे, शिक्षण सभापती असिफ मेटकरी, पाणी पुरवठा सभापती सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर, उपसभापती सौ. प्रगती कापसे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगर अभियंता पंढरीनाथ साठे, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.\nविशेष रस्ता अनुदान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा विशेष रस्ता अनुदान, नगरोत्थान, दलितेतर, स्थानिक विकास निधी (आमदार फंड), 14 वा वित्त आयोग, प्राथमिक सुविधा विशेष अनुदान, नगर परिषद निधी अंतर्गत सुमारे 9 कोटींच्या 94 कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात येणार आहे.\nशासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी आणि नगरपालिका फंडातून हाती घेण्यात येत असलेल्या या विकास कामांद्वारे शहरामधील विविध सोई-सुविधांमध्ये भर घालण्यात येत आहे. प्रामुख्याने विविध भागात रस्ते तयार करणे, खुल्या जागेस संरक्षण भिंत बांधणे, रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण, वाचनालय इमारत बांधणे, शहरातील वाढती वाहतूक व वाहनांची संख्या विचारात घेवून अपघातांचे प्रमाण कमी करणेसाठी रिंगरोड ते डी.एड कॉलेज आणि बारामती रोड ते पंढरपूर रोड या रस्त्यावर रस्ता दुभाजक बांधून त्यामध्ये एलईडी फिक्चर्स बसविणे यासह 94 कामे हाती घेण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा सौ. निता नेवसे यांनी सांगितले.\nकार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालयातील श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर सभागृहाचे उद्घाटन ना. रामराजे व मान्यवरांच्या उपस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/no-rain-in-last-one-month-drought-like-situation-in-marathwada-mhak-401240.html", "date_download": "2019-09-22T00:14:29Z", "digest": "sha1:VXSCKIXTEEGNXQOP3WO7IBJS563ZQTAN", "length": 18738, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून!,no rain in last one month drought like situation in marathwada | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nमराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून\nपाऊस येईल या भाबड्या आशेवर शेतकरी होता. आता मात्र त्याचा धीर संपत चालला असून पाऊस आला नाही तर त्याच्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट पडणार आहे.\nसुरेश जाधव, बीड 21 ऑगस्ट : मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. महापूराने सर्व उद्धवस्त केलंय. नदी, नाले तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहताहेत. मात्र मराठवाडयातले अनेक जिल्हे अजून कोरडेच आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिकं डोळ्यादेखत जळून जात आहेत. जनावरांच्या आणि माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यांत टँकर आणि चारा छावण्या सुरु आहे. बीड जिल्ह्यातील लहान-मोठे (मध्यम-लघु )144 प्रकल्प अजून मृत साठ्यात आहेत. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी पहायला मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खरीप पिकांचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.\nबीड तालुक्यांतील आनंदवाडी आणि वासनवाडी शिवारातील पांडुरंग यांची आठ एकर शेती होती. त्यांनी शेतात कापूस, मका आणि बाजारी लावली. एकरी 10 हजार खर्च आला पण आत्ता शेतात जावून पाहिले तर सर्वकाही जळून गेल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं. मका करपून गेला तर कापसाची वाढ खुंटली आहे. ऐन दुष्काळात लाख रुपये शेतात घालून देखील पदरात काहीच पडत नाही म्हणून हा शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय.\nराज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पुन्हा केलं 'हे' भावनिक आवाहन\nखायला टाकायला काही नाही म्हणून 70 हजार रुपयाची जनावरे 35 हजारांना विकल्याचं पांडुरंग गोरे यांनी सांगितलं. मुलांची शिक्षणं आणि घर कसं चालवायचं असा त्यांच्यापढे आता प्रश्न आहे.\nअनेक शेतकऱ्यांची कपाशी, सोयाबीन तूर मूग, उडीद ही पिके करपून गेल्याने कुटुंब जागवायचं कसं हा शेतकऱ्यांपुढचा खुप मोठा प्रश्न आहे. इथे राहून काय करावं डोळ्यादेखत पिकं जळत्यात ते पाहवत नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.\nमागच्या चार वर्षात सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. शेतीत पेरणीसाठी खर्च केला पण हातात काहीच पडलं नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नच गंभीर आहे. कोरडी आश्वसनं नको तर ठोस उपाय योजना करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.\nकॉलेज कॅण्टीनमध्ये नो पिझ्झा, नो बर्गर; फास्ट फूडवर बंदी\nबीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प कोरडा ठाक आहे. यामुळे दुष्काळ डोकावतो कीं काय यांची चिंता आहे. पावसाचे काळे कुट्ट ढग हुलकावणी देत आहे. जून महिन्यातच्या शेवटी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणीची कामे उरकून घेतली. पाऊस येईल या भाबड्या आशेवर शेतकरी होता आता मात्र त्याचा धीर संपत चालला असून पाऊस आला नाही तर त्याच्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट पडणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtraelections2014/article-143615.html", "date_download": "2019-09-21T23:34:05Z", "digest": "sha1:4WDFLZFFRXI5FRCFYUUSKMLXMPHYTPRM", "length": 8061, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शपथविधीची तयारी | Maharashtraelections2014 - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'टोल धोरणाचा आढावा घेणार'\nमी पंकजा गोपीनाथ मुंडे...\nनगरसेवक ते मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांचा अल्पपरिचय\nअसं असेल छोटं मंत्रिमंडळ\nअसा रंगणार 'महा'शपथविधी सोहळा \nफडणवीसांची राज की बात\n'माझे बाबा सीएम झाले'\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/usmanabad/page/5/", "date_download": "2019-09-22T00:58:09Z", "digest": "sha1:YNZAA3VYOOQ3BUN6NWBM6LQCRVBLGNFD", "length": 26197, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Usmanabad News | Latest Usmanabad News in Marathi | Usmanabad Local News Updates | ताज्या बातम्या उस्मानाबाद | उस्मानाबाद समाचार | Usmanabad Newspaper | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाह��त, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूक���पाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nVideo : 'साहेब, मला बोलू द्या, मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी मला इथं पाठवलंय'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोकसभा सभागृहात चक्क मराठीतून जोरदार भाषण करताना, आम्हाला कुठलंही पॅकेज नको, आम्हाला कुठलिही आर्थिक मदत नको. ... Read More\nमराठवाडा कोरडाच; काही जिल्ह्यांत पावसाची तुरळक हजेरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअनेक ठिकाणच्या पेरण्या रखडल्या ... Read More\nकळंबमध्ये गोळीबारानंतर धरपकड करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंशयितांना घेतले ताब्यात ... Read More\nArrest Crime News Osmanabad अटक गुन्हेगारी उस्मानाबाद\nउस्मानाबादेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह केवळ नावालाच \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवसतिगृहात फक्त निवासाची सोय; मेसचा नाही पत्ता... ... Read More\nOsmanabad Maratha Kranti Morcha Student उस्मानाबाद मराठा क्रांती मोर्चा विद्यार्थी\n'राष्ट्रीय शिष्यवृत्ती' पटकावलेल्या ४१० विद्यार्थ्यांना २ वर्षांपासून एक छदामही नाही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत राष्ट्रीय पातळीवर मुलांनी मेरिट पटकावले; शिष्यवृत्तीचा नाही पत्ता \nStudent Osmanabad School Scholarship Central Government विद्यार्थी उस्मानाबाद शाळा शिष्यवृत्ती केंद्र सरकार\nप्रमाणपत्रासाठी ५० रुपयांची लाच घेताना कोतवाल जेरबंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून कारवाई ... Read More\nCorruption Police Osmanabad Anti Corruption Bureau भ्रष्टाचार पोलिस उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग\nमराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेती, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ... Read More\nयोजनेचे नाचले कागदी घोडे मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेवर २३५० कोटींचा चुराडा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमराठवाड्यातील दुष्काळ काही संपला नाही ... Read More\nभूम येथे रुग्णाच्या नातेवाईकाची वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णावर उपचारावरून वाद ... Read More\ndoctor Crime News Police Osmanabad डॉक्टर गुन्हेगारी पोलिस उस्मानाबाद\nअखेर मराठवाड्यावर मान्सूनची मेहेरबानी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमराठवाड्यात सर्वांनाच मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भ���व्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090611/mp06.htm", "date_download": "2019-09-21T23:56:54Z", "digest": "sha1:6WLGMCGQVESBZDD6VSNTUGWYAC6U34DG", "length": 3778, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ११ जून २००९\nआर्यलड अडचणीत झहीर खानचे चार बळी\nट्रेन्ट ब्रिज, १० जून / वृत्तसंस्था\nडावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने आपल्या दर्जाला साजेशी गोलंदाजी करताना आयर्लंडचे चार फलंदाज झटपट तंबूत धाडत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडला चांगलेच अडचणीत आणले. आयर्लंडने तरीही शतकाचा टप्पा ओलांडत ८ बाद ११२ अशी मजल मारली. झहीरने पोर्टरफिल्ड (५), ब्रे (०), बोथा (१९) या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडत आयर्लंडच्या आव्हानातली हवाच काढून टाकली. या स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रज्ञान ओझानेही ओब्रायन व मूनी यांच्या रूपात दोन बळी घेऊन आयर्लंडला धक्के दिले. आयर्लंडतर्फे अॅन्ड्रय़��� व्हाइटने २९ धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याचा अडसरही झहीर खाननेच दूर केला. झहीरने १९ धावांत ४ बळी घेतले तर ओझाने दोन बळी घेताना १८ धावा दिल्या.\nअखेरच्या षटकात हरभजनने १५ धावा मोजल्यामुळे आयर्लंडला शतकाची वेस ओलांडता आली. अन्यथा, त्यांना शंभर धावा पूर्ण करण्यापूर्वीच माघारी धाडण्यात भारताला यश आले असते.\nत्याआधी, पावसाने या सामन्याच्या सुरुवातीलाच अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना १८ षटकांचाच करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि धोनीचा हा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरविला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ravi-shastri-likely-to-continue-as-cac-not-keen-on-appointing-foreign-head-coach-for-team-india-psd-91-1945286/", "date_download": "2019-09-21T23:50:13Z", "digest": "sha1:EES6LOP4PPNUAWVQPZ4FCO6TAZS5MPKM", "length": 12875, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ravi Shastri likely to continue as CAC not keen on appointing foreign head coach for Team India | रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणार? सल्लागार समिती सदस्याचे सूचक संकेत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nरवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणार सल्लागार समिती सदस्याचे सूचक संकेत\nरवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणार सल्लागार समिती सदस्याचे सूचक संकेत\nसल्लागार समिती परदेशी प्रशिक्षक नेमण्याच्या विचारात नाही\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री कायम राहतील याची शक्यता वाढलेली आहे. नवीन प्रशिक्षक निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने, भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून परदेशी उमेदवाराऐवजी भारतीय उमेदवारालाच पसंती दिली जाईल असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातला ताळमेळ पाहता प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच पुनरागमन करतील असं चित्र निर्माण झालं आहे.\n“भारतीय संघासाठी आम्ही परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या विचारात नाही आहोत. गॅरी कस्टर्न सारख्या दिग्गज खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केला आहे, अशा नावांचा आम्ही विचार करु मात्र भार��ीय प्रशिक्षक हीच आमची पहिली पसंती राहील. रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे, मग बदल कशाला करायचा त्यामुळे सध्याच्या घडीला रवी शास्त्री पुनरागमन करतील असं दिसत आहे.” क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर IANS वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक निवडेल.\nरवी शास्त्री वगळता रॉबिन सिंह, लालचंद राजपूत यांनीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. सल्लागार समितीमध्ये ३ सदस्य असल्यामुळे अंतिम निवडीदरम्यान सदस्यांमध्ये मतभिन्नता झाली तर समितीचे अध्यक्ष कपिल देव यांचं मन निर्णायक ठरणार आहे. दरम्यान क्रिकेट प्रशासकीय समितीकडून सल्लागार समितीला हिरवा कंदील मिळाल्यामुळे आगामी आठवड्यात प्रशिक्षक निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nअवश्य वाचा – माजी फिरकीपटू सुनिल जोशी भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n….तर रोहित विश्वचषकात पाच शतकं करुच शकला नसता – रवी शास्त्री\n‘हिटमॅन’ला भारतीय संघात मिळणार नवीन जबाबदारी, एम.एस.के. प्रसाद यांचे संकेत\nक्रिकेटला वाहून घेतलेल्या माणसाचा विराट-रवी शास्त्रींकडून सत्कार\nरवी शास्त्री ऋषभ पंतवर नाराज, म्हणाले खेळ सुधार नाहीतर फटके मिळतील \nInd vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत ��िभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=3974", "date_download": "2019-09-21T23:23:14Z", "digest": "sha1:3KNVUZUJEWRYKCZZIF45X5LLKSBRUQKI", "length": 25840, "nlines": 135, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्��या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nबोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nबोईसर, दि. २१ : स्वच्छ व सुंदर शहर कोणाला नकोय. मात्र वाढत्या नागरिकरणातून निर्माण होणारे प्रश्न सोडविणे ग्रामपंचायतसारख्या मर्यादित अधिकार, अपूरा निधी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवाक्याबाहेरचे बनले आहेत. त्यामुळे बोईसर व त्या लगतच्या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गहन बनला आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राउंड नसल्याने कचरा नेमका टाकावा कुठे यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याची समस्या अधिक जटिल बनली आहे. त्यातच कचरा आपल्या हद्दीत नको म्हणून ग्रामपंचायतींमध्ये आपसात संघर्ष सुरु झाल्याने बोईसरकरांना मोकळा श्वास कधी घेता येईल यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याची समस्या अधिक जटिल बनली आहे. त्यातच कचरा आपल्या हद्दीत नको म्हणून ग्रामपंचायतींमध्ये आपसात संघर्ष सुरु झाल्याने बोईसरकरांना मोकळा श्वास कधी घेता येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nसद्यस्थितीत बोईसर शहराचे झपाट्याने नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे शहरात वास्तव्य करणारी लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे येथे मोठ्याप्रमाणावर नागरी समस्या निर्माण होताहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक मल:निसारण व्यवस्था, डंपींग ग्राउंड, रोजचा निर्माण होणारा कचरा, ह्या नागरी समस्या सोडविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे आहे. बोईसर सारख्या शहरात निर्माण होणारा कचरा डंपींग ग्राउंड नसल्याने नेमका टाकावा कुठे हा प्रश्न ग्रा���पंचायतीपुढे उभा राहिला आहेत. बोईसर शहरालगत सर्वात मोठी तारापूर एमआयडीसी आहे. तर दुसरीकडे तारापूर अणुशक्ती केंद्र आहे. त्यामुळे ह्या औद्योगिक पट्ट्यात रोजगाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतातून लोक बोईसर येथे स्थायिक झाले आहेत . त्याचप्रमाणे बोईसर हे रेल्वे स्टेशन असल्याने व पालघर जिल्हा झाल्याने अनेक सरकारी कार्यालयेही पालघर व बोईसरमध्ये येत असल्याने सरकारी नोकरवर्ग देखील बोईसर ,पालघर मध्ये राहणे पसंत करतो . बोईसर हे शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत असल्याने येथे राहण्याला शासकीय कर्मचारी, कामगारांसह नागरिक पसंती देत असल्याने बोईसरची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे.\nत्याचप्रमाणे तारापूर एमआयडीसी ही बोईसर , सालवड, पास्थल ,कोळवडे ,पाम टेम्भी, कुंभवली ,सरावली ह्या गावालगत असल्याने या गावांमध्येदेखील गृहसंकुले वाढून प्रत्येक गावाची लोकसंख्य वाढत गेली आहे. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या घरातून निघालेला ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी. हा प्रश्न सर्वच ग्रामपंचायतींसमोर आहे. बोईसर परिसरात दिवसेंदिवस लोकवस्तीे वाढत असल्याने कचऱ्याच्या समस्येत भर पडत आहे. बोईसरमध्ये दररोज मोठी बाजारपेठ भरत असल्याने रस्त्याच्या कडेला जागोजागी कचरा पहावयास मिळतो. ओल्या कचऱ्याबाबतीत हा कचरा वेळेत उचलण्यात ग्रामपंचायतीला अपयश येते. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी सुका कचरा जळला जातो. मात्र त्यात प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याने प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होते. त्याचा त्रास देखील मानवीआरोग्यावर होत आहे.\nत्याचप्रमाणे तारापूर एमआयडीसी जवळील सालवड, ,पास्थल ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये असलेला कचरा हा एमआयडीसीच्या रस्त्याच्या कडेला टाकला जातो .त्यामुळे या भागात देखील कचऱ्याचे ढिगारे पहायला मिळतात. त्यामुळे या भागात देखील घाणीचे साम्राज्य दिसून येते . गेले काही वर्ष बोईसरमधील कचरा हा कोळवडे गावाच्या हद्दीत टाकला जात असे, मात्र कोळवडेतील नागरिकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने बोईसरचा कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कचऱ्याचा प्रश्न ग्रामपंचायतीसह नागरिकांचीही डोकेदुखी बनला आहे.\nकचऱ्याचा प्रश्न सुटावा याकरिता आठ ग्रामपंचयतमधील नागरिकांनी एकत्रितपणे डंपींग ग्राउंडकरिता एमआयडीसी प्रशासनाकडे भूखंडाची मागणी केली आहे. त्यासाठी एमआयडीसी कार्यलया समोर निदर्शने देखील केली. मात्र त्याकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न आजपर्यंत सुटू शकलेला नाही. बोईसर, सरावली ,पास्थल ,साळवड , सरावली ,पाम टेम्भी , कोळवडे या ग्रामपंचयतींनी एकत्रितपणे घनकचरा व्यवस्थापन कमिटी स्थापन केली असून त्यामाध्यमातून अनेकदा ह्या कमिटीने तारापूर एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी केली. त्याला एमआयडीसी प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. त्याचप्रमाणे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्याकडेही ह्या समितीने आपले गाऱ्हाणे मांडले, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीही कचऱ्याचा प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर सोडवावा असा निर्णय दिल्याने येथील नागरिक हतबल झाले आहेत. दरम्यान ह्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडेही येथील नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी मंत्री सवरांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याला तीन महिने उलटून गेले तरीही शासन स्तरावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे बोईसरकरांची कचराकोंडी कायम असून त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय.\nमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे बोईसरच्या कचऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून अर्ज विनंत्या केल्या आहेत. अनेक भेटी घेतल्या आहेत. परंतु जोपर्यंत कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी बोईसर परिसरात मोठा प्रोजेक्ट्स होत नाही तोपर्यंत कचऱ्याची समस्या सुटू शकणार नाही. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करत आहोत. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील.\nमाजी उपसरपंच व शिवसेना तालुका प्रमुख\nराज्यसरकार व एमआयडीसी कचऱ्याच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. सरकारने सरकारी जमिनींवर असलेले अतिक्रमण काढून कचरा व्यवस्थापनाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा ह्या विरोधात जनआंदोलन उभारावे लागेल.\nअध्यक्ष, शिवशक्ती सामाजिक संघटना\nपावसाळ्या पूर्वी कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर आरोग्याची समस्या गंभीर बनेल. ग्रामपंचायत कचऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रयत्नशील आहे. शासनानेही तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी. त्याशिवाय कचऱ्याच्या वि��्हेवाटीचा प्रश्न सुटणार नाही.\nPrevious: वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले\nNext: उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Goa/Candidate-of-South-Goa-Lok-Sabha-candidate-Francis-Sardin-for-the-candidature/", "date_download": "2019-09-21T23:22:45Z", "digest": "sha1:DCEVDFC44RQGNEQMO7VSFHBOE42IPZPD", "length": 12668, "nlines": 46, "source_domain": "pudhari.news", "title": " सार्दिन, एल्विस यांचे अर्ज दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Goa › सार्दिन, एल्विस यांचे अर्ज दाखल\nसार्दिन, एल्विस यांचे अर्ज दाखल\nकाँग्रेसचे दक्षिण गोव्याचे लोकसभा उमेदवार फ्रान्सिस सार्दिन आणि ‘आप’चे उमेदवार एल्विस गोम्स यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी अजित रॉय यांच्याकडे सादर केले.\nखाण व्यवसाय, कोळसा प्रदूषण, मत्स्योद्योग अशा विषयांवर सरकार आणि दोन्ही विद्यमान खासदार अपयशी ठरले असून लोकांचा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केला.\nसत्ताधारी सरकारच्या विश्वासघातकी भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या जनतेने सरकारचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाला पाठिंबा देणे सुरू केले आहे, असे आपचे एल्विस गोम्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nदोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांची रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यलयाकडून रॅली काढली होती. या रॅलीत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत,कुंकळ्ळीचे क्लाफासियो डायस, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, नुवेचे आमदार विल्फ्रेड डीसा, काणकोणचे आमदार इजिदोर फेर्नांडिस,फोंड्याचे आमदार रवी नाईक, ताळगावच्या जे���िफर मोन्सेरात, केपेचे नागराध्यक्ष दयेश नाईक, तसेच दक्षिण गोव्यातील काँगेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सार्दिन यांच्याबरोबर केवळ चार जणांना आत सोडण्यात आले. यात बाबू कवळेकर, दिगंबर कामत, इजिदोर फर्नांडिस, गिरीश चोडणकर यांचा समावेश होता.\nपत्रकारांशी बोलताना सार्दिन यांनी सांगितले की, सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.आपल्याला काँग्रेसच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यास राज्यातील जनतेला भेडसावणारे सर्व विषय आम्ही सोडवणार आहोत. भाजपने खाण विषयावरून लोकांची फसवणूक केली आहे. दिल्लीत सुमारे एक हजार खाण अवलंबितांनी आंदोलन केले होते. त्यांना भेटण्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नव्हता. वास्कोतील कोळसा प्रदूषणाचा विषय भाजपला सोडवता आला नाही. आम्हाला मुरगाव पोर्टचे विस्तारीकरण झालेले हवे आहे, पण ते लोकांच्या पोटावर पाय ठेवून नव्हे, असे सार्दिन म्हणाले. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे, तो हाणून पाडला जाणार आहे.\nआपण खासदार असताना बुल ट्रॉलरच्या माध्यमातून मासेमारी करण्यास बंदी आणली होती. मासळीची पैदास घटतेय याला बुल ट्रॉलर्सद्वारे होणारी मासेमारी कारण आहे. आपण निवडून आल्यास हे सर्व विषय सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्याला जनतेने तीनवेळा निवडून दिले होते. यावेळीही लोक आपल्याला निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nआमदार बाबू कवळेकर म्हणाले की, भाजपने खोटारडेपणा आणि लोकांची दिशाभूल करुन दक्षिण गोव्याची लोकसभेची जागा मिळवली होती. खासदार सावईकर यांनी लोकांना दिलेली आश्वासने त्यांना पाळता आली नाहीत. खाण विषयावरून लोकांची फसवणूक केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपॉईंटमेंट घेण्यासाठी खासदारांना पाच वर्षाचा अवधी लागला असे ते म्हणाले. निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली पण या भेटीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाला वगळले. खाणविषयीची स्थिती काय आहे, हे आम्हला समजू नये म्हणून आम्हाला मुद्दाम डावलण्यात आले, असा आरोप कवळेकर यांनी केला.\nदिगंबर कामत सरकार राज्यात असताना काँग्रेसने चारवेळा खाण विषयावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. लोकांना सत्य परिस्थिती समजून आली आहे, असे सांगून त्यामुळे दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nदिगंबर कामत यांनी सांगितले की, आपण मुख्यमंत्री असताना आणि सार्दिन खासदारपदी असताना हाज यात्रेसाठी थेट दाबोळी विमानतळावरून विमान सोडण्यात आले होते. आज मांडवीवरील पूल तयार झाला आहे, पण सात वर्षे खितपत पडलेले जिल्हा इस्पितळाचे काम काही पूर्ण झालेले नाही.\nदक्षिण गोव्यासाठी जिल्हा इस्पितळ आणि जिल्हाधिकारी संकुल असे दोन प्रकल्प आपण सुरू केले होते.जिल्हाधिकारी इमारतीला पांढरा हत्ती म्हणून टीका केली जात होती. आज या इमारतीचा फायदा सर्व लोकांना होत आहे. जिल्हा इस्पितळाच्या विषयात केवळ तारखा दिल्या जात आहेत. या निवडणुकीत हे सर्व मुद्दे लोकांसमोर मांडले जातील, असेही त्यांनी सांगितले. गिरीश चोडणकर यांचेही यावेळी भाषण झाले.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-22T00:02:46Z", "digest": "sha1:QW5VNG5S5FUBAXEEHW5P3VPBWRSGA5KW", "length": 10429, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“ड्रीम गर्ल’मध्ये आयुष्मान खुरानासोबत मनजोत सिंह | Dainik Prabhat", "raw_content": "\n“ड्रीम गर्ल’मध्ये आयुष्मान खुरानासोबत मनजोत सिंह\nआगामी चित्रपट “ड्रीम गर्ल’ची घोषणा झाल्यापासून अभिनेता आयुष्मान खुराना प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या आयुष्मानच्या विचित्र पोस्टरमुळे चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांची जिज्ञासा आणखीनच वाढली आहे.\nत्यातच आता “ड्रीम गर्ल’मध्ये आणखी एका कलाकाराची एंट्री झाली आहे. “फुकरे’ फ्रैंचाइजीमध्ये झळकलेला मनजोत सिंह हा चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या जीवलग मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. याबाबत मनजोत म्हणाला की, मी आयुष्मान आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच मजेशीर असून ती मला आवडली आहे. यापुढील प्रवासही मजेदार असेल, असे त्याने सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, “अंधाधुन’ आणि “बधाई हो’ चित्रपटाच्या शानदार यशानंतर आयुष्मान खुराना आता “ड्रीम गर्ल’सोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. यात त्याच्यासोबत नुशरत भरूचा ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. एकता कपूरद्वारा निर्मित “ड्रीम गर्ल’चे दिग्दर्शन राज शांडिलिया करत आहे.\nअंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’चा भन्नाट टीजर प्रदर्शित\n‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नाटकाचे कौतुक\nमला जबाबदारीची भीती वाटते\nलग्नानंतरच्या करिअरमध्ये ऐश्वर्या मागेच\n“शक्ति अस्तित्व के एहसास की’मधून रुबीनाची एक्झिट\n‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आता नाट्यमय वळण\nबॉलीवूडमध्ये मला पूर्ण संधीच मिळाली नाही\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळ�� बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/world-cup-cricket-competition-in-100-days-england-and-the-main-contender-of-the-indian-team/", "date_download": "2019-09-22T00:19:07Z", "digest": "sha1:US67BORBNLZXNJ3OSKYQJXXSUONHRNCH", "length": 16776, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 100 दिवसांवर ; इंग्लंड आणि भारतीय संघ प्रमुख दावेदार | Dainik Prabhat", "raw_content": "\nविश्वचषक क्रिकेट स्पर्धा 100 दिवसांवर ; इंग्लंड आणि भारतीय संघ प्रमुख दावेदार\nलंडन: येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धा 2019 च्या स्पर्धेचे आता काऊंट डाऊन सुरू झाले असून सदर स्पर्धा ही 100 दिवसांवर येवून ठेपली आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि भारतीय संघाला विश्वचषक विजेतेपदाचे मुख्य दावेदार समजले जात असले तरी दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ कोणत्याही संघाला पराभुत करण्याची क्षमता राखून आहेत.\nइंग्लंडचा संघ 1975 पासूनच्या सर्व विश्वचषक स्पर्धांमध्ये सामिल झाला होता. यातील एकाही विश्वचषकात इंग्लंडच्या संघाला विजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदाचा विश्वचषक पटकावायच्या हेतूने इंग्लंडचा संघ स्पर्धेत खेळताना दिसून येईल. यावेळी इंग्लंडचा संघ 1979, 1987 आणि 1992 या वर्षांमध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्यावेळी त्यांना विजेतेपद पटकावता आले नाही. तर, गतवेळच्या 2015 सालच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या संघाला साखळी फेरीत बांगलादेशच्या संघाकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.\nतर, भारतीय संघाने देखील सर्व विश्वचषक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. ज्यातील 1983 आणि 2011 सालचा विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाला यश आलेले असून त्या व्यतिरीक्त भारतीय संघाने तीन वेळा उपान्त्यफेरीत तर एक वेळा अंतिम फेरीत सहभाग नोंदवला आहे. तसेच गतवेळच्या 2015 सालच्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपान्त्यफेरीत ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगत दोन वेळेस ज्या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा रंगल्या आहेत त्या देशांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यंदाच्या विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हणुन इंग्लंडच्या संघाकडे पाहिले जात आहे. मात्र, त्यांचा संघ दबावाखाली चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो असा अनुभव आत�� पर्यंतच्या विश्वचषकातील त्यांच्या कामगिरीतून सर्वांसमोर आलेला आहे.\nया विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने इंग्लंडच्या संघाने जोरदार तयारी केली आहे. त्यांनी त्यासाठी माजी कर्णधार अँड्रयू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली संघात भरपुर बदल केले. ज्याची सुरूवात त्यांनी त्यांचे प्रशिक्षक बदलण्यातून करत आपले पहिले प्रशिक्षक पिटर मूरयांना हटवून त्यांच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रेवर बेलिसयांना संघाचे प्रशिक्षकपद सोपवले. बेलिसयांच्या आगमनानंतर इंग्लंडच्या संघाची मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात कामगिरी चांगलीच सुधारली असून त्यांनी त्यानंतर दोन वेळा सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ज्यात ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तान विरोधात 3 बाद 444 तर, त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघा विरुद्ध 6 बाद 481 धावांचा डोंगर उभारला होता.\nतसेच सध्या इंग्लंडच्या संघामध्ये कर्णधार इऑन मॉर्गन, जो रुट, जेसन रॉय, ऍलेक्स हेल्स आणि जोस बटलर सारखे तडाखेबाज फलंदाज आहेत. ज्यामुळे त्यांना कोणत्याही आव्हानाचा पाठलाग करणे सोपे जाते.\nतर, दुसरीकडे भारतीय संघ असून सध्या भारतीय संघाकडे संभाव्य विजेतेपद पटकावू शकणारा संघ म्हणुन पाहिले जात आहे. भारतीय संघाने विश्वचषकाच्या दृष्टीने फार पुर्वी पासूनच तयारीला सुरूवात केली असली तरी सध्या भारतीय संघ मधल्याफळीतील फलंदाजांचे अपयश आणि त्याफळीतील सुयोग्य खेळाडूंचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे भारतीय संघाने 18 खेळाडूंची निवड केली असली तरी अद्याप हे खेळाडू कोण असतील याचा मात्र उलगडा केलेला नाही.\nतरी सध्या भारतीय संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाज सध्या चांगल्या लयीत असून ते प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरूवात करुण देण्यात यशस्वी ठरत आहेत. तर, मधल्याफळीतील मुख्य अधारस्तंभ असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील सध्या फॉर्मात परतल्याने भारतीय संघाची चिंता कमी झाली आहे. त्याच बरोबर सध्याचा भारतीय संघाची गोलंदाजी ही सर्वोत्तम गोलंदाजी असल्याचे बोलले जात असल्याने भारतीय संघाला विश्वचषक तिसऱ्यांदा पटकाविण्याची संधी असणार आहे.\n#INDvSA: अर्धशतकी खेळीने ‘विराट’ विजय\nस्कायडायव्हिंगची सम्राज्ञी शीतल महाजन यांच्यासोबत दिलखुलास गप्पा\n��ोशिंगाबाद-भोपाळमध्ये अंतिम लढत रंगणार\nबारामती आता क्रिकेटच्या नकाशावर\nवर्षभराच्या बंदीनंतरही स्मिथच टॉपर\nअमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: नदालचे पाचवे विजेतेपद\nअॅशेस ऑस्ट्रेलियाकडेच; इंग्लंडवर सहज विजय\nआफ्रिकेच्या फलंदाज प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/baba-sanjay-dutt-marathi-movi-teaser-releasd-mhmn-388918.html", "date_download": "2019-09-22T00:14:39Z", "digest": "sha1:74Q73WPV4UO36CRPNGTUEFFTZQGSIGDU", "length": 18166, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय दत्तच्या 'या' मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा सिनेमाचा टीझर | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसंजय दत्तच्या 'या' मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा सिनेमाचा टीझर\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nVIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...\nOscar Award : 'अपना टाइम आ गया', भारतातून 'Gully Boy' मिळालं तिकीट\nरामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते...\n'या' 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन दिल्यानं वादात सापडला होता 'बॅडमॅन'\nसंजय दत्तच्या 'या' मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा सिनेमाचा टीझर\nहा सिनेमा बाप- मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाच्या मनाला भिडेल अशी या सिनेमाची कथा आहे.\nमुंबई, 08 जुलै- हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर दीपक डोब्रियाल आता मराठी सिनेमात आपल्या अभिनयाची चमक दाखवायला सज्ज झाला आहे.\nटीझरची सुरुवात एक मुलगा आणि त्याचा पाळीव कुत्र्यापासून होते. हा सिनेमा बाप- मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. दीपकचा एकही संवाद टीझरमध्ये नसला तरी त्याच्या अभिनयाने तो प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. दीपकचा मुलगा हा मुकबधीर असतो. त्याला मुकबधीरांच्या शाळेत टाकण्याबद्दल शिक्षक सांगतात. पण सर्वसामान्य मुलाप्रमाणेच आपल्या मुलाचीही वाढ व्हावी यासाठी त्याचे वडील अथक मेहनत घेताना दिसतात. एवढंच नाही तर घरातही त्याला सर्वसामांन्याप्रमाणेच वागवतात. भावनेला भाषेची गरज नसते ही सिनेमाची टॅगलाइनच सारं काही स्पष्ट करते.\nओमकारा, तनू वेड्स मनू, दबंग 2, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, हिंदी मीडियम यांसारख्या सिनेमात दीपकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ''बाबा’ ही मनीष सिंग यांनी लिहिलेली कथा असून यात वडील आणि त्यांच्या मुलाची कथा सांगण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कोकणातील एका सुंदर गावात ही कथा आकारली जाते. ही कथा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाच्या मनाला भिडेल अशी आहे, कारण त्यात एक साधेपणा आणि सोज्वळता आहे,' असं वक्तव्य सिनेमाच्या निर्मात्यांनी केलं. तर ‘बाबा’चे दिग्दर्शक राज आर गुप्ता म्हणाले, 'भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे.'\nट्रेंडी समर ड्रेसमध्ये दिसला मलायकाचा हॉट लुक, एकदा हे फोटो पाहाच\nजेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो\n‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/monsoon-heavly-rainfall-in-sangali-water-locking-in-villages-mhkk-397475.html", "date_download": "2019-09-21T23:30:06Z", "digest": "sha1:FE2PSJ4S6YL2UJJNI54K6VEXTUESBSL6", "length": 12179, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू monsoon heavly rainfall in sangali water locking in villages mhkk | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू\nमुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू\nसांगली, 07 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सागंलीसह महाडमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. याठिकाणी महामार्ग चक्क पाण्याखाली गेलेत. त्यामुळे जनजीवन पूर्णत विस्कळीत झालं आहे. सांगलीतील अनेक घरांमध्ये जवळपास 10 ते 12 फूट पाणी शिरलं. इस्लामपूर इथे जवळपास 1506 लोकांना एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढले आहे.\nअमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO\nविधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना ख���सदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...\nVIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका\nपुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO\nVIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nSPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार\n आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख\nखड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण\n'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ\n पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान\nSPECIAL REPORT: तिकीटावरून भाजपमध्ये जुंपली आघाडी गड राखण्यात यशस्वी होणार\nCCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण\nSPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार\nभाजपचा निवडणूक जिंकण्याचा हुकमी एक्का; महाराष्ट्रात यशस्वी होणार\nमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार इतर टॉप 18 बातम्या\n'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा\nVIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान\nमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला\nVIDEO: मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल\nVIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत\nVIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाशिक विमानळावर स्वागत\n फॉर्म्युल्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात\nमुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO\nVIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण\nतरुण गेला वाहून; मदत करण्याऐवजी बघ्यांनी शूट केला VIDEO\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/54.235.237.14", "date_download": "2019-09-21T23:49:21Z", "digest": "sha1:WJ23UZTPPRYLIOFMDMEA2WDLZNMNQEWC", "length": 7357, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.235.237.14", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC सिएटल युनायटेड स्टेट्स\nआरईजीः वॉशिंग्टन अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (7) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 72 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.235.237.14 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (क���ंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.235.237.14 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.235.237.14 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nएलओसीः सिएटल युनायटेड स्टेट्स\nआरईजीः वॉशिंग्टन अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.235.237.14 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/india-rejects-imran-khans-reaction/", "date_download": "2019-09-22T00:38:41Z", "digest": "sha1:ERNBUGA6XEQIGRIFFZTNOGVNAFB2QVOZ", "length": 11182, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इम्रान खान यांची प्रतिक्रिया भारताने फेटाळली | Dainik Prabhat", "raw_content": "\nइम्रान खान यांची प्रतिक्रिया भारताने फेटाळली\nनवी दिल्ली – पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. दहशतवादी गटांनी केलेल्या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध नाकारणे ही पाकिस्तानची नेहमीची कार्यपद्धती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रतिक्रियेचे भारताला काहीही आश्चर्य वाटत नाही, असे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्याचा निषेधही केलेला नाही. तसेच या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलेले नाही. केवळ दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा क��हीही संबंध नसल्याचे स्पष्टिकरण इम्रान खान यांनी दिले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यानेकेलेल्या दाव्याकडेही इम्रान खान यांनी दुर्लक्ष केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आणि या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर हे पाकिस्तानातच आहेत, हे सर्वजण जाणतात. पाकिस्तानने यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे, असेही विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानने पुलवामाच्या दोषींवर कारवाई करावी, या भारताच्या आवाहनावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया देताना भारताने गुप्तचरांकडील पुरावे उपलब्ध करावेत, अशी मागणी केली होती.\nभारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हाच मुख्य मुद्दा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम\n‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी तुलसी गबार्ड यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत\nतुमचा स्तर जितका खालावेल, तितके आम्ही उंच भरारी घेऊ\nअमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार : 1 ठार तर अनेक जण गंभीर जखमी\nपंजाब नॅशनल बॅंक घोटाळा:नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\n…तर मनमोहन सिंग पाक सोबत युद्ध करणार होते\nअफगानिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती स्फोट\nहिंदू विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूबाबत अख्तरचे ट्विट\nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात याव��ळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/water-supply-will-be-closed-on-21st-february-pune/", "date_download": "2019-09-21T23:33:21Z", "digest": "sha1:FGROEOCSL526IUZMMYWLVTOLJOGGOYII", "length": 12502, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – 21 फेब्रुवारीला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – 21 फेब्रुवारीला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद\nशुक्रवारी कमी दाबाने : विद्युत, पंपींग, स्थापत्य विषयक कामे होणार\nपुणे – पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ-वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपींग स्टेशन येथे विद्युत/पंपींग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.21) संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.22) उशीरा आणि कमीदाबाने पुरवठा होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपाणीपुरवठा बंद असणारा भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमीनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणीचौक, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे वि��्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता आदी ठिकाणी पाणी बंद राहणार आहे.\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nपुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे\nतहानलेल्या निमसाखरमध्ये पाणी योजना मंजूर\nपूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेड��ध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/18.237.117.234", "date_download": "2019-09-21T23:49:47Z", "digest": "sha1:5BEFBHFFG26W7TPEELKG5LABRMMV6AF3", "length": 7124, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.237.117.234", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.237.117.234 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.237.117.234 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.237.117.234 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.237.117.234 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/54.184.25.231", "date_download": "2019-09-21T23:47:48Z", "digest": "sha1:RY7MRK77RERTUKDQL7TCFO6R2T7JFKOR", "length": 7298, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.184.25.231", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह मॅकिन्टोश, ऍपल इंक द्वारे तयार केलेले मॅक ओएस एक्स (32) वर चालत असलेला ब्राउझर वापरला जातो Chrome आवृत्ती 45 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.184.25.231 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.184.25.231 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.184.25.231 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.184.25.231 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-09-22T00:21:17Z", "digest": "sha1:QMK4FDWZDVR47LS2KKSIBOJNYJSDCQZ3", "length": 3904, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुस्टाफ क्लिम्टला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगुस्टाफ क्लिम्टला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुव��� | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गुस्टाफ क्लिम्ट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफेब्रुवारी ६ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१८ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८६२ (← दुवे | संपादन)\nजुलै १४ (← दुवे | संपादन)\nगुस्ताव्ह क्लिम्ट (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nगुस्ताव क्लिम्ट (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर घातलेले लेख (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2019-09-22T01:01:39Z", "digest": "sha1:ZFGTXKZJHSXMG7TI75B6777PLECG3QXN", "length": 3212, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उलानबातर - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nउलानबातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलानबातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलानबातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चिनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.\nक्षेत्रफळ ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४,४२९ फूट (१,३५० मी)\n- घनता २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल)\nराज्य ऑपेरा थिएटर ऑपेरा हंगामी कार्यक्रम नाट्य रंगमंच नॅशनल गॅलरी\nविकिव्हॉयेज वरील उलानबातर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-permision-egm-works-maharashtra-19439", "date_download": "2019-09-22T00:14:23Z", "digest": "sha1:TFO7QT5MK6D5MLCZKDYZFCT7AUT4UXNN", "length": 20370, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, permision for EGM works, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोट��फिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘रोहयो’च्या प्रस्तावांना तीन दिवसांत मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय\n‘रोहयो’च्या प्रस्तावांना तीन दिवसांत मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय\nशनिवार, 18 मे 2019\nमुंबई ः रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून, यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nमुंबई ः रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून, यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याचा व्यापक आढावा काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सध्या ३६ हजार ६६० कामे सुरू असून, त्यावर तीन लाख ४० हजार ३५२ मजूर काम करीत आहेत. याशिवाय शेल्फवर ५ लाख ७४ हजार ४३० कामे आहेत.\nगेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्या वेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. हा संदर्भ घेऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत मागणी करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तीन दिवसांत मंजूर करण्यात यावेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्���्यांनी दिले. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्यात येणार असल्याने या लहान जनावरांनाही दुष्काळात मदत मिळणार आहे.\nराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी डिसेंबर २०१८ मधील निर्णयानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील साडेआठ लाख कुटुंबे आणि ३५ लाख व्यक्तींना अन्नसुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ६० लाख शेतकऱ्यांना या अगोदरच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे.\nतसेच दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तत्काळ देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही आज देण्यात आले. त्यासोबतच दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पोर्र्टॅबिलिटी (Portability) सुविधेचा वापर करून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nराज्यात सध्या १३ हजार ८०१ गावे-वाड्यांमध्ये ५,४९३ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या वर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष २०१८ च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद विभागात सुरू आहेत. या विभागात २,८२४ गावे-वाड्यांमध्ये २,९१७ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.\nदुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी १,४२९ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये ८ लाख ४२ हजार १५० मोठी आणि एक लाख दोन हजार ६३० लहान अशी सुमारे ९ लाख ४४ हजार ७८० जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत १५ मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना १०० रुपये तर लहान जनावरांना ५० रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान ९० आणि ४५ रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत ७४३ योजनांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी ११८ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. पुनरुज्जीवित योजना कार्य��न्वित करण्यासाठी २८ योजनांचे आदेश देण्यात आले असून, त्यापैकी १८ सुरू झालेल्या आहेत.\nरोजगार देवेंद्र फडणवीस दुष्काळ विदर्भ शेतकरी आत्महत्या आत्महत्या स्थलांतर पाणी water औरंगाबाद\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : र��ज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Sangli/From-the-lifting-of-sugar-Stressful-on-the-Sarvodaya-factory/", "date_download": "2019-09-21T23:46:06Z", "digest": "sha1:WWUEIBYSFGMOOQF4VUA5ANIAR53GS7ZC", "length": 11026, "nlines": 45, "source_domain": "pudhari.news", "title": " साखर उचलण्यावरून ‘सर्वोदय’वर तणाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Sangli › साखर उचलण्यावरून ‘सर्वोदय’वर तणाव\nसाखर उचलण्यावरून ‘सर्वोदय’वर तणाव\nराजारामबापू साखर कारखान्याने सर्वोदय कारखान्यामधील साखर उचलण्याच्या हालचाली मंगळवारी सुरू केल्या. त्यामुळे सकाळपासून दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते कारंदवाडीत जमा झाले. वातावरण तणावपूर्ण बनले असून यापुढच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती आदेश दिला आहे. शासनाने सर्वोदय व राजारामबापू पाटील या दोन कारखान्यांमध्ये झालेला भागीदारी व सशर्त विक्री करार दि. 25 जानेवारी रोजी रद्द केला. त्यानंतर राजारामबापू कारखाना प्रशासनाने शासनाच्या या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे आदेशाला स्थगिती देण्यात आली.\nदरम्यान, दि.24 फेब्रुवारी रोजी सर्वोदय कारखान्याचे संस्था���क संभाजी पवार गटाचे काही संचालक व कार्यकर्त्यांनी कारंदवाडी येथील सर्वोदय पेट्रोल पंपाचा ताबा घेतला.त्यावेळीही दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.\nदोन्ही गटांकडून आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दोन्ही गटांना शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतची नोटीस दिली होती. सध्या सर्वोदय कारखान्यात सर्वोदय व राजारामबापू कारखान्याचे प्रशासन आहे.\n‘सर्वोदय’चा गळीत हंगाम संपल्यानंतर राजारामबापू प्रशासनाकडून साखर कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती व देखभालीसाठी खोलण्यात आल्या होत्या. यावर गैरसमजातून ‘सर्वोदय’च्या पवार गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश असताना मशिनरी काढून नेण्यात येत असल्याची तक्रार 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने परत एकवेळ (26 एप्रिल) रोजी अंतिम आदेश होईपर्यंत दोन्ही गटांना ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.\nदरम्यान या गळीत हंगामात सर्वोदयमध्ये तयार झालेली साखर रविवारी रात्री बाहेर काढत असताना सर्वोदय प्रशासनाने त्याला विरोध केला .त्यामुळे मंगळवारी ( दि.7 ) रोजी सकाळी राजारामबापू युनिट 1 व 2 च्या सुमारे 400 कामगारांसह अध्यक्ष पी.आर.पाटील, सर्व संचालक ,पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वोदयवर जमा झाले. ही माहिती मिळताच संभाजी पवार ,गौतम पवार , संचालक व सुमारे दोनशे कार्यकर्ते सर्वोदय पेट्रोल पंपावर जमा झाले.दोन्ही गटांचे कार्यकर्ते दिवसभर साखर कारखाना व पेट्रोल पंपावर बसून होते.\nराजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी सांगितले की , मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोदयचे विस्तारीकरण , मशिनरी व अन्य मालमत्ता हस्तांतराला स्थगिती दिली आहे.सर्वोदयमध्ये तयार झालेली साखर , बगॅस व मळी हस्तांतरणाला स्थगिती आदेश दिलेला नाही.साखरेची विक्री केल्याशिवाय शेतकर्यांना शासनाने ठरवून दिलेली आधारभूत किंमत (एफआरपी) देता येणार नाही.बिलाला उशीर होत असल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.\nते म्हणाले,विक्रीसाठी साखर बाहेर काढत असताना पवार गटाकडून विनाकारण विरोध केला जात आहे.या कारणावरून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये य���साठी इस्लामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे व आष्टा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nसर्वोदयच्या कार्यकर्त्यांंनी सांगितले की , मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम आदेश होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.त्यामुळे सर्वोदयमधील कोणतीही मालमत्ता कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही.आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.baalpan.com/pakkruti/healthy-recipe", "date_download": "2019-09-22T00:11:41Z", "digest": "sha1:QLVA4H2KO3RELYZM3DBORMGULXDGE3EB", "length": 14294, "nlines": 60, "source_domain": "www.baalpan.com", "title": "आरोग्यदायक पाक-विधी", "raw_content": "\nपालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात कसे करायला हवे इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.\nआपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.\nई - मेल: संकेतशब्द: नविन पासवर्ड मागवा\nबालपण.कॉम चे सदस्य व्हा.\nतुमचे नाव: ई - मेल:\nयेण्याची नोंद | नवे खाते उघडा बंद करा\nसुविचार: प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.\nमुखपृष्ठ > छोट्यांसाठी खास पाक-कृती > आरोग्यदायक पाक-विधी\nपान क्र.: 1 2\nतांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत. पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे. तांदूळ परतत असतानाच दुसर्या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे. पुढे वाचा...\nपिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.\tपुढे वाचा...\nप्रथम काप सोडून सर्व एकत्र मिसळावे. एकेक काप मिश्रणात दाबून दाबून घोळवून घ्यावे. नंतर एकेक fry pan मध्ये जर�� जास्तच तेल सोडून खरपूस भाजणे ( वांग्याच्या काप प्रमाणे करणे ) पुढे वाचा...\nप्रथम वऱी तांदूळ पीठ + दही हे पाणी घालून भिजवून २ तास ठेवावे. नंतर करताना आले + मिरची + जिरे पेस्ट, भिजवलेला साबुदाणा, चवीनुसार मीठ घालून ढोकळयासाठी सरसरीत भिजवून घ्या.\tपुढे वाचा...\nअननसाच्या चकत्या फडक्यावर दोन तास पसरून सुकत ठेवाव्यात. केकच्या भांड्याला नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी डालडा व मैदा लावतो, तसे न करता फक्त बाजूंनीच डालडा व मैदा लावावा. खाली फक्त डालडाच लावावा.\tपुढे वाचा...\nएका भांडयात ज्वारी-बाजरी पीठ + चिरलेली मेथी +जिरे +मिरे पूड + बडीशेप पावडर + लाल मिरची पावडर + तीळ + पिठीसाखर + चवीनुसार मीठ एकत्र चांगले मिश्रण करून घ्या. नंतर केळीचा कुस्करून लगदा करून त्यात वरील एकत्रित मिश्रण मावेल तेवढे घालून पाणी अथवा दुधाचा वापर करून गोळा मळावा त्याची भाकरी थापावी.\tपुढे वाचा...\nखजूर हे उर्जायुक्त, लोहयुक्त आणि रक्तवर्धक असा पोषक असते. थंडीत आहारात याचा उपयोग आपल्यास नक्कीच लाभदायक ठरतो. एक अतिशय पौष्टिक आणि करण्यास सोपी अशी खजूर रोलची पाक-विधी तुम्हाला नक्कीच आवडेल\tपुढे वाचा...\nथंडीत फळे गार गार असल्याने खाल्ली जात नाहीत. डाळींब हे लायकोपेन यूक्त असते त्यामुळे हृदय व लाल पेशींचे संरक्षण करते. तसेच डाळींब हे रोग निवारक आणि प्रजोत्पादक देखील असते. डाळींब लोह व तंतुमय असल्याकारणाने त्याचा आहारात समावेश जरूर करावा. थंडीत भाजी बरोबर फळांचा गरम पदार्थात वापर करावा. पुढे वाचा...\nबालकांसाठी थंडीत बाजरी आहारात असावी. बाजरी उर्जा-युक्त, बल-वर्धक आणि कॅल्शियम-युक्त आहे. रक्त पोषक आहे. डायबेटीस, क्षय रोगांवर देखील उपयुक्त मानली जाते.\tपुढे वाचा...\nदूध गरम करावे. त्यात१/२ कप किंवा गरजेनुसार साखर घालावी. ३-४ टिस्पून मिक्सरवर एकत्र करून घेतलेला मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे. दुध थोडेसे आटवावे. गरम गरम दुध सर्वांना द्यावे. मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.\tपुढे वाचा...\nभिजवलेल्या डाळी निथळून वाटणे. त्यात वरील मसाला वाटण घालून वाटणे. कोथिंबीर बारीक चिरून घालणे. निर्लेप तव्यावर एक थेंब तेल घालून ते पुसून घ्यावे व डोसा घालावा. मग डोस्यावर थेंब- थेंब तेल सोडावे. कमी वेळेत कमी तेलात कुरकुरीत डोसे तयार \nवाटीचा आकार ���ेवून त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नउ अशा पाडाव्यात.\tपुढे वाचा...\nकमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. आता त्यात वेलची पुड टाकुन ढवळावे. आता हे मिश्रण मोदक साच्यात घालून मोदक पाडून घ्यावेत. ह्या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे पेढेदेखील बनवू शकतो. वरुन बदाम काप टाकुन सजवू शकता.\tपुढे वाचा...\nजन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर बरेच श्रीकृष्ण भक्त भगवान विष्णूच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवितात. आणि मग जन्माष्टमीच्या मध्यरात्री हे निरनिराळे पदार्थांचे भगवान श्रीकृष्ण यांना नैवेद्य दाखवून आवाहन केले जाते. यामध्ये भरपूर मिष्टनांचा समावेश केलेला असतो. त्यापैकी एक स्वादिष्ट पदार्थ \"गोपालकाला\" आहे. जन्माष्टमीचा सण साजरा करणा-या बहुतांशी घरात गोपाळकाला केलेला आढळेल. बनविण्यास अत्यंत सोपा आणि खाण्यास रुचकर असा हा अत्यंत पौष्टिक गोपालकाला कसा बनवायचा चला पाहूया... पुढे वाचा...\nथोडेसे दूध गरम करून त्यात ३ टिस्पून लिंबाचा रस टाकून दुध फाडून घ्यावे. नंतर एका मलमलच्या कपड्यात बांधून ठेवावे. जवळजवळ ३ तासानंतर उघडून पाहिल्यास त्याचे चांगले चीज तयार झालेले मिळेल.\tपुढे वाचा...\nएका कढाई मध्ये किसलेला १ किलो खवा कोरडा होईपर्यंत भाजून घ्या. साखर घालून पुन्हा शिजवावा. वेलची पूड घालून चांगला मिक्स करून घ्या. तयार मिश्रणाचे २ समान भाग करा. पहिल्या भागात चॉकलेट मिक्स करावे.\tपुढे वाचा...\nकोबी आणि गाजर भुजिया\nएका जाड पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि १ सुकी मिरची तळून घ्या. त्यातच कोबी आणि गाजराचे काप टाका. आता कमी उष्णतेवर हे मिश्रण तळू द्या.\tपुढे वाचा...\nएका भांड्यात गव्हाच्या पिठाची मीठ घालून सैलसर कणिक मळून घ्या व थोड्या वेळेसाठी बाजूला तूप लावून बाजूला ठेऊन द्या. एका नॉन स्टिक तव्यावर अनारदाणा, धने थोडेसे भाजून घ्या. पुढे वाचा...\nहि रंगीत पचडी मुलांना वरण्-भात, मेतकूट तूप मीठ भात, खिचडी बरोबर खायला द्या. ही खूप पौष्टीक आहे. ही सलाड च्या रूपात पण जाउ शकते.\tपुढे वाचा...\nशिवरात्री पासून उसाची गु-हाळे सुरु होतात. ऊस हा उर्जावार्धक आहे. बालकांना उसाचे कर्वे दाताने चावण्यास - व चघळायला दिल्याने त्यांचे दात मजबूत होण्यास मदत ह��ते. आक्रोड हे एक मैगेनीज आहे. मेदुला पोषक, बलवर्धक आहे. तसेच ओमेगा ३ हे फायबर युक्त असून हृदयास उत्तम आहे.\tपुढे वाचा...\nपान क्र.: 1 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/social-viral/page/4/", "date_download": "2019-09-22T00:57:14Z", "digest": "sha1:SQNNUMKPALYBODDSO5MBTKVMJAAO3ME4", "length": 26499, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Social Viral News | Social Viral Marathi News | Latest Social Viral News in Marathi | सोशल वायरल: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nतुटलेल्या घड्याळांपासून 'त्याने' जे तयार केलं ते बघतंच रहाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nViral Photos Social Viral व्हायरल फोटोज् सोशल व्हायरल\nसमुद्रात आढळला विचित्र दिसणारा अनोखा जीव, व्हिडीओ पाहून लोक हैराण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसमुद्राच्या तळाशी कधी-कधी अशा जीवांशी आपला सामना होतो की, त्यांना बघून आपण स्तब्ध होतो. कारण याआधी कधीही आपण अशाप्रकारचा जीव पाहिलेला नसतो. ... Read More\nJara hatke Social Viral जरा हटके सोशल व्हायरल\nविमानात 'त्याने' केला असाकाही कारनामा; लोक म्हणाले, अखेर हे झालं कसं काय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून हा फोटो passengershaming नावाच्या व्हेरिफाइड इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. ... Read More\nViral Photos Social Viral व्हायरल फोटोज् सोशल व्हायरल\nव्हिडिओ: 'वर्क ऑर्डर' विचारताच आमदार भूमरेंची गावकऱ्यांना दमदाटी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआमदार भुमरे हे म्हारोळा गावात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन करण्यासाठी गावात गेले असता, त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ... Read More\nVIDEO : चालत्या गाडीमधून पडलं 1 वर्षांचं बाळ अन्......\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएक वर्षाची मुलगी चालत्या गाडीमधून खाली पडली. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ... Read More\nKerala India Viral Photos केरळ भारत व्हायरल फोटोज्\n'या' फोटोंमधून आर्टिस्टने मांडल्या आजच्या समस्या, समजल्या तर भविष्य होईल अधिक चांगलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nViral Photos Social Viral व्हायरल फोटोज् सोशल व्हायरल\nमुलाला 'ही' वस्तू घेऊन देण्यासाठी अनेक वर्षांपासून जमा केला वडिलाने एक-एक रूपया, फोटो व्हायरल...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या सोशल मीडियात एक वेगळा फोटो व्हायरल होत असून हा फोटो Philippine Trends And News ने शेअर केला आहे. ... Read More\nSocial Media Social Viral सोशल मीडिया सोशल व्हायरल\nपिक्चर अभी बाकी है; विक्रम लँडरचं ठिकाण समजताच उंचावल्या नेटकऱ्यांच्या आशा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविक्रम लँडरचे फोटो ऑर्बिटरने पाठविल्याचे वृत्त समजताच ट्विटरवर #VikramLanderFound हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे. ... Read More\nChandrayaan 2 isro India Viral Photos Twitter चांद्रयान-2 इस्रो भारत व्हायरल फोटोज् ट्विटर\n'या' लोकांचे ड्रग्स सोडण्याआधीचे आणि नंतरचे फोटो सांगतात की, या नशेपासून दूर राहणेच चांगले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nViral Photos Jara hatke व्हायरल फोटोज् जरा हटके\nVideo : चोर बंदुक घेऊन शिरला बारमध्ये, 'हा' पठ्ठ्य��� जागचा न हलता ढोसत राहिला दारू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसमोरून एखादी व्यक्ती भलीमोठी बंदुक घेऊन येतो आणि तुम्हाला जवळ असलेले पैसे देण्यास सांगतो तेव्हा सामान्यपणे कोणीही आवाज न करता सगळे पैसे काढून देईल. ... Read More\nSocial Viral Jara hatke सोशल व्हायरल जरा हटके\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सर��ार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/ramdas-athawale/news/", "date_download": "2019-09-22T00:59:46Z", "digest": "sha1:AEHMIUHVNAOGUDNEGM2UTJ3VEUBF5RD4", "length": 27181, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ramdas Athawale News| Latest Ramdas Athawale News in Marathi | Ramdas Athawale Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nदलित शब्द व्यवहारात हवा - आठवले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदलित हा शब्द वापरण्यास मनाई करणे चुकीचे असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. ... Read More\nVidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Assembly Election 2019 युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. ... Read More\nरामदास आठवले 'ग्रेटेस्ट लिडर्स' पुरस्काराने सन्मानित, कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरामदास आठवलेंचा चातुर्य म्हणजे एकही आमदार नसताना, एकही खासदार नसताना ते केंद्रीय मंत्री बनले आहेत. ... Read More\nVidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. ... Read More\n... आता स्पोर्ट्समध्येही हवं आरक्षण, रामदास आठवलेंची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबीसीसीआयने एससी आणि एसटी क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळात समान संधी मिळावी यासाठी आरक्षण द्यावे, अशी भूमिकाही आठवले यांनी घेतली होती. ... Read More\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक ... Read More\nRam MandirUddhav ThackerayRamdas AthawaleShiv SenaAyodhyaराम मंदिरउद्धव ठाकरेरामदास आठवलेशिवसेनाअयोध्या\n...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ... Read More\nराज्यात 240 जागा जिंकण्याचा विश्वास; आठवलेंना 'इतक्या' जागांची आस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविधानसभा निवडणुकीसाठी आघाडी-युतीमध्ये जागांचे वाटप सुरू झाले आहे. ... Read More\nRamdas AthawaleBJPShiv Senaरामदास आठवलेभाजपाशिवसेना\n'पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं असल्याचं म्हटलं आहे. ... Read More\nRamdas AthawaleIndiaPakistanNarendra Modiरामदास आठवलेभारतपाकिस्ताननरेंद्र मोदी\nतासगावात आर.आर.आबांच्या पत्नीला आव्हान देण्यासाठी मिसेस आठवले रिंगणात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून पुन्हा सुमून पाटील यांची उमेदवारी निश्चित समजले जाते. ... Read More\nRamdas AthawaleNCPPoliticsvidhan sabhatasgaon-kavathe-mahankal-acरामदास आठवलेराष्ट्रवादी काँग्रेसराजकारणविधानसभातसगाव कवठे महाकळ\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याव��रोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-09-21T23:31:11Z", "digest": "sha1:G3P6L4K6GYE4JARQUJ7QITXBCPP7N4VK", "length": 13359, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेलबर्न विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\n(मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)\nआहसंवि: MEL – आप्रविको: YMML\n४३४ फू / १३२ मी\nमेलबर्न विमानतळावर थांबलेले जेटस्टारचे एअरबस ए३२१ विमान\nमेलबर्न विमानतळ किंवा टुलामरीन विमानतळ (Melbourne Airport) (आहसंवि: MEL, आप्रविको: YMML) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेलबर्नपासून २३ किमी अंतरावर टुलामरीन ह्या उपनगरामध्ये असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९७० साली सुरू झालेला हा विमानतळ मेलबर्नमधील चार विमानतळांपैकी एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.\nह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ.स.इ.स. २००७ साली या वि���ानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले. एअरबस ए३८० या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले.\nस्कायबस सुपर शटल सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून सुटते.\nएअर चायना बीजिंग (सुरुवात 1 June 2015),[४] शांघाय-पुडोंग\nएअर न्यू झीलंड ऑकलंड, क्राइस्टचर्च, क्वीन्सटाऊन, वेलिंग्टन\nचायना ईस्टर्न एअरलाइन्स शांघाय-पुडोंग\n2 चायना सदर्न एअरलाइन्स\nएमिरेट्स ऑकलंड, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर\nइंडोनेशिया एअरएशिया एक्स देनपसार[५]\nमुलांच्या मासिक ॲडलेड, युलारा,[६] बालिना, ब्रिस्बेन, केर्न्स, डार्विन, गोल्ड कोस्ट, होबार्ट, लॉन्सेस्टन, न्यूकॅसल, पर्थ, प्रॉस्परपीन (सुरुवात 25 June 2015),[७] सनशाईन कोस्ट, सिडनी, टाउन्सव्हिल 1\nजेटस्टार एअरवेज ऑकलंड, ब्रिस्बेन, केर्न्स,[८] बँकॉक, क्राइस्टचर्च, देनपसार, होनोलुलू, ओसाका,[८] फुकेत, क्वीन्सटाऊन, सिंगापूर, सिडनी, टोकियो-नारिता, वेलिंग्टन[९]\nॲडलेड, ॲलिस स्प्रिंग्ज, ब्रिस्बेन, ब्रूम, केर्न्स, कॅनबेरा, डार्विन, हॅमिल्टन आयलंड (सुरुवात 27 June 2015),[७] पर्थ, पोर्ट हेडलंड, सिडनी 1\nक्वांटास दुबई, हाँग काँग, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, सिंगापूर\nक्वांटासलिंक कॅनबेरा, कॉफ्स हार्बर (सुरुवात 5 June 2015), [१०] होबार्ट\nडेव्हनपोर्ट, लॉन्सेस्टन, मिल्डुरा 1\n2 रीजनल एक्सप्रेस एअरलाइन्स\nरॉयल ब्रुनेई एअरलाइन्स बंदर सेरी बगवान[११]\nसिंगापूर (सुरुवात 1 November 2015)[१२] 2\nश्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो (resumes 2 November 2015)[१३]\nटायगरएअर ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ब्रिस्बेन, केर्न्स, गोल्ड कोस्ट, होबार्ट, मॅके, पर्थ, सिडनी\nव्हियेतनाम एअरलाइन्स हो चि मिन्ह सिटी\nॲडलेड, ब्रिस्बेन, केर्न्स, कॅनबेरा, कॉफ्स हार्बर, डार्विन, गोल्ड कोस्ट, हॅमिल्टन आयलंड, होबार्ट, कॅल्गूर्ली, मिल्डुरा, न्यूकॅसल, पर्थ, सिडनी, सनशाईन कोस्ट 3\nव्हर्जिन ऑस्ट्रेलिया ऑकलंड, क्राइस्टचर्च, देनपसार, Nadi\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्या���्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/the-crying-boy-cursed-painting/", "date_download": "2019-09-21T23:44:23Z", "digest": "sha1:YUK4WJWJCSEIFVO7MC2R3WMFTANK2L4S", "length": 11781, "nlines": 84, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "रडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं \"शापित\" चित्र", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nरडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nतुम्हाला एनाबेला या बाहुलीची कहाणी तर माहित असणारच. त्यावर चित्रपट देखील बनविण्यात आला होता, जो अतिशय भयानक होता. भलेही आपण भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसलो\nतरी भूतकाळातील अश्या अनेक घटना प्रचलित आहेत ज्या या अदृश्य शक्ती असल्याचे संकेत देतात. असो… भूत असतात किंवा नसतात हा एक वेगळा विषय आहे.\nपण आज आम्ही तुम्हाला एनाबेला प्रमाणेच एका पेंटिंगची कहाणी सांगणार आहोत… एक अशी पेंटिंग जिला शापित मानलं जायचं.\nआता तुम्ही विचार करत असाल की, एका पेंटिंग ने काय होईल बरं.. पण या पेंटिंग बद्दल असे सांगितल्या जाते की,\nही पेंटिंग जिथेही लावण्यात आली तिथे विनाश झाला.\nआता यावर किती विश्वास ठेवायचा तो आपल्यावर आहे, पण आम्ही असल्या कुठल्याही अंधविश्वासाला पाठींबा देत नाही आहोत. आम्ही तर तुम्हाला केवळ एक प्रचलित कहाणी सांगत आहोत.\nही पेंटिंग कुठल्या साधारण चित्रकाराने नाही तर इटलीच्या प्रसिद्ध चित्रकार जीयोवनी ब्रागोलिन यांनी बनविली होती.\nही पेंटिंग एका रडणाऱ्या लहान मुलाची होती. या पेंटिंगचे नावच ‘दि क्राइंग बॉय’ असे होते. या पेंटिंगला जीयोवनी ब्रागोलिन यांनी १९८५ साली बनविले होते. त्यांनी केवळ ही एकच पेंटिंग बनविली नव्हती तर त्यांनी या पेंटिंग्जची एक सिरीज बनविली होती.\nकाही काळातच या पेंटिंग्जची सिरीज प्रसिद्ध झाली. त्यामुळे या खास पेंटिंग च्या ५० हजार प्रत बनविण्यात आल्या.\nया पेंटिंगने जीयोवनी ब्रागोलिन यांना खूप प्रसिद्धी आणि तेवढेच पैसे ही मिळवून दिले. पण त्यासोबतच त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली ती म्हणजे बदनामी…\nलोकांनी या पेंटिंगला मोठ्या संख्येने विकत घेतले आणि आपल्या घराच्या भिंतींवर सजवले. पण त्यानंतर या घरांमध्ये अपघातांच्या घटना व्हायला लागल्या.\nअनेक वृत्तपत्रांनी सदर चित्र आणि त्याबद्दल जोडल्या गेलेल्या अपघातांची दखल घेतली. एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने असा दावा केला की,\n‘तो जवळपास १५ घरांमध्ये आग लागल्यावर आपल्या टीमसोबत तिथे गेला. ज्याही घरात तो आग विझवायला जायचा त्या घरात ही ‘दि क्राइंग बॉय’ ची पेंटीग दिसायची. त्याने हे देखील सांगितले की,\nघरातील सर्व सामान जळून जायचे पण ही ‘दि क्राइंग बॉय’ पेंटिंग कधीच जळाली नाही.’\nयाप्रकारच्या घटना वारंवार घडत चालल्या होत्या, त्यामुळे लोकांनी आपल्या घरात ही पेंटिंग ठेवणे बंद केले आणि या पेंटिंगला शापित घोषित करण्यात आले.\nएवढेच नाही तर एका वृत्तपत्रानुसार हॅलोविनला बोन फायरमध्ये या पेंटिंगच्या शेकडो प्रतिमा जाळण्यात आल्या.\nसंयोगवश यानंतर अश्या अपघाती घटना कमी झाल्या आणि लोकांनी असे मानून घेतले की, ही पेंटिंग शापित आहे. त्यानंतर लोकांनी ही पेंटिंग त्यांच्या घरात न लावण्यातच सुरक्षितता मानली.\nपण आजही काही लोकांजवळ ही शापित मानल्या गेलेली पेंटिंग आहे आणि ते लोकं सुखरूप आहेत…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← इन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nदिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल… भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…\nकाळी जादू, करणी आणि भानामती.. भारतातल्या या ७ ठिकाणी हा मूर्खपणा आजही चालतो\nया गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा\nप्रभू रामां व्यतिरिक्त ‘हे’ ६ शाप ठरले ‘रावणवधाचे’ कारण\nचला आज कॅमेऱ्याला ‘आतून’ जाणून घेऊया\nनकाशाच्या आधारे पत्ता नसलेलं पत्र अचूक पत्त्यावर पोचतं केलं \nसापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती \nब्लॅक टी पाहून नाकं मुरडता कारण तुम्हाला ब्लॅक टी चे हे फायदे माहित नाहीत\nबामसेफ तर्फे द्वेष पसरवण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जाताहेत का\nप्लॅस्टिक बॅनवर राज ठाकरेंची भूमिका शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्या\nकसाबच्या हल्ल्याच्या वेळी मुंबईला वाचवणाऱ्या खास कमांडोज विषयी १२ महत्वपूर्ण facts\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\n२०१८ सालातल्या या १० न��यायालयीन निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकलाय\nब्रिज खालचं उद्यान : माटुंगाकरांचा नवा अर्बन जुगाड\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2019-09-22T00:05:25Z", "digest": "sha1:VX332MNPEFD7FV7FASB5PQSJWCHGRRZL", "length": 17965, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाथ संप्रदाय - विकिपीडिया", "raw_content": "\nइतर नावे : योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय\nनाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. \"नाथ\" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला \"नाथ संप्रदाय\" असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर \"नाथ\" हा शब्द जोडता येतो.\nनाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला.\n१ नाथपंथ या लेखातून विलीनीकरणासाठी स्थानांतरित\n२.१ अनुपम शिळा महत्त्व\n६ नाथपंथावरील मराठी पुस्तके\nनाथपंथ या लेखातून विलीनीकरणासाठी स्थानांतरित[संपादन]\nनाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले.\nनाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही भूमिका.. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्व��ांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे.\nत्र्यंबकेश्वर हे नाथसंप्रदायाचे पहिले मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे.\nब्रह्मगिरीवरील कौलगिरीच्या पोटाला अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथांची धारणा अशी एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी \"हर हर गंगे‘ अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात.\nदर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना येथे उपदेश देण्याचे मान्य केले होते. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शि��ेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा.\nअलख निरंजन शिव गोरक्ष (किशोर/उदयनाथ मंडलिक)\nगर्भगिरीतील नाथपंथ (टी.एन. परदेशी)\nश्री गुरुचरित्र ३९ वा अध्याय (डॉ. मधुसुदन घाणेकर)\nश्री गुरुचरित्र कथासार (अमोल प्रकाशन)\nश्रीमत् गुरुचरित्र (अमोल प्रकाशन)\nगोरक्षनाथ (नागेंद्रनाथ उपाध्याय )\nश्री नवनाथ २ रा अध्याय (वि.के. फडके)\nश्री नवनाथ ५वा अध्याय (वि.के. फडके )\nश्री नवनाथ २८वा अध्याय (वि.के. फडके)\nश्री नवनाथ ४०वा अध्याय (वि.के. फडके )\nनवनाथ कथा (वि.के. फडके)\nश्री नवनाथ कथासार (अमोल प्रकाशन)\nश्री नवनाथ कथासार (सुभाषचंद्र वैष्णव)\nनवनाथ बोधामृत (नरेंद्र चौधरी)\nश्री नवनाथ भक्तिकथामृत (दास नारायण )\nश्री नवनाथ भक्तिसार (अमोल प्रकाशन)\nश्री नवनाथ भक्तिसार (अध्याय ४० वा) : प्रोफिशियंट पब्लिशिंग हाऊस.\nनवनाथांच्या गोष्टी (बालसाहित्य, लेखक - रमेश मुधोळकर)\nनाथ अष्टांगयोग {पातंजल योगसूत्रांचा दिव्य-भावार्थ (डॉ. वृषाली पटवर्धन)\nनाथ गीता -अध्याय १ ते १८ (डॉ. वृषाली पटवर्धन\nनाथ संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान\nनाथ संप्रदायाचा इतिहास (डॉ. रा.चिं. ढेरे)\nनाथ संप्रदायाची परंपरा : लोकसाहित्य (डॉ. धोंडीराम वाडकर)\nयोग सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)\nसिद्ध सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)\nजळगावला प्राचार्य शंकर कृष्णा जोगी यांनी नाथ संप्रदायांवरील सर्व जुन्या-नव्या-दुर्मीळ ग्रंथांचे, हस्तलिखितांचे एक संदर्भ वाचनालय स्थापन केले आहे.\nमच्छिंद्रनाथ • गोरक्षनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:25:07Z", "digest": "sha1:NFAITVVAUOWQ52GNDAA23HC6DF4Z6FQN", "length": 4124, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बळी पडलेल्या व्यक्ती - विकिपीडि���ा", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हत्या झालेल्या व्यक्ती (२ क, २ प)\n\"बळी पडलेल्या व्यक्ती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%87", "date_download": "2019-09-21T23:28:36Z", "digest": "sha1:EWMJAXZCPDVAWTKN5BVGZ7HCZ4KNNCS2", "length": 3378, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स थॉमस मार्क पायझेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचार्ल्स थॉमस मार्क पायझेला जोडलेली पाने\n← चार्ल्स थॉमस मार्क पायझे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चार्ल्स थॉमस मार्क पायझे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:संतोष दहिवळ/माझे नवीन व दखलपात्र भर घातलेले लेख २०१२ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:44:07Z", "digest": "sha1:JXXRKVNAFKSJHC3LEZR5WA3P3ARSVWSX", "length": 4753, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिंदू धर्मातील चौदा महत्त्वाच्या गोष्टी - विकिपीडिया", "raw_content": "हिंदू धर्मातील चौदा महत्त्वाच्या गोष्टी\nहिंद�� धर्मात या चौदा गोष्टी महत्त्वाच्या आहेत.-\nचौदा प्राकृत भाषा -\nचौदा प्रांत भाषा -\nचौदा प्रमुख नाड्या -\nचौदा प्रमुख स्त्रोते -\nचौदा बलें -राज्यशासकांची चौदा बलें\nचौदा लाभ- शिखा/शेंडी धारण करण्याने\nचौदा वेग- मानव शरीरातील चौदा वेग\nचौदा शिलाशासन लेख (अशोक)\nचौदा हेर- प्राणिमात्रांवर देखरेख करणारे [ संदर्भ हवा ]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/long-term-investment-plans-for-education-mpg-94-1957276/", "date_download": "2019-09-22T00:00:19Z", "digest": "sha1:QVHRTUCIPZYKK7RFVG2MCDLX4BS4E6SH", "length": 19399, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Long Term Investment Plans for Education mpg 94 | विद्या वैभव दे रे राम! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nविद्या वैभव दे रे राम\nविद्या वैभव दे रे राम\nकुटुंबाच्या वित्तीय नियोजनांत मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद हा सध्या अपरिहार्यपणे प्राधान्याचा मुद्दा बनला आहे, बनायलाही हवा..\nकुटुंबाच्या वित्तीय नियोजनांत मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद हा सध्या अपरिहार्यपणे प्राधान्याचा मुद्दा बनला आहे, बनायलाही हवा..\nशाळेतील मित्रमत्रिणी मागील महिन्यात पुर्नभेटीच्या निमित्ताने भेटलो होतो. गप्पांच्या ओघात साहजिकच विषय मुलांच्या शिक्षणावर आला. आमच्या वेळी गुहागरमध्ये फक्त राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा होत्या. आज पंचक्रोशीत राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाच्या जोडीला सीबीएसई, आयसीएसई असेच, पण आता आयबी (इंटरनॅशनल बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविणारी) शाळा मागील शैक्षणिक सत्रापासून सुरू झाली आहे. कुटुंबातील मुलांची मर्यादित संख्या आणि वाढलेल्या महत्त्वाकांक्षांमुळे प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे असे वाटू ल���गले आहे. पालकांच्या महत्त्वाकांक्षा बदलल्या असल्या तरी उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने बदललेल्या परिस्थितीत जोखीम वाढली आहे. वीसेक वर्षांपूर्वी आजच्या तुलनेत शैक्षणिक कर्जाचे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. आज भारतीय पालक आपल्या मुलांना कर्जाच्या ओझ्याखाली ठेवू इच्छित नाहीत. शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत तर मुळीच नाही. तसेच परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच परदेशात नोकरी न लागल्यास कर्जाची परतफेड करण्यासाठी विद्यार्थी किती सक्षम आहेत याचा विचारसुद्धा करणे आवश्यक आहे.\nबहुसंख्य वित्तीय नियोजनांत मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद हा प्राधान्याचा मुद्दा असतो. माझ्या २० वर्षांच्या अनुभवावरून मी सांगू इच्छिते की, बऱ्याच पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय शुल्क असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मुलांचा प्रवेश करता येत नाही कारण गृहकर्जाचा हप्ता मोठा असतो. वाढत्या खर्चामुळे त्यांची बचत करण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली तरी असते किंवा भविष्यकाळात बऱ्यापकी कमी होणार असते. म्हणूनच, जेव्हा असे पालक आपल्या मुलासाठी दर्जेदार शिक्षणाची आस धरतात तेव्हा त्यांची स्वत:साठीची सेवानिवृत्तीची बचत पूर्णपणे धोक्यात येते.\nज्या पालकांनी असे समजले की, त्यांचे मूल पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी भारतातल्या एका चांगल्या महाविद्यालयात जाईल, त्यांच्यावर मुलाला बारावीपश्चात परदेशातील महाविद्यालयात अर्ज करण्यासाठी मित्रांचा दबाव येतो. पालक बहुतेक वेळेस नोकरीच्या शाश्वततेला गृहीत धरतात. खास करून जेव्हा जेव्हा त्यांचे मूल पदव्युत्तर पदवी घेत असते किंवा विशेष शाखेत पदवी मिळवते, ज्यामुळे मुलाला नोकरीत स्थर्य मिळविण्यासाठी काही कालावधी जावा लागतो.\nपालक लठ्ठ पगारदार असतील किंवा ते करीत असलेल्या व्यवसायात स्थर्य असेल तर आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवू शकतील. परदेशात पुढील शिक्षण हे बहुतेक कुटुंबांत वित्तीय ध्येय झाले असून पूर्वी भारतीय पालकांना ‘लग्नाचा खर्च’ हे ओझे वाटत नसे तसे हल्ली परदेशातील शिक्षण हे सर्वसाधारण वित्तीय ध्येय झाले आहे. शिक्षणासाठी आणि लग्नासाठी एकाच वेळी बचत करणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तसेच निवृत्तीसाठी काही पसे टिकून राहतील अशी आ���ा बाळगून या गोष्टी होतात. अशा परिस्थितीचा सामना करताना पालकांनी येथे विचारात घ्यावे असे काही पर्याय येथे दिले आहेत –\nआंतरराष्ट्रीय शाळांपेक्षा नियमित शाळेचा विचार करा\nमुलाच्या शालेय, महाविद्यालयीन आणि पदवीनंतर किंवा उच्च अभ्यासक्रमासाठी लवकर बचत सुरू करा.\nयोग्य बचत साधने वापरा. रोखे आणि समभाग मालमत्तांचे योग्य प्रमाण राखून जोखीम साधने\nस्थिर उत्पन्न साधनांचा वापरही आवश्यक आहे.\nथोडक्यात एक विमा योजना आणि म्युच्युअल फंड या दोन्ही साधनांचा वित्तीय नियोजनात वापर करणे गरजेचे आहे. ज्या योजनेत विम्याची मुदत अल्पकाळासाठी आहे अशा योजना या शैक्षणिक खर्चाची जोखीम कमी करण्यास फायद्याची असतात.\nउदाहरणादाखल एलआयसीची ‘जीवन लक्ष्य’ या शैक्षणिक खर्चाच्या वित्तीय ध्येयाची पूर्तता करण्यात जी जोखीम आहे त्या जोखमीची दाहकता कमी करण्यास मदत करते. ‘जीवन लक्ष्य’ ही एन्डोमेंट प्रकारची पॉलिसी असून या योजनेत विम्याची मुदत १३ ते २५ वष्रे असून मुदत संपण्याआधी तीन वष्रे हप्ता भरण्याचे थांबते. या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रकमेच्या १० टक्के रक्कम लाभार्थ्यांस पॉलिसीची मुदत संपेपर्यंत मिळते. मुदतीअंती, विमा रक्कम अधिक सर्व संचित लाभ इत्यादी रक्कम मिळते; परंतु यासोबत या पॉलिसीसोबत रायडर रूपात उपलब्ध असलेल्या शुद्ध विमा आणि गंभीर आजारावरील उपचारासाठी विमाछत्र खरेदी करणे आवश्यक आहे. अनेकदा घरातील कर्त्यां आणि कमावत्या व्यक्तीचा मृत्यू होणार नाही असे गृहीत धरून अनेक पालक नियोजन करतात. समर्थ रामदास ‘पवन भिक्षे’त विद्या वैभवाच्या जोडीला प्रसंग पारख उदासीनता आणि अर्थारोहण दे रे राम अशी प्रार्थना करतात. प्रसंगपारख आणि अर्थारोहण साध्य करायचे असेल तर मोठय़ा बचतीच्या जोडीला जोखमीचे निराकरण करणारा विमा नियोजनात हवाच.\nविमा योजना आणि म्युच्युअल फंड या दोन्ही साधनांचा वित्तीय नियोजनात वापर करणे गरजेचे आहे. ज्या योजनेत विम्याची मुदत अल्पावधीची आहे अशी योजना शैक्षणिक खर्चाची जोखीम कमी करण्यास फायद्याची असते.\n(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्��्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kl-rahul-breaks-silence-over-his-relationship-with-alia-bhatt-friend-akansha-ranjan-kapoor-mhmn-400853.html", "date_download": "2019-09-22T00:05:34Z", "digest": "sha1:CNJW56VE77PWLAPEWGCNZ22X2X3GTMEY", "length": 16495, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nVIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...\nOscar Award : 'अपना टाइम आ गया', भारतातून 'Gully Boy' मिळालं तिकीट\nरामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते...\n'या' 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन दिल्यानं वादात सापडला होता 'बॅडमॅन'\n...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल\nआलिया भट्टची सर्वात जवळच्या मैत्रिणीला सध्या तो डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.\nमुंबई, 20 ऑगस्ट- सध्या टीम इंडियाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर केएल राहुल (KL Rahul) बराच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या तो आलिया भट्टची (Alia Bhatt) जवळची मैत्रीण आकांक्षा रंजनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहुलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता त्याने आपलं मौन सोडलं असून या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. केएल राहुलने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'मी वृत्तपत���र वाचत नाही. त्यामुळे माझ्याबद्दल काय छापून येतं याबद्दल मला फारसं माहीत नसतं. आपलं खासगी आयुष्य कसं खासगी ठेवायचं हे आता मी शिकलो आहे. सध्या माझं संपूर्ण लक्ष क्रिकेटवर आहे.'\nकोण आहे आकांक्षा रंजन\nआकांक्षा रंजनसोबत केएल राहुलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वतः आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केएल राहुलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. आकांक्षा एक मॉडेल आणि अभिनेत्री असली तरी तिला सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि आलियाची जवळची मैत्रीण म्हणून जास्त ओळखलं जातं. तिचे वडील शशी रंजन स्वतः अभिनेते आणि दिग्दर्शक होते. ते FTII चे अध्यक्षही होते. आकांक्षाची बहीण अनुष्काही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आहे.\nवेस्टइंडीजमध्ये आहे केएल राहुल\nसध्या केएल राहुल वेस्टइंडिजमध्ये आहे. 22 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत तो सलामीवीर म्हणून खेळणार आहे. वेस्टइंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिकेत त्याला संधी देण्यात आली नव्हती. शिखर धवनच्या पुरागमनामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र आता त्याच्याकडे कसोटी सामन्यांत स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. असं असलं तरी सराव सामन्यात केएल राहुलची कामगिरी समाधानकारक नव्हती. वेस्टइंडिज ए विरुद्ध राहुलने फक्त 36 धावाच केल्या.\nज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nitin-gadkaris-health-condition-deteriorated-in-shimla-himachal-pradesh-sp-368701.html", "date_download": "2019-09-21T23:49:03Z", "digest": "sha1:JN6WZQRZF4TUUPZEYET2X736SD6VXUE3", "length": 20490, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, शिमल्यात उपचार सुरु | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, शिमल्यात उपचार सुरु\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, शिमल्यात उपचार सुरु\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गडकरींना शिमला येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nशिमला, 1 मे- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गडकरींना शिमला येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नितीन गडकरी हे हिमाचल प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता सभेदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. शुगर लो झाल्याने गडकरींची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना तपासून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता गडकरींची प्रकृती स्थीर आहे.\nकिनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते. यादरम्यान गडकरींची प्रकृती अचानक बिघडली. नितिन गडकरी हे छराबडा येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिमल्याहून आयजीएमसीचे डॉक्टरांचे एक पथक तातडीने छराबडा रवाना झाली होती.\nमुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी गडकरी यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.\nनितीन गडकरींना शिर्डीच्या भरसभेत आली भोवळ\nनितीन गडकरी यांना शनिवारी (ता.27) शिर्डीच्या सभेत भोवळ आली होती. प्रखर उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. याआधीही राहुरीमध्ये विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती.\nशिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे ��ांच्या प्रचारार्थ नितिन गडकरी आले होते. ते संबोधित करणार तेवढ्यात त्यांना भोवळ आली. ते तातडीने खुर्चीवर बसले. नंतर त्यांना बरे वाटले. नंतर त्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले होते.\nविमानतळावरही झाली होती तपासणी...\nशिर्डीच्या विमानतळावर डाॅक्टरांकडून गडकरींची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. रक्तदाब कमी झाल्याने गडकरींना भोवळ आली होती. शरीरात पाण्याचीही कमतरतेमुळे त्यांना त्रास झाला. आता गडकरींची प्रकृती ठणठणीत असून ते विमानाने नागपूरकडे रवाना झाले.\nगडकरींना कॉन्व्होकेशन गाऊनमुळे गुदमरल्यासारखे झाले..\nनितीन गडकरी डिसेंबर 2018 मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आले होते. दीक्षांत समारंभात घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्याना गुदमरल्यासारखे झाल्याने भोवळ आली होती. समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. गडकरी यांनी हा पोशाख घातल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. समारंभ बंदिस्त सभागृहात असल्याने गडकरींना अस्वस्थ वाटू लागल्याने काही वेळातच त्यांना स्टेजवर भोवळ आली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली होती. शुगर व ब्लडप्रेशर सर्व काही ठीक असल्याचे सांगून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. साईबाबांचे दर्शन घेऊन ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाले होते.\nमोदींकडून 'हेल्थटीप्स' घ्याव्यात, संजय राऊतांनी तेव्हा दिला होता सल्ला\nराहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी भोवळ येवून गडकरी स्टेजवरच कोसळले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला होता. गडकरींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हेल्थटिप्स घ्याव्यात. पंतप्रधान जगभर फिरूनदेखील त्यांची तब्येत खराब होत नाही, असा टोला राऊतांनी लगावला होता.\nVIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवा��� बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/dhananjay-mundes-emotional-message-to-farmers-of-maharashtra/", "date_download": "2019-09-22T00:26:06Z", "digest": "sha1:SS5W5Z7VYJCIDPZRIYO5EPE3NI7PKGQH", "length": 14182, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भेगाळलेल्या जमिनी पाहून छातीत धस्स होतं ; शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंचा भावुक संदेश ! | Dainik Prabhat", "raw_content": "\nभेगाळलेल्या जमिनी पाहून छातीत धस्स होतं ; शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंचा भावुक संदेश \nमुंबई: अनवाणी पायाने मुंबईत शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला वर्ष झाले तरी अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा अखिल भारतीय किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे. गुरुवारी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. सुमारे साडेसात हजार आदिवासी शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.\nजिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन महाजनांनी दिले. परंतु, शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम आहेत. दरम्यान, मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे हाल होण्याची शक्यता आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते आणि विधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे एक भावुक संदेश लिहून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.\nखेड्या-पाड्यात राहणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज सत्तेत असलेल्या शेठ लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यांमुळे घामात भिजलेले, कष्टाने काटकुळे झालेले त्यांचे देह मागच्या वर्षी आपल्या न्या�� हक्कासाठी मुंबईत पायी आले होते. ऊनाचे चटके सहन करत, काट्याकुट्यातून मार्ग काढत रक्ताळलेले पाय मुंबईत आले खरे, पण या सरकारला अद्याप पाझर फुटलेले नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात करत तुम्हाला रिकाम्या हातीच माघारी पाठवले.\nआज पुन्हा त्याच मागण्या घेऊन, तुमचे थकलेले देह नाशिकहून मुंबईकडे निघाले आहे. घरं ओस पडत आहेत, शेत पेरणीसाठी आपल्या मालकाची वाट बघतायत, बैल जोड गोठ्यात दिवस काढतेय…आपल्या बापाने जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नये या धास्तीत शेतकऱ्यांची मुलं एक-एक दिवस लोटतायत. मात्र माझा शेतकरी सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही. जमवलेली तुटपूंजी रक्कम घेऊन, शिळी भाकर गाठोड्यात बांधून या शेठ लोकांपर्यत त्याचा खोल गेलेला आवाज पोहोचावा म्हणून मुंबईत येतोय. जगाच्या पोशिंद्याला नाईलाजाने सत्तेत मशगूल असलेल्या लोकांची हाजीहाजी करावी लागतेय. ही गोष्ट जीवाला लागतेय. माझ्या शेतकऱ्याचा हा अपमान आहे. मराठवाड्यातही आज भीषण परिस्थिती आहे. भेगाळलेल्या, भकास जमिनी पाहिल्या की छातीत धस्स होतं. शेतकऱ्याच्या पोटी जन्म नकोच, असे वाईट विचार मनाला शिवतायत. मराठवाड्याचा सुपूत्र, तुमचा लेक, तुमचा भाऊ, तुमचा मित्र या नात्याने मी तुमच्या आंदोलनास पाठिंबा पाठवत आहे. तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मी स्वत: लढा देईन. या सरकारला झुकवल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. आता नडायचं…\n#व्हिडीओ: शुssss, बोलायचं नाही… निवडणूक आहे\nखड्ड्यांबद्दल सामान्यांनी आवाज उठवावा- अशोक सराफ\nशरद पवारांचे भावनिक ट्विट म्हणाले…\nपुढचा मुख्यमंत्री मीच : देवेंद्र फडणवीस\nआदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ ट्विटवर सुमित राघवनाचा जोरदार टोला\nआता पवार पर्व संपलंय\nमहाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान ; 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nयुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही: चंद्रकांत पाटील\n9 ऑक्टोबरपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश ���ांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Girish2k", "date_download": "2019-09-21T23:32:29Z", "digest": "sha1:2FXWJQMGXZBLPIKOXLN2RJXMOGRHZOBK", "length": 156729, "nlines": 497, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Girish2k - विकिपीडिया", "raw_content": "\n१ मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )\n२ मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )\n३ समर्थ रामदास स्वामी\n६ टिप शिर्षक लेखन संकेत\n८ भक्तराज महाराज - दृष्टिकोन साचा\n९ विकिपीडियावर चित्रे चढवण्याबद्दल\n९.१ टपाल तिकिटांवरील प्रताधिकारांबद्दल\n११ सिडॅकच्या संकेतस्थळावरूनचे कॉपी पेस्टींग त्वरीत थांबवावे\n१५.१ थोडा विचार करावा, अशी विनंती\n१६ मराठी व्याकरण व शुद्धलेखन\n१७ लिंकन मेमोरियल चे संपादन - धूळपाटी\n२२ येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी\n२३ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन\n२४ संचिका परवाने अद्ययावत करावेत\n२५ संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण\nमराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) [संपादन]\nचांदणे शिंपित जा ...\nमराठी विकिपीडिया गौरव समितीची\nमराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासा��ी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने \"मराठी विकिपीडिया गौरव समिती\" ची स्थापना करण्यात येत आहे.\nसदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.\n\"मराठी विकिपीडिया गौरव समितीची \" सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.\nजानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख\n२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख\nजानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख\n(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)\n(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)\n१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी\nटेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.\n१५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.\nत्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अॅप' निर्माण करण्यात आल्या.\n* ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.\n* १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.\n* १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्��ांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.\n* २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात \"मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय\" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.\n२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम\n३ फेब्रुवारी - \"माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा\" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.\n१० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.\n१० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,\n१७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune\n१८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.\n२० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.\n२५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.\nठळक घडामोडी आणि आढावा\nमराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता\nमराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.\nविकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.\nमराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आह���. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.\nपरंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.\nमाहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई\nमराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.\nमाहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.\n'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...\n* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..\nराहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर\nनमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केल�� तर चालेल का\nमला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज\n विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड\nमागील अंक विकिपत्रिका चावडी माहिती द्या\nसहभागी व्हा | विदागार (अर्काइव्हज)\nUser: खबर्या (वितरक - सांगकाम्या)\nआपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा... * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा \nमराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) [संपादन]\n२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...\nसर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ... मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.\nनववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.\n२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)\n(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)\n(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)\nविकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण\nCMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.\nव सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.\n\"CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.\nशनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.\n२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम\n६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई\n७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे\n१५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे\n१५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई\n२९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई\nविकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा\nमराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई\nमुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nया परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.\nया समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.\n* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..\nमराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा\nमहाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक ���ाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.\nसंस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.\nमराठी विकिपिडीयावर \"विकी स्रोत\" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.\nमराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.\nमराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.\nमागील अंक विकिपत्रिका चावडी माहिती द्या\nसहभागी व्हा | विदागार (अर्काइव्हज)\nUser: खबर्या (वितरक - सांगकाम्या)\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा... * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा \nस्वागत आणि साहाय्य चमू\nनमस्कार Girish2k, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\n*अधिक माहीती आणि सहाय्य\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. किंवा\nकृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.\nत्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत विकिपीडिया मदत चमू :माहितगार ०७:२७, ५ डिसेंबर २००९ (UTC)\nसमर्थ रामदास स्वामी हा लेख कृपया बघावा.\nवि. नरसीकर (चर्चा) १०:५४, ७ डिसेंबर २००९ (UTC)\nआपण मराठी विकिपीडियात थोड्याच अवधीत मराठी विकिपीडियावर चांगले योगदान केलेत याबद्दल अभिनंदन. समर्थ संप्रदाय आणि वै़ज्ञानिक आणि मराठी विक्शनरी या बद्दल मला व्यक्तिगत पातळीवर विशेष आत्मियता आहे त्या संदर्भाने आपण टाकलेली माहितीत भर पाहून छान वाटले.माहितगार ०५:२८, ११ डिसेंबर २००९ (UTC)\nनि:संदिग्धीकरण विषयक माहिती पहावी. शंकर श्रीकृष्ण देव (निसंदग्धीकरण) मध्ये काही बदल करावयाचे असतील तर उपयोग होईल.\nआपण #REDIRECT [[Article Name]] चा उपयोग बरोबर केला आहे. REDIRECT चे एवजी मराठीत #पुर्ननिर्देशन असे लिहिले तरी चालते.\nनानासाहेब धर्माधिकारी बद्दल बरेच संदर्भ गूगलवर शोध घेतलातरी आढळत आहेत असे दिसते. त्यातील सुयोग्य संदर्भाचे दाखले देऊ शकाल तर दूधात साखर.\nशक्य झाल्यास विश्वकोश संकल्पना पुन्हा एकदा नजरेखालून घालावी.\nनवीन सदस्यांना सर्व सूचना एकदम न देऊन गोंधळून न टाकता टप्प्या टप्प्याने टिपा आणि सहाय्य मिळावे असा उद्देश आहे. माहितगार ०६:५९, ११ डिसेंबर २००९ (UTC)\nटिप शिर्षक लेखन संकेत[संपादन]\nसध्याच्या मराठी विकिपीडिया संकेतानुसार व्यक्तिंबद्दलच्या लेखांची नावे सहसा पदवी title इत्यादी न लिहिता जिथे उपलब्ध असतील तीथे संपूर्ण नाव जसे श्रीधर व्यंकटेश केतकर लिहावे. प्रचलीत अथवा समाजमान्यरूप वेगळे असल्यास त्या नावाचे पान बनवून ते पूर्ण नाव असलेल्या लेखाकडे #पुर्ननिर्देशन करावे.\nया संकेता नुसार शंकरराव देव हा लेख शंकर श्रीकृष्ण देव येथे स्थानांतरीत करणे अधीक उचित ठरेल लेख नावाचे स्थानांतर करताना पुर्ननिर्देशन आपोआप होते.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत येथे अधीक माहिती उपलब्ध असेल. शंका शक्यतो विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत येथे मांडल्यास अधीक चांगले.\nव्यक्तिबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे .उपनामे, उपाख्य, पदवी सह शक्यतो शीर्षक सुरू करू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते (alphabetical categorisation)] .प्रचलीत नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलीत नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमुद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मुळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.\nजर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.\nशक्यतो अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखनाकडे स्थानांतरीत करावीत ; आणि अशुद्ध लेखन ���सलेले शीर्षक वगळावे परंतु लोक मोठ्या प्रमाणावर अशुद्धलेखनाचे शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहीले तर ते पान मात्र तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःनिर्देशीत करावे.\nमाहितगार १३:०२, १७ डिसेंबर २००९ (UTC)\nमराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.\nविकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.\nविकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.\nमराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.\nनियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.\nविकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.\nमराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.\nआपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन\nभक्तराज महाराज - दृष्टिकोन साचा[संपादन]\nमी भक्तराज महाराज लेखाच्या चर्चापानावर लिहिल्याप्रमाणे तेथे घातलेला साचा तुम्ही केलेल्या लिखाणाला कमी लेखण्यासाठी नसून त्याला अधिक वजन येण्यासाठी घातला आहे. लेखातील assertions घालवून टाकून तेथे पडताळण्याजोगी माहिती घातल्यास लेख जास्त चांगला होईल.\nअभय नातू १७:२५, १७ डिसेंबर २००९ (UTC)\nआपण नुकतीच चढवलेली चित्र:Prabodhankar.jpg ही संचिका पाहिली. या चित्राच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर चालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला संचिकेच्या पानावर मांडावे लागते.\nकृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा; जेणकरून ती संचिका ठेवावी की काढावी, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे, यांबद्दल ठरवता येईल.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५६, १६ डिसेंबर २००९ (UTC)\nआपण नुकतीच काही चित्रांच्या स्रोतांसंबंधी माहिती त्या-त्या संचिकांमध्ये भरल्याचे पाहिले. त्यातील बहुतांश चित्रे आपण अन्य कुठल्यातरी संस्थळावरून मिळवल्याचे व तेथे कोणतीही प्रताधिकार नोटीस नसल्याचे आपले म्हणणेही वाचले. सहसा ही चित्रे ज्या संस्थळांवर होती, त्या संस्थळांवरील सर्व आशयावर (मजकूर, लेख, चित्रे, व्हिडिओ, गाणी, ऍनिमेशने) बहुतांश वेळा त्या-त्या लेखक / कलाकारांचा किंवा प्रकाशक या नात्याने संस्थळाचा प्रताधिकार असतो. काही वेळा कित्येक संस्थळांवरही मूळ लेखक/चित्रकार/प्रकाशचित्रकार यांच्याकडून कसलीही परवानगी न घेता ढापलेला व प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करून संस्थळावर चढवलेला आशय असतो. त्यामुळे प्रताधिकार नोटीस किंवा स्पष्टपणे प्रताधिकारविषयक जाहीर प्रकटन नसलेल्या संस्थळांवर / ब्लॉगांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडील चित्रे आपल्या विकिपीडियावर चढवू नयेत. जर आपल्याला मूळ लेखक / चित्रकार / प्रकाशचित्रकार यांच्याकडून थेट परवानगी मिळाली असेल (लेखी किंवा ईमेलावर) किंवा जर आपण स्वतःच काढलेले चित्र/फोटो असेल किंवा जर चित्राचे/प्रकाशचित्राचे कायदेशीररित्या प्रताधिकार बाळगणार्या प्रकाशकांकडून / संस्थळांकडून आपल्याला लेखी/ ईमेलावर परवानगी मिळाली असेल, तर अशी चित्रे प्रताधिकारमुक्त म्हणून विकिपीडियावर वापरावीत. यांहून इतर चित्रे ही (डीफॉल्ट) प्रताधिकारित समजावीत.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०७, १८ डिसेंबर २००९ (UTC)\nआपण काही टपालतिकिटांची चित्रे चढवल्याचे पाहिले. परंतु विकिमीडिया कॉमन्स संस्थळावरील (विकिमीडिया = विकिपीडियाचे पालक संकेतस्थळ) या वर्णनानुसार भारतीय टपालतिकिटांची चित्रे खालील परिस्थितीमध्ये प्रताधिकारमुक्त समजली जातात :\n६० वर्षांहून जुनी भारतीय टपालतिकिटे (म्हणजे इ.स. २००९ सालात इ.स. १९४९ सालापूर्वीची तिकिटे) प्रताधिकारमुक्त मानली जातात.\nटपालतिकिटांविषयी एखादे प्रकाशन (पुस्तक इ.) किंवा लेख असल्यास, टपालतिकिटांचे कृष्णधवल चित्र चालू शकते. (याचा अर्थ : अन्य विषयांसाठी, उद., विकिपीडियावरील व्यक्तिविषयक लेख सजवायला तिकिटांची चित्रे वापरू नयेत. टपालतिकिटांविषयी विकिपीडियावरील लेखात तिकिटांची कृष्णधवल चित्रेच चालू शकतील; रंगीत नाहीत.) तिकितांची रंगीत चित्रे वापरण्यासाठी टपाल खात्याच्या जनरल डायरेक्टरांची (लेखी) अनुमती मिळवावी लागेल.\nत्यामुळे सहसा अशी चित्रे व्यक्तिपर लेखांसाठी वापरू नयेत, असा निष्कर्ष काढता येतो. तूर्तास मी तुम्ही आज चढवलेली चित्रे 'प्रताधिकारित संचिका' वर्गात वर्ग केली आहेत.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४५, १८ डिसेंबर २००९ (UTC)\nजिथे कॉपीराईटचा आणि लेखकाचे नाव मेंशन नसते त्या स्थितीत प्रकाशन तारखे पासून ६०वर्षे प्रताधिकार लागू रहातो. जर कॉपीराईट होल्डर (बहुतेक बाबतीत लेखक किंवा छायाचित्रकार) च्या मृत्यूपासून ६०वर्षे कॉपीराईट लागू रहातो.\nगेल्या दशकभरात भारतात कॉपीराईट कायद्यात खूप कदक असे बदल घेडवले गेले.सामान्य लोकांना त्या बद्दल खूप कमी एज्यूकेट केले गेले आहे त्यामुळे कॉपीराईट्सचे सर्रास उल्लंघन होते.\nविकिपीडियावर आपल्याला याबाबत अधिक सजगतेची आवश्यकता याकरिता आहे कि येथील माहिती इतरत्र प्रकाशकांना प्रकाशनाकरिता मुक्त्स्वरूपात उपलब्ध करून देताना त्यात अनवधानाने प्रताधिकारयूक्त माहिती शक्यतोवर रहाणार नाही याची कालजी घेतलेली बरी.\nजिथे कॉपीराईट फ्री असल्याचे नमुदकेलेले नाही त्या बाबतीत शक्यतोवर छायाचित्रांचे आणि बाकी माहितीचे बाह्य दुवे द्यावेत हे अधिक श्रेयस्कर ठरते.\nया संदर्भाने अधीक माहितीकरिता विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प अभ्यासावा\nमाहितगार ०५:४४, १८ डिसेंबर २००९ (UTC)\nता.क. विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पही सवडीने पहावा.माहितगार १०:०६, १८ डिसेंबर २००९ (UTC)\nआपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.\nविधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार\nGirish2k हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nविकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nविकिपीडिया काय आहे आणि काय नाही\nविक���पीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा\nप्रताधिकार कायदे व अपवाद विषयक ढोबळ आणि मर्यादित माहिती\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nआपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.\nमोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पुर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.\nसाहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.\nआपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.\nआपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.\nलिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा\nकाही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:\n१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा\nहि पहिली पद्धत अधिकृत वस्तुत: सर्वात उत्तम; बाकी खाली दिलेले शॉर्टकट आहेत.\nतत्पुर्वी केवळ संक्षेप, वाक्यांची फेररचना, अनुवाद, फाँट किंवा रंग बदलणे अशा कोणत्याही ॲडाप्टेशन्सनी प्रताधिकार उल्लंघन संपत नाही, हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या शब्दात लेखन याची जागा इतर गोष्टी घेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यावे.\n२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.\n(सर्वसाधारणपणे सव्वातासात दोन परिच्छेदापेक्षा अधीक लेखन () करत असाल तर, आपल्याकडून प्रताधिकार उल्लंघन(कॉपीपेस्टींग) तर होत नाहीए ना हे एकदा तपासून घ्या ठोकताळा: दोन परिच्छेद ज्ञानकोशीय शैलीतील लेखन नव्याने स्वशब्दात करण्यासाठी, व्यक्तीनुरुप वेळ वेगवेगळा लागत असलातरी, दोन वेगवेगळ्या लेखकांच्या मूळ लेखनाचा शोध १५ मिनीटे + दोन लेखकांचे सक्षीप्त वाचन ३० मिनीटे + विचारकरून स्वशब्दात लेखन (टंकन) १५ मिनीटे+ संदर्भ नमुदकरणे आणि विकिकरण १५ मिनीटे असा किमान वेळ गृहीत धरला तरीही, दोन परीच्छेद लेखनासाठी तुम्ही सर्व पायऱ्या किती व्यवस्थीत पार पाडता आणि टंकनाचा वेग धरून किमान सव्वा तास ते दोन तासांचा कालावधी सहज लागू शकतो)\nसोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे, अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.\nतुम्ही एका लेखासाठी एकाच स्रोत माहितीवर अवलंबून असाल तर लेखकाच्या लेखन शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होण्यासाठी, काही काळ थांबून स्वशब्दात लेखन करु शकता शिवाय लेखन साधारणत: एकाच लेखात एका वेळी दोन परिच्छेद अथवा ४००० बाईट्स पेक्षा कमी लेखन करण्याचा विचार करता येऊ शकेल. याचा अर्थ दोन परिच्छेद कॉपी पेस्टींग करा असा नव्हे. केवळ एकाच वेळी जास्त लेखनाचा मोह टाळून कालांतराने त्याच लेखात स्वशब्दात पुर्नलेखन केल्यास मूळ लेखकाच्या शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होऊन स्वशब्दात लेखन करणे सोपे होऊ शकते एवढेच. (३-४ परिच्छेद अथवा विभागांपेक्षा अधिक लेख आधी पासून उपलब्ध असेल तर अशा लेखाचे पूर्ण वाचन करून पुर्नलेखनाचा/ पुर्नमांडणीचा प्रयत्न केल्यास, प्रताधिकारीत अंश गळून पडण्यास मदत होऊ शकते.)\nएकाच लेखकाचा स्रोत असेल आणि मूळ लेखक प्रमाण भाषा लेखनशैली (शुद्धलेखन व्यवस्थीत)त लेखन करत असेल आणि तुम्ही पण प्रमाणभाषेतील शब्दरचनाच वापरत असाल तर, किंवा तुमची वाक्ये स्मरणात ठेवण्याची क्षमता खरेच चांगली असेल तर, मूळ लेखकाचेच वाक्य बरोबर म्हणून जसेच्या तसे कॉपी करण्याचा मोह होऊ शकतो, असा मोह आणि स्वत:चा प्रमाणलेखनावर भर टाळून स्वशब्दात सर्वसाधारण भाषेत लेखन करा, प्रमाण लेखनात रुपांतरण काळाच्या ओघात इतर लोकांना करू द्या.\n३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); \"सुर्य पुर्वेला उगवतो\" वाक्याचे \"पुर्वेला सुर्य उगवतो\" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.\n४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण \"एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे\" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात \"हे\" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे \"एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे\"\nगाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;\n\"सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.\";\nगाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.\nया गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;\" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\" असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार \" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\"(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.\nलेखन स्वत:च्या शब्दात केले तरीही संदर्भ आवर्जून द्यावेत. मराठी विकिपीडियावर संदर्भ कसे द्यावेत या संदर्भाने विपी:संदर्भीकरण येथे पुरेशी साहाय्यपर माहिती उपलब्ध आहे.\n५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.\nअसे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.\nछायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती\nआपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nविकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\nसदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते\nविकिमीडिया कॉमन्स येथेही सर्व काम आपण मराठी भाषेतून करू शकता, आणि विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातील संचिका छायाचित्रे मराठी विकिपीडियात वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर जाऊन संचिकाचढवताना, तेथेही आपण प्रामाणिकपणे प्रताधिकार कायद्यांचे पालन करत आहोत ना या बाबत दक्षता घ्यावी.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;\n , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते इत्यादी आणि अधिक माहिती...\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\n१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते\n२) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.\n४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे \n१) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि ���ायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन[१] झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.\n२) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.\n३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.\n४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग.\nआपल्याला माहित आहे का की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nस्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते \n१) आपण मराठी विकिपीडियावर यापुर्वी छायाचित्रे चढवली आहेत का तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत हि तुमची स्वत:ची आणि तातडीने पुर्ण करण्याची जबाबदारी आहे हे अक्षात घ्यावे. आणि\n२) विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि\n३) मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)\nआपण उपरोक्त तीन निकष पूर्ण करत असल्यास, विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#प्रचालकांना विनंत्या येथे संचिका चढवू देण्या विषयी विनंती नोंदवावी. प्रचालक त्यांच्या सवडीनुसार स्थानिक संचिका अपभारणाचे पर्याय पात्र सदस्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील.\nस्थानिक स्तरावर संचिका अपभारणाची आपली विनंती मान्य झाल्यास कोणत्या संचिका आपणास स्थानिक स्तरावर चढवता येतील \nप्रकार १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का १]संचिका चढवायला हरकत नाही.\nप्रकार २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का\nप्रकार ३. : लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्हावा म्हणून केवळ जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहे अशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.\n^ केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.\nमतितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nछायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त (Copyright free) करत असल्याचे, इतर प्रताधिकारमुक्त स्त्रोतातील असेल तर तसे स्पष्टपणे खालील आढावा विभागात नोंदवा. प्रताधिकारमुक्त असल्याची स्पष्ट नोंद न करता संचिका चढवण्यात आपला अमुल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, स्पष्ट परवाने आणि नोंदी नसलेली चित्रे प्रचालंकांच्या सवडीनुसार वगळली जात���त.\nचित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.\nप्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)\nछायाचित्रे/चित्रे/संचिका चढवण्यापूर्वी आपल्या शंकांचे निरसन विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे करून घ्या.\nखालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.\nएखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.\nआपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\nसिडॅकच्या संकेतस्थळावरूनचे कॉपी पेस्टींग त्वरीत थांबवावे[संपादन]\nनमस्कार गिरिश, सिडॅकच्या संकेतस्थळावरून आपण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोशातून करत असलेले जसेच्या तसे कॉपी पेस्टींग हे भारतीय कॉपीराइट कायद्याम्चे उल्लंघन ठरते त्यामुळे असे कॉपी पेस्टींग त्वरीत थांबवावे हि नम्र विनंती.\nविकिपीडिया:चावडी#कॉपीराईट आणि प्रयोजन विषयक आव्हाने येथे हा विषय चर्चेस घेतला आहे तेथे आपण आपल्या शंका मांडू शकता.\nआपण ज्या वेगाने कॉपी पेस्टींग करत आहात त्यामुळे प्रचालंकांचे आणि इतर सदस्यांचे नंतरचे काम बिकट व वेळखाऊ ठरण्याची शक्यता असल्यामुळे आपण अशा कॉपीराईट भंग ठरणार्या संपादनांना किमान तात्पूरता विराम विनाविलंब देणे जरूरी आहे.\nआपण या विनंतीची दखल न घेतल्यास हि सूचना आपणाकडून वाचलि जावी या साठी काही मर्यादीत कालावधीकरता आपले खाते संपादनांकरीता प्रतिबंधीत सुद्धा केले जाऊ शकते.असे करावे लागल्यास आपण मनात गैरसमज अथवा आकस बाळगू नये हि नम्र विनंती माहितगार ०६:१७, १ नोव्हेंबर २०११ (UTC)\nमी आपली माफी मागतो. आपले लेख अनवधानाने माझेकडून वगळल्या गेलेत.त्ती माझी चुक होती हे प्रांजळपणे कबुल करतो.ते आता माहितगारांनी पुनर्स्थापित केले आहेतच.आपणास मानसिक त्रास झाला असल्यास त्याबद्दल मी खरोखरीच क्षमाप्रार्थी व दिलगीर आहे. आपण मन मोठे ठेउन मला क्षमा कराल ही अपेक्षा.\nवि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:३३, २ नोव्हेंबर २०११ (UTC)\nरॉन पॉल या लेखात काही सुधारणा केल्या आहेत; त्या एकवार पाहाव्यात, अशी विनंती.\nखेरीज एक सूचना : मराठी विकिपीडियावर माहिती भरताना मजकुरात देवनागरी मराठी लिपी व देवनागरी मराठी अंक वापरावेत. रॉन पॉल या लेखात तुम्ही केलेल्या आधीच्या संपादनात रोमन आकडे होते, ते मला दुरुस्त करावे लागले.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, २ नोव्हेंबर २०११ (UTC)\nतुम्ही व्यक्तींबद्दलचे, विशेषतः पाश्चात्य संगीतकारांबद्दलचे लेख लिहीत असलेले पाहिले. ही भर घातल्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे धन्यवाद.\nसहसा व्यक्तीबद्दलचा लेख लिहिताना खालील संकेत आपण पाळतो.\n'''प्रथमनाव मधलेनाव आडनाव''' (ऑक्टोबर ४८, इ.स. ३०००:जन्मस्थान - फेब्रुवारी ३५, इ.स. ३१००:मृत्युस्थान) हा/ही [येथे एका ओळीत व्यक्तीचे जीवनकार्य] होता/होती. याशिवाय आडनाव [इतर कार्ये] सुद्धा होता/होती.\n[[वर्ग:योग्य ते वर्ग येथे]]\n[[en:इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचे नाव]]\nयासाठी एक उदाहरण म्हणून लॉर्ड एडवर्ड आयर्विन हा लेख पहावा व आपण तयार केलेल्या लेखांमध्ये योग्य त्या सुधारणा कराव्या ही विनंती.\nअभय नातू १८:०७, २ नोव्हेंबर २०११ (UTC)\nता.क. याचबरोबर आपण लिहिताना पूर्ण वाक्ये लिहावीत. उदा - बौद्ध तत्व ज्ञानातील माध्यमिक संप्रदायाचा प्रमुख नागार्जुन याने मांडलेला मध्यवर्ती सिद्धांत . च्या ऐवजी शून्यवाद हा बौद्ध तत्व ज्ञानातील माध्यमिक संप्रदायाचा प्रमुख नागार्जुन याने मांडलेला मध्यवर्ती सिद्धांत आहे.\nनमस्कार, आपण चावडीवरील मागील चर्चेत Machine translation चा उल्लेख केलात, खरेतर मशिन ट्रांसलेशनचा कुणी समर्थक भेटला पाहून अत्यंत आनंद झाला. मशिन ट्रान्सलेशचे मराठी विकिपीडियावरील टप्पे पुढे जाण्याकरीता काही सजेशन मांडतो आहे त्यातील जी आवडतील त्यावर सवडीनुसार काही काम पुढे नेता आल्यास पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती\n१)मराठी व्याकरण किंवा भाषाशास्त्र या विषयांवर अधिक लेखन करणे\n२) मराठी विकिपीडियावर भाषांतरीत झालेल���या लेखांचा व्याकरनीय दृष्तीकोणातून अभ्यास करून नेहमी होणार्या व्याकरण विषयक चूकांचा अभ्यास आणि त्या दुरूस्त करण्याकरता बॉट तयार करणे आणि वापरणे\n३)इंग्रजी विकिपीडियातील एखादा विषय गट निवडून त्यात नेहमी येणारी वाक्ये घेऊन त्याचे भाषांतर सुकर करणारे बॉट बनवणे\n४)गूगल ट्रांसलेटर टूलकीट करता या फेसबूकपानावरील मंडलींना प्रोत्शाहन देऊन इंग्रजी विकिपीडियावरून लेख भाषांतरीत करणारी टीम बनवणे व गूगल ट्रान्सलेटरकीट च्या सहाय्याने भाषांतरे करवून घेणे\nमाहितगार १८:१९, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)\nथोडा विचार करावा, अशी विनंती[संपादन]\nनमस्कार गिरीश, आपण बहुधा यांत्रिक अनुवादाने नवीन लेख बनवत आहात, असे त्या लेखांतील मजकुराच्या काहीशा कृत्रिक/अजैविक ढंगाच्या मराठीवरून वाटते. अर्थात ही माझी गैरसमजूतही असू शकते. आपण या संबंधाने कृपया खुलासा करू शकाल काय \nजर माझी अटकळ खरी असेल, तर आपल्याला एक विनंती आहे : सध्या यांत्रिक अनुवादाने बनवलेले लेख/मजकूर थेट मुख्य नामविश्वात येत आहे. त्यामुळे मुख्य नामविश्वातील लेखांची भाषिक गुणवत्ता एकसंधशी चांगली राहत नाहीय. तसेच, हे लेख/मजकूर मुख्य नामविश्वात असल्याने त्यावर शुद्धलेखन व व्याकरणाचे संस्कार लवकरात लवकर करण्याची जबाबदारी वाढून बसते. म्हणून यांत्रिक अनुवादाने बनवलेला मजकूर धूळपाटी पानांवर (जी आपण आपल्या सदस्यपानांतर्गत उपपाने म्हणून बनवू शकता) लिहावा व अन्य विकिपीडियन सदस्यांकडून मराठी व्याकरण व शुद्धलेखनासाठी तपासून घ्यावा. हा मजकूर तपासून झाल्यावर, मग तो मुख्य नामविश्वातील लेखांत हलवावा. असे केल्यामुळे मुख्य नामविश्वातील लेख व त्यांतील मजकू भाषिक गुणवत्ता व वाचनीयतेच्या दृष्टीने चांगला व एकसंध राहील.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५८, १४ नोव्हेंबर २०११ (UTC)\nमराठी व्याकरण व शुद्धलेखन[संपादन]\n कृपया संपादनातील आशय मराठी शुद्धलेखन व व्याकरणाच्या अपेक्षित दर्जानुसार राहील, हे तपासून पाहात जावे. यासाठी काटेकोर दर्जात्मक निकष नसले, तरीही मराठी भाषा संचालनालयाच्या मराठी शुद्धलेखननियमावलीप्रमाणे किमान काही निकष पाळले जातील, असे पाहावे.\nकाही मदत लागल्यास, जरूर कळवावी.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५१, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)\nएव्हाना आपणास कळलेच असेल कि संकल्प द्रविड हा तुच्छ भाष��त सभासदांना दमदाट्या करणारा गुंड प्रवृतीचा मराठी विकिपीडिया वरील विवादित सदस्य आहे. त्यास लोकास फुकट शहाणपण शिकवण्याची, मोठ मोठी शब्दे वापरून आपण खूप ज्ञानी आहोत असे दाखवण्याची सवय आहे. आपण त्याच्या लिखाणाने विचलित नहोता आपणास जसे जमेल तसे योगदान द्यावे काम करत असतांना किमान दर्जा पाळण्याचा प्रयत्न असावा अट्टहास नाही. येथील शुद्धलेखन चिकित्सक J ह्यांना संदेश दिल्यास ते आपले लिखाण तपासून तसेच दिरुस्त करून देतात.\nता. क. - काही काळाने आपणास द्रविड धमक्या वजा संदेश सुद्धा देण्याची शक्यता नाकारता येत नाही\nलिंकन मेमोरियल चे संपादन - धूळपाटी[संपादन]\nलिंकन मेमोरियल हे स्मारक संयुक्त राज्य अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपति व अमेरिकी नागरी (यादवी) युद्धाच्या दरम्यान देशाचे नेतृत्व केलेल्या अब्राहम लिंकन, यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ बांधण्यात आले आहे. हे स्मारक वॉशिंग्टन, डीसी मधील नॅशनल मॉल येथे असून ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. याचे बांधकाम १९१४ साली सुरु होऊन १९२२ साली ते देशाला अर्पण करण्यात आले. अब्राहम लिंकन यांचा डॅनियल चेस्टर फ्रेंच या शिल्पकाराने बनवलेला १९ फूट उंचीचा भव्य पुतळा हि येथे आहे.\nप्रतिबंधित शहर (इंग्रजी : Forbidden City) हा एक चिनी राजवाडा असून तो बीजिंग, चीन मधे स्थित आहे. सध्या तो पॅलेस संग्रहालय म्हणून ओळखला जातो. एक विशाल ऐतिहासिक राज-महाल व एक कला संग्रहालय असलेले हे स्थळ एक यूनेस्को विश्व-वारसा स्थळ म्हणून घोषीत केले आहे. ऐतिहासिक व वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्वाचे आहे.\nभांडाभांडीच्या चावडीवर (वादनिवारण चावडी) तुम्ही लिहिलेत -- हिंदी ही आपली राष्ट्रभाषा व मराठीची भाषा-भगिनी असतांना. मला यावर तुम्हाला विचारायचे आहे की याबद्दल तुम्हाला माहिती कोठे मिळाली हा फक्त माझ्या माहिती/ज्ञानाकरता विचारलेला प्रश्न आहे. भांडायचा किंवा वादावादी करण्याचा मुळीच उद्देश नाही. मूळ भांडणातही मला (शक्यतो) पडायचे नाही.\nमाझ्या माहितीनुसार मराठी मुख्यत्वे संस्कृतोद्भव भाषा आहे आणि त्यावर काही प्रमाणांत द्रविडी भाषांचाही प्रभाव (अगदी थोडा) आहे. तर हिंदी ही पूर्णपणे synthetic भाषा असून ती फारसी, पश्तो या मध्यपूर्वेतील तसेच उर्दू, प्राकृत, अर्धमागधी या एतद्देशीय भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. तरी मराठी-हिंदी भगिनी कशा ठरतील\nअसे, पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की वरील प्रश्न केवळ माझ्या माहितीकरता आहे, यात कोणताही तिरकस हेतू नाही.\nअभय नातू २१:३६, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)\nतुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. त्याने समाधान झाले नाही पण अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन.\nआणखीन एक म्हणजे, आपल्या साने गुरुजींच्या विशाल दृष्टीच्या 'आंतर-भारती' च्या कल्पनेप्रमाणे भारतात जन्मलेल्या सर्वच भाषा या आपल्या सर्वांच्याच भाषा भगिनी म्हणायला हरकत काय आहे \nसाने गुरुजी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते यात वाद नाही, पण त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक (आदरणीय) व्यक्तींची याबद्दलची मते भिन्न असू शकतात व त्यातील कोणते मत स्वीकारायचे हा वैयक्तिक प्रश्न ठरतो. भावनेपोटी किंवा प्रेमाखातर सत्य नजरेआड करुन चालत नाही. अर्थात, याचा अर्थ हिंदी-मराठी भाषाभगिनी नाहीत हे सिद्ध होत नाही तर हे मत साने गुरुजींचे होते, कोणा भाषाशास्त्रज्ञाचे नव्हे इतकेच. सत्य हे facts वर आधारित असावे हा विकिपीडियाचा (व माझा स्वतःचाही) दृष्टिकोन आहे.\nतुम्ही मूळ वादाकडे अंगुलीनिर्देश केलात. त्यात (सध्या तरी) मी न पडण्यामागे दोन-तीन कारणे आहेत.\n१. गेल्या काही आठवड्यांत मी काहीही लिहिले (धोरणात्मक) तर त्यात काही सदस्यांना राजकारण, गुंडागर्दी, इ. ridiculous गोष्टी दिसून येत आहेत. तरी मी कमीत कमी बोललेलेच बरे.\n२. आपल्याकडे आता अनेक सक्रीय प्रचालक आहेत. त्यांचे ही मत मला अजमावून पहायचे आहे.\n३. सध्या पोटापाण्याच्या उद्योगात अतिव्यग्र असल्याने वादावादीत पडून आधीच कमी पडणारा विकिवेळ त्यात खर्च करू इच्छित नाही. तसेच लोकांच्या मुद्द्यांना वेळीच उत्तर देता येईल अशी खात्री नाही.\nअर्थात, वाद हाताबाहेर जायला लागला तर उडी मारणे कर्तव्यच आहे पण आशा आहे आपले सुज्ञ सदस्य ही वेळ येऊ देणार नाहीत.\nअभय नातू ०६:११, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)\nतुमचा ईमेल पत्ता हवा आहे माहितगार ०५:३१, २१ नोव्हेंबर २०११ (UTC)\nविकीपत्रिका सभासद नोंदणी ....\nमराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.\nपत्रिका इलेक्ट्रॉन��क फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.\nकळावे - खबर्या (विकीपत्रिका)\nयेत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी[संपादन]\n चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १ जानेवारी २०१२ (UTC)\nधोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.\nमुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nसंचिका परवाने अद्ययावत कराव���त[संपादन]\nविषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.\nआपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.\nआपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.\nआपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक���रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.\nअर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.\nसुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).\nआपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.\nविकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती\nForm I आणि प्रतिज्ञापत्र\nविकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\nवर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे\nविकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम\nविकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nसंचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]\nकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\ntfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले\n१०० पेक्षा अधिक संपादने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Goa/There-is-no-need-to-make-alternative-arrangements-for-Chief-Minister-in-goa/", "date_download": "2019-09-21T23:21:41Z", "digest": "sha1:XRXSUFC2E6FZOFUY5UZVIYUBTFVCO3VS", "length": 7174, "nlines": 44, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘पर्यायी व्यवस्थेची गरजच नाही’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Goa › ‘पर्यायी व्यवस्थेची गरजच नाही’\n‘पर्यायी व्यवस्थेची गरजच नाही’\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे प्रशासकीय कारभार सांभाळण्यात सक्षम आहेत. ते सरकारी फाईलीवर अभ्यास करू शकतात. तसेच ते फक्त आठ दिवसात परत येणार असल्याने मुख्यमंत्रिपदाची पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.\nमुंबईला पर्रीकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी बुधवारी भेट घेतली. त्यावेळी प���्रीकर यांनी पर्यायी व्यवस्थेची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ठामपणे सांगून याआधी प्रमाणेच अमेरिकेतून प्रशासकीय कारभार हाकणार असल्याचे सांगितले.\nदरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यासंबंधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी गुरुवारी (आज)चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद तानावडे यांच्यासह शहा यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले होते.\nगोव्यात सोशल मीडियावर पर्रीकरांच्या अनुपस्थितीमुळे नेतृत्वाची समस्या उद्भवल्याची चर्चा सुरू होती.त्यासंबंधी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीपाद नाईक यांनी पर्यायी व्यवस्थेविषयी निर्णय झाला नसल्याचे सांगितले. मात्र पर्यायी व्यवस्थेची गरज असल्याचे आपलेही मत असून पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास कोणतीही जबाबदारी घेण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/National/congress-president-Rahul-Gandhi-Vs-Smriti-Irani-in-Amethi-Lok-Sabha-Seat-2019/", "date_download": "2019-09-21T23:46:34Z", "digest": "sha1:VMKZZYDUP7IBJYQZJOEZOEPX72YSYLBB", "length": 5052, "nlines": 38, "source_domain": "pudhari.news", "title": " अमेठीत उलटफेरीची शक्यता; राहुल गांधी पिछाडीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज��यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › National › अमेठीत उलटफेरीची शक्यता; राहुल गांधी पिछाडीवर\nअमेठीत उलटफेरीची शक्यता; राहुल गांधी पिछाडीवर\nअमेठी (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन\nउत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत. तर येथे भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. दुपारी अमेठीत स्मृती इराणी ११,२२६ मतांनी पुढे होत्या. त्यांनी गेल्या २०१४ मधील निवडणुकीत राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र राहुल गांधी यांनी निवडणूक जिंकत विजयाची हॅट- ट्रिक केली होती.\nयेथे १९६७ पासून केवळ दोन वेळा काँग्रेसचा पराभव झाला होता. राहुल गांधी यांनी येथून २००४ पासून खासदार आहेत. २०१४ मधील निवडणुकीत स्मृती यांनी राहुल गांधी यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीतून ४ लाख ८ हजार ६५१ मते मिळवत विजय मिळवला होता. तर स्मृती इराणी यांनी ३ लाख ७४८ मते मिळाली होती. तर आपचे कुमार विश्वास यांनी केवळ २५,५२७ मते मिळाली होती.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-6813-crore-demand-drought-relief-maharashtra-22270", "date_download": "2019-09-22T00:21:30Z", "digest": "sha1:6TE7P3SFZCFQ5WPKYEJXKB62EXJOE32G", "length": 15803, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 6,813 crore demand for drought relief, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूरबाधितांच्या मदतीसाठी ६,८१३ कोटींची मागणी\nपूरबाधितांच्या मदतीसाठी ६,८१३ कोटींची मागणी\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nमुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे ६८१३ कोटींच्या मागणीचे निवेदन पाठविण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी ४७०८ कोटी तर कोकण, नाशिक आणि इतर आपदग्रस्त जिल्ह्यांसाठी २१०५ कोटींची मागणी करण्यात आली आहे. ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.\nमुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे ६८१३ कोटींच्या मागणीचे निवेदन पाठविण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी ४७०८ कोटी तर कोकण, नाशिक आणि इतर आपदग्रस्त जिल्ह्यांसाठी २१०५ कोटींची मागणी करण्यात आली आहे. ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.\nयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. राज्यात ऑगस्टच्या प्रारंभापासून सुरु झालेल्या पावसाने काही भागात मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून त्यानुसार केंद्राकडे मागणी करावयाच्या आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात दोन भाग असून पहिल्या भागात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील नुकसानीपोटी तर दुसऱ्या भागात कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीपोटी मागावयाच्या मदतीचा समावेश आहे. दोन्ही भागात मिळून ६८१३.९२ कोटींच्या मदतीचे निवेदन केंद्राकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nअशी मिळणार मदत (कोटींमध्ये)\nकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठीः ४७०८.२५ कोटी\nनिवारा केंद्रांतील नागरिकांसाठीः २७\nस्वच्छतेसाठीः ६६ ते ७०\nरस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठीः ८७६\nजलसंपदा विभागाच्या कामांसाठीः १६८\nशाळांच्या इमारती, पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठीः १२५\nछोट्या व्यावसायिकांच्या नुकसानीपोटीः ३००\nइतर जिल्ह्यांसाठीः २१०५.६७ कोटी\nपूर महाराष्ट्र कोल्हापूर कोकण नाशिक मंत्रिमंडळ मत्स्य जलसंपदा विभाग उपक्रम\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात ज��रदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Promotions-in-the-last-phase-for-solapur-lok-sabha/", "date_download": "2019-09-21T23:30:47Z", "digest": "sha1:VSN5KL4RAKBQ4YPJGZLDZNHFNZH3LD4E", "length": 10600, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा उडणार धुरळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Solapur › शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा उडणार धुरळा\nशेवटच्या टप्प्यात प्रचाराचा उडणार धुरळा\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होत असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचे शेवटचे सहा दिवस उरले आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा राजकीय धुरळा उडणार आहे. भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या स्टार प्रचारकांसह उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून शेवटच्या टप्प्यात प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तसा प्रचार तापत असून सूर्यनारायण कोपलेल्या सोलापुरात प्रचारही तापल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे.\nगेल्या अनेक निवडणुकांनंतर सोलापुरात लोकसभेसाठी तुल्यबळ अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून शिवाचार्य महास्वामी, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुशीलकुमार शिंदे असे उमेदवार सोलापूरच्या रिंगणात आहेत. तीन पक्षांपैकी भाजप वगळता उर्वरित दोन्ही उमेदवार महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला परिचित असल्याने सोलापू�� लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.\nभाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्याचे सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा प्रचारात सहभाग आहे. भाजपचे उमेदवार महास्वामी यांनीदेखील पदयात्रा, सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी भाजपकडून प्रचारात मोठा जोर लावला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघांतून यंदा आपली उमेदवारी दाखल केली आहे. वंचित आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रचाराची धुरादेखील त्यांच्या खांद्यावर असल्याने आंबेडकर सोलापूर वगळता इतरही मतदारसंघांत प्रचारासाठी दौरे करत आहेत. आंबेडकरी चळवळीतील संघटना, पक्ष यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिल्याने त्यांचा प्रचार जोमात सुरु आहे. ‘एमआयएम’चे खा. ओवेसी, ‘माकप’चे नरसय्या आडम यांनीही प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समविचारी महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिदे यांनी शेवटची निवडणूक विजयानेच करण्याचा चंग बांधला आहे. तशी त्यांनी सोलापूरकरांना भावनिक सादही घातली होती. त्याचा परिणाम कितपत पडतो, हे पाहावे लागेल. भाजपचे खासदार अपयशी ठरल्यामुळे सोलापुरात गतवेळी शिंदेंचा पराभव केल्याचे शल्य बरेचजण बोलून दाखवत आहेत. शिंदे यांनी पदयात्रा, जाहीर सभा, कॉर्नर सभा, घरोघरी भेटी यातून प्रचार सुरु ठेवला असून त्यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यादेखील प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत. शिंदे यांच्या विजयासाठी यंदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याने काँग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादी प्रचारात आघाडीवर आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील- चाकूरकर, खा. ज्योतिरादित्य शिंदे, खा. कुमार केतकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सभा होत असून काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अभिनेत्री विजयाशांती प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राचे प्रचारप्रमुखपद असल्यामुळे शिंदेदेखील सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रचार दौर्यात सहभागी होत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे निष्ठावंत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. एकूणच सोलापुरात तीनही राजकीय पक्षांनी प्रचाराची मुदत संपत आल्याने प्रचाराचा धुरळा उडवल्याचे चित्र आहे. सोलापूरसह या लोकसभा मतदारसंघातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Who-is-the-MP-of-Solapur-Madhya-Today-will-decide/", "date_download": "2019-09-21T23:21:24Z", "digest": "sha1:TU2546QXCXV4XXXO54MVEZWWANBKUAQE", "length": 14103, "nlines": 161, "source_domain": "pudhari.news", "title": " स्वामी, निंबाळकरांची विजयी आघाडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Solapur › स्वामी, निंबाळकरांची विजयी आघाडी\nस्वामी, निंबाळकरांची विजयी आघाडी\nभाजपाच्या कार्यकत्यांचा जल्लोष, लाडू वाटून केला आनंदोत्सव\nसोलापूर : विशेष प्रतिनिधी\nराज्याचे लक्ष लागलेल्या माढा आणि सोालपूरच्या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय खेचून आणला. चुरशीच्या झालेल्या या दोन्ही जागांबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या माढ्यात भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी विजयी आघाडी घेतली. तर संजय मामा शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. तर सोलापूरमध्ये तिरंगी सामन्यात भाजपने आपली जागा राखली. येथून जयसिद्धेश्वर स्वामी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना मात्र पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. तर प्रकाश आंबेडकरांचीही जादू चालली नाही.\nसोलापूर मतदारसंघातील 7 ईव्हीएम घोटाळ्यामुळे मतमोजणीस विलंब\nनिंबाळकर ७५४७६ मतांनी आघ��डीवर\nमाढ्यात निंबाळकर ७३०६१ मतांनी आघाडीवर\nसोलापूरमध्ये भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांना 145565 मतांची आघाडी\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 1024613\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर यांची विजयाच्या दिशेने कूच, निर्णायक 135126 मतांची आघाडी\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 951154\nसोलापूरमध्ये भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 131289 मतांनी आघाडीवर\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 816986\nमाढ्यात निंबाळकरांच्या आघाडीत वाढ, शिंदे 40510 मतांनी पिछाडीवर\nसोलापूरमध्ये भाजपच्या डॉ जयसिद्धेश्वर स्वामींना 118306 मतांची आघाडी\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 757960\nमाढ्यात रणजितसिंह निंबाळकर यांना ३२५७७ मतांची आघाडी\nमाढा लोकसभा मतदार संघात निंबाळकरांना 26559 मतांची आघाडी\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 77137 मतांनी आघाडीवर\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 532913\nमाढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकरांना 22781 मतांची आघाडी\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 66191 मतांनी आघाडीवर\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 500162\nमाढ्यात निंबाळकरांना १८०५४ मतांची आघाडी\nसंजयमाना शिंदे - २३९५३७\nमाढ्यात रणजितसिंह निंबाळकर ४०३० मतांनी आघाडीवर\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 57426 मतांनी आघाडीवर\nएकूण 1081386 पैकी मतमोजणी 454226\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 53796 मतांनी आघाडीवर\nमाढ्यात निंबाळकर २९७६ मतांनी आघाडीवर\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर -47856 मतांनी आघाडीवर\nमाड्यात पुन्हा निंबाळकरांना ४९५४ मतांची आघाडी..\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -36219\nमाढ्यात काट्याची टक्कर, शिंदे पुन्हा १३३८ आघाडीवर\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -30326\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -29877\nमाढ्यात पुन्हा निंबाळकरांना आघाडी\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -19823\nमाढ्यात शिंदे ११०९ मतांनी आघाडीवर, काट्याची टक्कर\nसोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी 17799\nमाढ्यात पुन्हा शिंदे २८७९ मतांनी आघाडीवर\nसोलापूर : डॉ जयसिद्धेश्वर- 67713\nभाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी- 16591\nमाढ्यात प्रचंड चुरशीची लढत, निंबाळकर आघाडीवर\nनिंबाळकर मिळालेली मते ५७४४३\nशिंदे यांना मिळालेली मते ५७२९२\nमोबाईलवर समजणार फेरीनिहाय निकाल\nप्रत्येक फेरीनिहाय निकाल मोबाईलद्वारे समजणार आहे. याकरिता निवडणूक आयोगाने ‘वोटर हेल्पलाईन’ हे अॅप विकसित केले आहे. हे अॅप कार्यान्वित झाले असून ते गुगल प्ले स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपद्वारे सर्वात जलद, फेरीनिहाय आणि कोठेही, देशभरातील कोणत्याही मतदारसंघाचा निकाल कळणार आहे. या अॅपचा वापर करावा, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने केले आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8_(%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2019-09-22T00:20:38Z", "digest": "sha1:GYDPMM4RRUWD56NQEYSRWBMJN3NPZMOE", "length": 3986, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रमप्रतिष्ठा दिन (महाराष्ट्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासनाने श्रमप्रतिष्ठा दिन हा २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटिल यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१८ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/saaho-first-song-psycho-saiyaan-teaser-out-showing-hot-chemistry-of-prabhas-shraddha-kapoor/", "date_download": "2019-09-22T00:06:29Z", "digest": "sha1:3BGSLZ4EFQM74I4CQQBBWCQK3KBBLEM7", "length": 16452, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर 'आउट' ; पहा प्रभास आणि श्रद्धाची 'हॉट' केमिस्ट्री - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपुण्यात ८० लाखांची ४ हस्तिदंत हस्तगत\nसांगली : विट्यात पॉलीशच्या बहाण्याने 10 तोळ्यांचे दागिने लं��ास\nPM नरेंद्र मोदी यांचे जवळचे बालमित्र हरिकृष्ण शहा यांचं पुण्यात अपघाती निधन\nVideo : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री\nVideo : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली फेम अॅक्टर प्रभास साहो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरही दिसणार आहे. जेव्हापासून या सिनेमाचा टीजर समोर आला आहे तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीजर रिलीज झाला आहे. हे गाणं म्हणजे एक पार्टी नंबर आहे. ज्यात प्रभास आणि श्रद्धाची हॉट केमिस्ट्री दिसणार आहे.\nया गाण्याच्या टीजरची सुरुवातच हॉट मूव्सने होताना दिसते. यात श्रद्धाने घातलेल्या डार्क ग्रीन शिमर ड्रेसमध्ये श्रद्धा खूपच हॉट दिसत आहे. या व्हिडीओत प्रभास ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या गाण्यात प्रभासचेही डान्स मूव्स आहे. २८ सेकंदाच्या या गाण्याच्या टीजरमध्ये दिसणारी श्रद्धा कपूरची सायको केमिस्ट्री तुम्हालाही नक्कीच आवडेल. ध्वनी भानुशालीने हे गाणं गायलं आहे. पूर्ण गाणं जरी समोर आलेलं नसलं. तरी टीजरवरून गाण्याचं म्युझिक चांगलं वाटत आहे. तनिष्क बाग्चीने हे गाणं कंपोज केलं आहे.\nयाआधी सिनेमाचे काही टीजर्स चॅप्टरच्या रुपात समोर आले आहेत. यामध्ये प्रभास आणि श्रद्धाचे काही अॅक्शन सिक्वेंस आहेत. हा सिनेमा स्टंट सीन्सने खचाखच भरलेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमासाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हिंदी व्यतिरीक्त हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेमध्येही बनवला जाणार आहे. सुजीतने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात प्रभास आणि श्रद्धा व्यतिरीक्त नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.\n‘या’ सिनेमांशी होणार ‘साहो’ची टक्कर\nप्रभास आणि श्रद्धा स्टारर साहो सिनेमा १५ ऑगस्ट रोजी रिलीज केला जाणार आहे. परंतु या दिवशी रिलीज होणारा हा एकच मोठा सिनेमा नाही, तर साहोची टक्कर अक्षय कुमारच्या मिशन मंगल आणि जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस या सिनेमांशी होणार आहे. प्रेक्षकांना नेमका कोणता सिनेमा आवडतो हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे.\n ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत\n‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे\n‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय\nVideo : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’\n‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा\nसेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय\nतुमची त्वचा शुष्क आहे का मग हे उपाय करून पाहा\nफरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात\n निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार\nbollywoodpolicenamaपोलीसनामाप्रभासबाटला हाऊसबाहुबलीमिशन मंगलश्रद्धा कपूर\nसौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’\nराज्यातील ८ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर\nखा. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्तीचा ‘माँ दुर्गा’ गाण्यावर…\n‘गली बॉय’चं ऑस्करसाठी नामांकन, ‘अपना ऑस्कर आयेगा’ \n‘अडल्ट’ स्टार जेसिका जेम्सचा ‘संशयास्पद’ मृत्यू, घरात सापडला…\nडान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री लॉरेन गॉटलीबचे BOLD फोटो पाहून चाहते…\nअभिनेत्री नेहा धूपियानं ऑस्ट्रियात घेतली सुट्यांची ‘मजा’, केले…\n‘या’ कारणामुळं 35 वर्षानंतर पहिल्यांदाच कॅमेर्यासमोर आली सनी देओलची…\nखा. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्तीचा ‘माँ दुर्गा’…\n‘गली बॉय’चं ऑस्करसाठी नामांकन, ‘अपना ऑस्कर…\n‘अडल्ट’ स्टार जेसिका जेम्सचा…\nडान्सर आणि बॉलिवूड अभिनेत्री लॉरेन गॉटलीबचे BOLD फोटो पाहून…\nअभिनेत्री नेहा धूपियानं ऑस्ट्रियात घेतली सुट्यांची…\nआचारसंहिता लागू झाल्यानंतरही सुरूच राहणार ही 10 कामं ; जाणून घ्या\nपुण्यात ८० लाखांची ४ हस्तिदंत हस्तगत\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज तत्पर कारवाई करत तस्करीद्वारे हस्तिदंत विक्रीसाठी…\nकाँग्रेसच्या प्रणिती शिंदे ‘मेकअप किट’ मुळे अडचणीत ;…\nसोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या तारखा केंद्रीय…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या सरकारी…\nv=gH9-2OMnvH4&feature=youtu.beमेष रास - भौतिक सुख सुविधेमध्ये वाढ होईल.…\nविद्यार्थी शिकण्यात कमी नाहीत, तर शिक्षकच शिकवण्यात ‘फेल’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली हायकोर्टाने आज एका खटल्याची सुनावणी करताना 'विद्यार्थी शिकण्यात कमी पडले नाहीत तर…\nखा. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्तीचा ‘माँ दुर्गा’…\n‘गली बॉय’चं ऑस्करसाठी नामांकन, ‘अपना ऑस्कर…\n‘अडल्ट’ स्टार जेसिका जेम्सचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआचारसंहिता लागू झाल्यानंतरही सुरूच राहणार ही 10 कामं ; जाणून घ्या\nपुण्यात ८० लाखांची ४ हस्तिदंत हस्तगत\nकाँग्रेसच्या प्रणिती शिंदे ‘मेकअप किट’ मुळे अडचणीत ; आचारसंहितेचा…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या सरकारी…\nविद्यार्थी शिकण्यात कमी नाहीत, तर शिक्षकच शिकवण्यात ‘फेल’ झाले :…\n‘चपट नाक, मोठे कान, फक्त 3 दात’… एक लाख वर्षापुर्वी…\nसरकारी कर्मचार्यांची दसर्यापुर्वीच दिवाळी \nचांद्रयान – 2 : विक्रम ‘लँडर’शी संपर्क होण्याची आशा…\nउदयनराजेंना भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा ‘धक्का’ \n‘या’ एका अफवेमुळे दिल्लीतील टॅक्सीचालक घेऊन फिरत आहेत ‘कंडोम’\nVIDEO : क्रिकेटच्या इतिहासात असा हास्यास्पद रनआऊट तुम्ही कधीच पाहिला नसेल \n2014 च्या विधानसभेत ‘ही’ होती परिस्थिती, जाणून घ्या पक्षीय ‘बलाबल’ आणि सर्वकाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-separate-export-policy-will-decide-state-maharashtra-19469", "date_download": "2019-09-22T00:17:35Z", "digest": "sha1:GBR3262YU2ZQQV6ZQU24AOPG5NRHDLPD", "length": 15531, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, separate export policy will decide of state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणार\nराज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणार\nरविवार, 19 मे 2019\nनिर्यात धोरण समितीचे गठण करण्यात आले आहे. त्याकरिता व्यापक काम होण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात मातीची पोषकता या घटकावरच राज्यभरात काम झाले पाहिजे. पूर्ण मूल्य साखळी निर्माण करावी लागेल. प्रशिक्षण, वाण निवड, पीक व्यवस्थापन, काढणीपश्चात तंत्रज्ञान याविषयी देखील जागृतीचा अंतर्भाव करावा लागणार आहे. फुलशेती, फळशेती, पारंपरिक पीक, वनौषधी या घटकांचा निर्यातीसाठी प्रामुख्याने विचार करावा लागणार आ��े.\n- सुहास दिवसे, कृषी आयुक्त, महाराष्ट्र\nनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे स्वतंत्र निर्यात धोरण जाहीर करण्यात येणार आहे. त्याकरिता कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेत नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदेशाची शेतीमाल निर्यात दुपटीने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत भारताची शेतीमाल निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी घटली. किमतीमध्ये ५० टक्के घट होती. २०१६-१७ मध्ये २४९.७०२ टन गव्हाची निर्यात झाली.\nएप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत त्यात घट होत ही निर्यात १३५.२८४ टनांवर पोचली. नॉन बासमती तांदूळ व इतर शेतीमालाच्या बाबतीत देखील हेच घडले. त्यामुळे शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासोबतच निर्यात दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.\nयात आपला सहभाग नोंदविण्याकरिता महाराष्ट्राचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य हे द्राक्ष, डाळिंब, कांदा या शेतीमालाच्या निर्यातीत देशात क्रमांक एकवर आहे. त्यासोबतच केळी, भाजीपाला, तांदूळदेखील महाराष्ट्रातून निर्यात होतो. ही निर्यात वाढावी, याकरिता समिती निर्यात धोरणा अंतर्गत शिफारस करेल.\nसमितीत यांचा आहे समावेश\nसमितीचे अध्यक्ष कृषी आयुक्त आहेत. सदस्यांमध्ये आयुक्त पशुसंवर्धन, आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार मंडळ, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, संचालक फलोत्पादन, डॉ. धनंजय परकाळे, सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक बी. एन. पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.\nप्रशिक्षण शेती महाराष्ट्र नागपूर भारत व्यवसाय विकास कृषी पणन\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी ��ागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vayu-cyclone-will-intense-maharashtra-20230", "date_download": "2019-09-22T00:12:49Z", "digest": "sha1:SDFQRPKVRB3QBYPZPZIHBLQGL2FRM35K", "length": 16780, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, vayu cyclone will Intense, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘वायू’ चक्रीवादळ होणार तीव्र\n‘वायू’ चक्रीवादळ होणार तीव्र\nबुधवार, 12 जून 2019\nपुणे : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nमहाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना, समुद्र खवळून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टी, मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nपुणे : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nमहाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना, समुद्र खवळून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टी, मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nमंगळवारी सकाळी साडेआठ वाजता वायू चक्रीवादळ गोव्यापासून नैर्ऋत्येला ३५० किलोमीटर, मुंबर्इपासून नैर्ऋत्येकडे ५१०, तर गुजरातच्या वेरावळपासून ६५० किलोमीटर दक्षिणेकडे हे वादळ घोंगावत होते. मंगळवारी रात्री उशिरा या वादळाचे तीव्र वादळात रूपांतर होईल, ताशी ११५ ते १३५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असलेल्या वादळामुळे गुरुवारपर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने जोरदार वारे, उंच ला���ा, मुसळधार पाऊस पडणार असल्याने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.\nगुरुवारी (ता. १३) गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे. वादळामुळे घरांची पडझड होणे, वीज आणि संदेशवहन यंत्रणा बंद पडणे, पूर येणे, झाडे, झाडाच्या फांद्या पडणे, केळी, पपई या पिकांसह किनारपट्टीय भागात असलेल्या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी पूर्णपणे थांबवणे, किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर करणे, घराबाहेर न पडणे यांसह सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करीत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यापर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी मॉन्सूनने आणखी प्रगती केली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावमुळे मॉन्सूनला किनारपट्टी भागात चाल मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता.१३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.\nपुणे केरळ समुद्र महाराष्ट्र हवामान पाऊस कोकण किनारपट्टी वीज पपई स्थलांतर मॉन्सून ईशान्य भारत भारत मिझोराम मणिपूर\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालय��ला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-venkat-ayyar-farmer-19418", "date_download": "2019-09-22T00:14:28Z", "digest": "sha1:KTQCRQSO4IEQECAZTHD4X2R54DSDD76G", "length": 19007, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on venkat ayyar farmer | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 17 मे 2019\nव्यंकट अय्यर यांनी आपल्या आयटी नोकरीतील नियोजन-व्यवस्थापन तर शेतीत वापरलेच; शिवाय सातत्याच्या प्रयोग��तून शेतीतील अडचणी दूर केल्या. अनुभवातून जोखीम कमी केली.\nशेतीतील वाढत्या समस्यांना तोंड देत उत्पादन मिळविले तरी शेवटी हा व्यवसाय तोट्याचाच ठरत आहे, असे बहुतांश शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. असा तोट्याचा व्यवसाय का करायचा, म्हणून अनेक शेतकऱ्यांची मुलं आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती सोडून कोणतेही काम करायला तयार आहेत. तोट्याच्या शेतीला कंटाळलेले अनेक शेतकरी पर्यायी उत्पन्नाचे साधन त्यांना मिळाल्यास शेतीस रामराम ठोकण्यास तयार आहेत. एकीकडे शेतीचे असे निराशाजनक चित्र पाहावयास मिळते तर त्याचवेळी दुसरीकडे काही उच्चशिक्षित तरुण चांगली पगाराची नोकरी, शहरी सुखवस्तू राहणीमान सोडून शेतीत उतरत आहेत. शेतीत उतरलेले हे शिक्षित तरुण कल्पकता आणि ज्ञानाच्या बळावर आपली शेती यशस्वीसुद्धा करीत आहेत. हा खरे तर शेतकरी समाजापुढे खास करून शेतकऱ्यांच्या तरुण मुलांपुढे एक वेगळा आदर्श म्हणावा लागेल. व्यंकट अय्यर या आयटी इंजिनिअरच्या डोक्यात दशकभरापूर्वी शेतीचे खुळ भरले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे असलेल्या समस्या त्यांच्यापुढेही होत्या. नैसर्गिक आपत्तींचे आव्हान त्यांच्यापुढेही होते. विशेष म्हणजे शेतीतील कोणताच अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता, ही इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळी अडचण त्यांच्यापुढे होती. मात्र, कल्पकता आणि प्रयोग करण्याची तयारी असेल तसेच शेतीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असेल तर शेती शाश्वत होते, हा धडा त्यांनी राज्यातील तमाम शेतकरी वर्गापुढे ठेवलाय. व्यंकट अय्यर यांनी त्यांच्या शेतीतील अनुभव ‘मूॅंग ओव्हर मायक्रोचिप्स’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाची दखल राज्य शासनाने घेतली असून त्यातील नष्ट होणाऱ्या भात वाणाचे त्यांनी केलेले संवर्धन हा धडा इंग्रजी माध्यमाच्या अकरावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे.\nखरे तर १९८० पूर्वीच्या पारंपरिक शेतीत शिक्षणाची गरज नव्हती. त्या वेळी पारंपरिक पिके, त्यांची पारंपरिक पद्धतीनेच लागवड केली जात असे. शेतीत बहुतांश निविष्ठा या घरच्याच वापरल्या जात असल्याने बाहेरुन काही आणावे लागत नव्हते. मजुरांची टंचाई नव्हती. नवतंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्धच नसल्याने त्यांचा अवलंब करण्याचा प्रश्नच नव्हता. शेतीत जेमतेम उत्पादन मिळायचे. त्यावेळच्या शेतकऱ्��ांच्या गरजाही अत्यंत कमी होत्या, त्यामुळे उत्पादित शेतमालावर त्या भागविल्या जात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात चलनात फारसा पैसा नव्हता. या काळात शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेणे म्हणजे वेळ आणि पैसा वाया घालणे असे समजले जात होते. नोकरीला फारसे महत्त्व नव्हते. शिक्षण शिकल्यावर नोकरी तर करायची नाही, मग शेतीची कामेही जमणार नाहीत म्हणून शेतकऱ्याच्या मुलाला थोडेफार कळू लागले की शेतीचे धडे दिले जात होते. आता आधुनिक शेती ही शेतीचे ज्ञान घेऊनच करावी लागणार आहे. देशांतर्गत नव्हे तर जागतिक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून पीक पद्धतीत बदल करावे लागणार आहेत. शेतमाल विक्री, प्रक्रिया, निर्यात ही सर्व कौशल्याची कामे शिकूनच हस्तगत करावी लागतील. नवनव्या रोग-किडींचा बंदोबस्त, पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन, जैवविविधतेचे संवर्धन अशी कामे समजून उमजूनच करावी लागणार आहेत. नैसर्गिक-सेंद्रिय शेतीतील बारकावे शिकल्याशिवाय कळणार नाहीत.\nव्यंकट अय्यर यांनी आपल्या आयटी नोकरीतील नियोजन-व्यवस्थापन तर शेतीत वापरलेच शिवाय सातत्याच्या प्रयोगातून शेतीतील अडचणी दूर केल्या. अनुभवातून जोखीम कमी केली. शेती ही खुली प्रयोगशाळा आहे. सर्व शेतकऱ्यांकडे ही प्रयोगशाळा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध ज्ञान, अनुभवातून नवनवे प्रयोग करायला हवेत. पारंपरिक-आधुनिक शेतीची याेग्य सांगड घालायला हवी. विशेष म्हणजे शिक्षित तरुणांनी शेतीकडे पाठ न फिरविता ती अधिक शाश्वत कशी होईल, हा धडा व्यंकट अय्यर यांच्या कहाणीतून आपल्याला मिळतो. \nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्ट��रा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/videos-category/bollywood_express/", "date_download": "2019-09-22T00:01:19Z", "digest": "sha1:FDQFUJ6UKHTWYBUJ53QLAG73M6N4YOH2", "length": 9008, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood Videos,Latest Entertainment Videos of Bollywood | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nबबिता ताडे सांगतायेत केबीसी...\nफॅशन डिझायनर ते दिग्दर्शक,...\nकबीर सिंगमधल्या व्हायरल सीनची...\nहृतिकचा भोजपुरी गाण्यावर धमाकेदार...\nउंच भरारीनंतर रसिका सुनीलची...\nबॉलिवूडमधील घराणेशाहीवर ‘बधाई हो’...\n‘मेट गाला २०१९’ मधील...\nभारतातील पहिला चित्रपट ‘राजा...\n‘कुली नंबर १’ चा...\nबिग बींपासून संजीव कपूरपर्यंत...\nमतदान करा, बदल घडवा-...\nधर्माचं राजकारण करणाऱ्यांपासून सावध रहा\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा...\nपहा फिल्मफेअर अवॉर्ड्समधील मराठी तडका...\nचित्रपट महोत्सवाची सुरुवात कशी झाली\nसमतोल अभिनय करणं अवघड-...\nस्वातंत्र्य मिळण्याआधी आणि मिळाल्यानंतर...\nसिनेमाचा बायोस्कोप, तंबू ते...\nबघा भारतातल्या पहिल्या चित्रपटाचं...\nजाणून घ्या कसा आहे...\nनवाजुद्दीनचा ‘ड्रीम बायोपिक’ माहितीये\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/reliance-group-has-given-a-check-of-rs-5-crore-to-the-chief-ministers-assistance-fund-for-flood-victims-mhrd-400622.html", "date_download": "2019-09-21T23:34:27Z", "digest": "sha1:RVRF5L2763R4JOD3IR24J7RGQDQASIGQ", "length": 19440, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत, अनंत अंबानी मुख्यमंत्र्यांकडे दिला धनादेश | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरिलायन्��� समुहाकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत, अनंत अंबानी मुख्यमंत्र्यांकडे दिला धनादेश\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nरिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत, अनंत अंबानी मुख्यमंत्र्यांकडे दिला धनादेश\nपूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी, राजकारणी, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीजनंही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.\nमुंबई, 19 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीला रिलायन्स इंडस्ट्रीजनंही हात पुढे केला आहे. रिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता 5 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा धनादेश दिला आहे. गेल्या 2 आठवड्यांआधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात आपला संसार गमावून बसलेल्या नागरिकांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.\nतब्बल 8 दिवस संपूर्ण गावं पुराच्या पाण्याखाली होती. या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. संपूर्ण गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. आयुष्यभराचा संसार या पुरामध्ये वाहून गेला. त्यांना या संकटातून उभं करण्यासाठी देशभरातून मदतीचा हात येत आहे. त्यात आता रिलायन्स इंडस्ट्रीजनंही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.\nइतर बातम्या - मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती\nपूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी, राजकारणी, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. दिग्गजांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार आव्हान करण्यात येत आहे. वसईतल्या ���ाही सामाजिक संस्थांनी मिळून सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील वाळवा, हसुर आणि शिरोळ या गावातल्या कुटुंबियांपर्य़त मदत पोहोचवली. वसई फर्स्ट, जागरूक नागरिक संस्था, लायन्स क्लब ऑफ वसई, न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ, वसई दैवज्ञ समाज, विश्वजित मित्रमंडळ, स्टेप अप फाऊंडेशन, अशा अनेक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.\nइतर बातम्या - एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'\nअनोखी ईद, नमाज पठण होताच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लीम बांधव सरसावले\nकोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला. बकरी ईदनिमित्त नमाज पठत केल्यानंतर मुस्लीम समाजाने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा केली होती. दौंडमध्ये ईदच्या निमित्ताने ईदगा मैदानावर नमाज पठणाच्या वेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली होती. यावेळी पूरग्रस्तांसाठी मौलाना मोहम्मद रेहमतुल्ला यांनी नमाज पठण केल्याचंही पाहायला मिळालं. कोल्हापुरात पूर आल्यानंतर महाराष्ट्रात माणुसकीचा महापूर पाहायला मिळाला. समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले. कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने यंदाच्या बकरी ईदला आर्थिक कुर्बानी करण्याचा निश्चय केला होता.\nVIDEO: 'मोदी हिटलर, 56 इंचाची छाती असणारे राज ठाकरेंना घाबरले'; मनसेचा हल्लाबोल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/garware-technical-fibers-export-growth/", "date_download": "2019-09-21T23:27:51Z", "digest": "sha1:PWZJDKS4MZARS3HEBGQ3VFTQZRJ75JLK", "length": 10386, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गरवारे टेक्निकल फायबर्सच्या निर्यातीत भरीव वाढ | Dainik Prabhat", "raw_content": "\nगरवारे टेक्निकल फायबर्सच्या निर्यातीत भरीव वाढ\nमुंबई – गरवारे टेक्निकल फायबर्सच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाने वाढीमध्ये सातत्य असल्याचे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे यांनी सांगितले.\nते म्हणाले की, आमच्या दोन पेटंटना मान्यता मिळाली असून, त्यांच्यामध्ये भविष्यात प्रचंड प्रगती करण्याची क्षमता आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये 10.3% म्हणजे 222.2 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 201.5 कोटी रुपये होते. तिसऱ्या तिमाहीत करोत्तर नफ्यामध्ये14.2% म्हणजे 24.7 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण21.6 कोटी रुपये होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआर्थिक वर्ष 19 मधील 9 महिन्यांत निव्वळ विक्रीमध्ये 11.9% म्हणजे 728 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील 9 महिन्यांत हे प्रमाण 650 कोटी रुपये होते. 9 महिन्यांत करपूर्व नफ्यामध्ये 17.1% म्हणजे 131.3 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. आर्थिक वर्ष 18 मध्ये हे प्रमाण 12.1 कोटी रुपये होते.\nयंदा देशातून 60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट\nक्रिकेटचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधींनी साधला सरकारवर निशाणा\n५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाचा मोदींकडून पुनरुच्चार\nनोटबंदी, जीएसटीने भारतीय अर्थव्यस्थेला मंदीच्या दरीत ढकलले\nअर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, सरकारच्या उपायांकडे डोळे (भाग-2)\nअर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, सरकारच्या उपायांकडे डोळे (भाग-1)\nअर्थकारण : विदेशी गुंतवणुकीसाठी पावले उचलावी\nविमानापेक्षा रेल्वेप्रवास महाग व वेळखाऊ\nजमशेदपूरमध्ये टाटा मोटर्समध्ये उत्पादन निम्म्यावर\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांन��� फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2019-09-22T01:01:43Z", "digest": "sha1:A4F6IM4JET7SXBXNCPZQKGJK4ABKUZXB", "length": 1952, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १०१० - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे - १०३० चे\nवर्षे: १००७ - १००८ - १००९ - १०१० - १०११ - १०१२ - १०१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे ३० - रेनझॉँग, चीनी सम्राट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5508038603147776606&title=Plain%20English%20Campaign&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-09-22T00:26:31Z", "digest": "sha1:YLHC3XJWUF4SDNBAXUYR24CZZMR3DZW5", "length": 21612, "nlines": 142, "source_domain": "bytesofindia.com", "title": "शब्दांची बजबजपुरी नको... अर्थाची नगरी पाहिजे!", "raw_content": "\nशब्दांची बजबजपुरी नको... अर्थाची नगरी पाहिजे\n‘क्वीन्स इंग्लिश’ हा समस्त ब्रिटनवासीयांचा अभिमान, त्यांची अस्मिता मात्र मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, संवादाच्या बदललेल्या पद्धतींमुळे आणि तरुणांच्या नव्या जीवनशैल��मुळे या भाषेचा एक-एक चिरा कोसळताना इंग्रजांना पाहावा लागत आहे. असेच चालू राहिले आणि आपण काही हालचाल केली नाही, तर एक दिवस ही भाषा नष्ट होईल. हा विचार करून ‘प्लेन इंग्लिश’ नावाची एक चळवळ तेथे राबवली जात आहे.\nसध्याचा जमाना हा मानवजातीसमोर उभ्या टाकलेल्या संकटांचा आहे. हवामान संकट, आर्थिक मंदी, सायबर सुरक्षा अशा अनेक समस्यांनी ठाण मांडले आहे. या समस्यांच्या यादीत एक आणखी आणि फार महत्त्वाची भर, म्हणजे भाषेची समस्या एकीकडे आधुनिकतेच्या रेट्यात आपल्या देशी भाषा टिकतील का नाही, याची शंका आपल्याला भेडसावते. दुसरीकडे ज्या भाषेमुळे ही भीती आपल्याला ग्रासत आहे ती भाषाही त्याच भयगंडात वावरते आहे. येत्या काळात आपली भाषा टिकेल की नाही, ही शंका इंग्रजीभाषकांना सतावत आहे. टिकली तरी ती ‘माय इंग्रजी’ (मायमराठीच्या चालीवर एकीकडे आधुनिकतेच्या रेट्यात आपल्या देशी भाषा टिकतील का नाही, याची शंका आपल्याला भेडसावते. दुसरीकडे ज्या भाषेमुळे ही भीती आपल्याला ग्रासत आहे ती भाषाही त्याच भयगंडात वावरते आहे. येत्या काळात आपली भाषा टिकेल की नाही, ही शंका इंग्रजीभाषकांना सतावत आहे. टिकली तरी ती ‘माय इंग्रजी’ (मायमराठीच्या चालीवर) असेल की नाही, ही चिंता त्यांना भेडसावत आहे. त्याचे कारण म्हणजे नुसती शब्दांची माजलेली बजबजपुरी आणि संकेतांना दिलेला फाटा\nभाषा ही मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून माणसाला साथ करत आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपण तिच्यावर अवलंबून आहोत. किंबहुना मानवी सभ्यतेचा पाया भाषा हाच आहे. आपले विचार शब्दांच्या माध्यमातूनच आपण मांडतो. महत्त्वाची माहिती देण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरतो; मात्र आपल्या भावनेला आणखी उठाव आणण्यासाठी शब्दांसोबत आणखी काही संकेत लागतात. आज ते संकेतच संकटात आहेत - भारतातील वेगवेगळ्या राज्यांपासून ब्रिटनच्या माजी साम्राज्यापर्यंत\nराणीची इंग्रजी किंवा क्वीन्स इंग्लिश हा समस्त ब्रिटनवासीयांचा अभिमान, त्यांची अस्मिता मात्र मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, संवादाच्या बदललेल्या पद्धतींमुळे आणि तरुणांच्या नव्या जीवनशैलीमुळे या भाषेचा एक-एक चिरा कोसळताना इंग्रजांना पाहावा लागत आहे. असेच चालू राहिले आणि आपण काही हालचाल केली नाही, तर एक दिवस ही भाषा नष्ट होईल. त्यासाठी काही काळ ल���गेल; मात्र काही वर्षे किंवा दशकांनी का होईना हे घडणारच, याबाबत अनेक तज्ज्ञांनी छातीठोकपणे अंदाज वर्तवले आहेत.\nत्यामुळेच आपल्या भाषेच्या जपणुकीसाठी लोकही पुढे आले आहेत. ‘प्लेन इंग्लिश’ नावाची एक मोहीम हा त्याच चळवळीचा भाग ही संस्था १९७९पासून सोपी इंग्रजी भाषा वापरण्यासाठी मोहीम चालवत आहे. संस्थेच्या संस्थापिका क्रॅसी मेहर यांनी लंडनमधील संसदेच्या चौकात (पार्लमेंट स्क्वेअर) सरकारी कागदपत्रे जाहीररीत्या जाळून या चळवळीची सुरुवात केली होती. शेकडो सरकारी कागदपत्रांचे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुकडे केले होते. तेव्हापासून या संस्थेने अनेक सरकारी विभागांना आणि इतर सार्वजनिक संस्थांना आपली कागदपत्रे, अहवाल आणि प्रकाशने तयार करण्यास मदत केली आहे. प्रत्येकाला स्पष्ट आणि संक्षिप्त माहिती मिळायला हवी, हा त्यांचा कटाक्ष आहे. सरकारी जडजंबाळ भाषेशी (जार्गन) लढत देणाऱ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांना आता खुपते आहे ती लोकांच्या भाषा वापरातील अनास्था.\n‘प्रौढ लोकही किशोरवयीन भाषणाची नक्कल करत आहेत. ते अपशब्द वापरत आहेत आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांची भाषा खालावत चालली आहे. ते भाषेचा दर्जा कमी करत आहेत, हे चिंताजनक वळण आहे,’ असे या मोहिमेच्या मेरी क्लेअर यांनी ‘डेली मेल’ वृत्तपत्राला सांगितले.\n‘क्वीन्स इंग्रजी सोसायटी’ ही ब्रिटिश संस्थाही अशीच भाषेच्या या घसरगुंडीला अटकाव करण्यासाठी संघर्ष करीत आहे. कोणतीही भाषा नेहमी एकाच स्वरूपात जतन करता येऊ शकत नाही. तिच्यात बदल होणे अपरिहार्य आहे, हे या संस्थेलाही माहीत आहे; मात्र भाषेला जे वळण मिळत आहे त्यामुळे संवादाचा प्रभाव कमी होईल, अशी काळजी त्यांना आहे.\nजॉन हम्फ्रीज या आणखी एका ब्रिटिश पत्रकाराने ‘भाषिक स्थूलता’ (लँग्वेज ओबेसिटी) असे या प्रकाराचे वर्णन केले आहे. ‘ज्याप्रमाणे निकृष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीराला लठ्ठपणा येतो आणि मांद्य वाढत जाते, त्याप्रमाणे निकृष्ट (जंक) शब्दांचा आहार घेतल्याचा हा परिणाम होय,’ असे ते म्हणतात.\nभाषा वापरण्यातील आळशीपणा आणि ढोबळपणा यांच्यामुळे भाषा गुळगुळीत बनत जाते. आपल्याकडे याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. मराठी लिखाणात वाक्प्रचार आणि म्हणी वापरण्याचे प्रमाण कमी होत जात आहे, ही सहज लक्षात येणारी गोष्ट आहे. केवळ शब्द म्हणजे भाषा नव्हे. वाक्प्रचार, म्हणी, संकेत अशा अनेक गोष्टी या भाषेत येत असतात. त्यांच्या वापरामुळे भाषेला निव्वळ फुलोरा येत नाही, तर शब्दांना अनेक छटाही प्राप्त होतात. उदाहरणार्थ, धूळ चारणे हा केवळ दोन शब्दांचा गट नाही. त्यात एक इतिहास आहे. मराठा साम्राज्याचे सेनापती रणांगणावर झुंजत असत आणि शत्रूला लोळवत असत, तो सर्व इतिहास या दोन शब्दांत सामावला आहे. त्यामुळे एखाद्याला धूळ चारणे यात आपल्या पराक्रमाचे सार्थ वर्णन केलेले असते. तोच प्रकार कंठस्नान घालणे, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे किंवा विडा उचलणे अशा वाक्प्रचारांच्या बाबतीत आहे.\nश्रीगणेशा करणे म्हणजे आरंभ करणे हा झाला वाच्यार्थ; मात्र छोट्या विद्यार्थ्याने हातात पाटी घेऊन श्री गणेश लिहून आपला विद्याभ्यास सुरू करणे असा एक सांस्कृतिक इतिहास त्यात दडलेला आहे. त्याच्या शालेय शिक्षणाला आणि अक्षर ओळखीला सुरुवात झाली, हे एवढे वाक्य या दोन शब्दांत आले आहे.\n‘झारीतील शुक्राचार्य’ हा वाक्प्रचार तुम्ही शेवटचा कधी वाचला होतात बळीराजाने बटू वामनाला तीन पावले भूमी देण्याचे वचन दिले होते. वामनरूपी विष्णूंनी त्याला संकल्प सोडायला सांगितले. त्यासाठी झारीतून पाणी सोडताना त्यातून पाणीच येईना. तेथे उपस्थित असलेल्या दैत्यांचे गुरू शुक्राचार्यांनी विष्णूला ओळखले. त्यांनी बळीराजाला ‘संकल्प सोडू नको,’ असे सांगितले; पण त्याने त्यांचे ऐकले नाही. म्हणून त्याचा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्मरूप घेऊन झारीच्या तोंडाशी जाऊन बसले. तेव्हापासून चांगल्या कामात ऐन वेळी अडथळा आणणाऱ्या माणसाला ‘झारीतला शुक्राचार्य’ असे म्हणतात. आता यात झारी, संकल्प सोडणे आणि दानवृत्ती अशा तीन सांस्कृतिक गोष्टी एका वाक्प्रचारात समाविष्ट झाल्या आहेत. शिवाय चांगल्या कामात खोडा घालणे असा अर्थही त्याला लाभला आहे. भले मोठे उलगडून सांगण्याऐवजी दोन शब्दांत तो अर्थ पोहोचवला आहे.\nक्रॅसी मेहर यांनी जी सरकारी कागदपत्रे जाळली त्या कागदपत्रांमध्ये नेमका यालाच फाटा दिला जातो. याचा अनुभव घेण्यासाठी कोणताही सरकारी दस्तऐवज वाचून पाहा. त्यात निव्वळ शब्दांची मांडणी असते, भाषिक सौंदर्याला वाव देणारे वाक्प्रचार, म्हणी किंवा काव्योक्ती यांचे जणू त्यांना वावडेच असते. सरकारी भाषेची जी टवाळी केली जाते ती यासाठीच. लोकांमध्ये भाषेबद्दल अनास्था निर्माण करण्याचे काम ही कागदपत्रे चोख बजावतात – मग ती मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्रजी असो. म्हणूनच भाषा जगवायची झाली तर शब्दांची बजबजपुरी नको, अर्थाची नगरीही पाहिजे\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nBytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.\nअॅप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप\nसरकारी मराठी लेखन व आपले बोलणे सुधारण्यासाठी अशाच चळवळीची गरज आहे.\nइंग्रजी – राणीची, व्यापाऱ्यांची आणि राजपुत्राची हेच भाषेचे लोकशाहीकरण भाषांच्या जंजाळात अडकलेला फेसबुकचा ‘स्वच्छाग्रह’ भाषेचे जगणे व्हावे सवाल भाषेचा - हक्काचा आणि कर्तव्याचा\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\nहिंदुस्थानी वाद्यसंगीताचा वटवृक्ष - आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=7713", "date_download": "2019-09-22T00:25:44Z", "digest": "sha1:QN52BBEJGETX52Q5DMVD7UOH7R2HGYCZ", "length": 14913, "nlines": 126, "source_domain": "rajtantra.com", "title": "केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! – अजय भगत | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भू��ीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या\nकेवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या\n(विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजय भगत. सोबत सुधीर कामत.)\nकोसबाड, दि.४ केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या स्वतःला समजून घ्या आणि स्वतःशी प्रामाणिक रहा, म्हणजे तुम्हाला करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल असा सल्ला मनुष्यबळ विकास व्यवस्थापन तज्ञ अजय भगत यांनी कोसबाड येथे बोलताना दिला. ते अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयात (गुरुवार, दि. ३१) आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, सुधीर कामत, मुख्याध्यापक कदम उपस्थित होते.\nआपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात. मात्र त्या मिळवण्यासाठी आपण आपली पात्रता वाढवत राहिली पाहिजे. आणि स्वतःला समजून घेऊन, स्वतः प्रामाणिक राहून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले पाहिजे. एखादे मोठे क्षेत्र निवडले म्हणजे आपण यशस्वी होऊच असे नाही. तर त्या क्षेत्रासाठी आवश्यक तितकी क्षमता वृद्धिंगत करता आली पाहिजे असा मौलिक सल्लाही भगत यांनी दिला. भगत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारुन बोलते केले.\nPrevious: पोर्याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी\nNext: बोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.baalpan.com/sanskar/golden-pages-of-indian-history", "date_download": "2019-09-21T23:50:31Z", "digest": "sha1:KVI6GURYUCVYMVV227NBOSUEWWXI2MXX", "length": 6441, "nlines": 31, "source_domain": "www.baalpan.com", "title": "Golden pages in Indian history on baalpan.com", "raw_content": "\nपालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात कसे करायला हवे इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.\nआपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.\nई - मेल: संकेतशब्द: नविन पासवर्ड मागवा\nबालपण.कॉम चे सदस्य व्हा.\nतुमचे नाव: ई - मेल:\nयेण्याची नोंद | नवे खाते उघडा बंद करा\nसुविचार: यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.\nमुखपृष्ठ > संस्कार > सोनेरी पाने\nआपल्या अद्वितीय पराक्रमाने \"रायाच्या नावे येथे सर्व गर्भगळीत होतात' असा दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, \"देवदत्त सेनानी\" असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे\nसंत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. त्यांनी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले.\tपुढे वाचा...\nहिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भो��ले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.\tपुढे वाचा...\nलोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी होते. तसेच गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, सम्पादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून ही प्रसिद्ध होते.\tपुढे वाचा...\nअनाथ, अपंग, निराधार , वृद्ध, आजारी, कुष्ठपिडीत लोकांची मातेच्या ममतेने सेवा शुश्रूषा करणाऱ्या मदर तेरेसा यांना जग विश्वमाता म्हणूनच ओळखते. एक थोर मानवतावादी समाजसेविका.\tपुढे वाचा...\nस्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना \"विवेकानंद\" नाव दिले. लहानपणापासूनच नरेंद्र तल्लख बुद्धीचा, संवेदनाक्षम व विचारी \nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nनाव आनंद असूनही अत्यंत खडतर व दुखं:मे जीवन त्यांच्या नशिबी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धडाडीने जगणारी हि स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ध्येय पूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. आनंदीबाई होय म्हणूनच आजही त्या वंदनीय व आदर्श आहेत.\tपुढे वाचा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1164/DSP-I?format=print", "date_download": "2019-09-21T23:21:23Z", "digest": "sha1:CBFYNYYC7XEGF7BTLNMQPVSVDLJP52YK", "length": 2148, "nlines": 22, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "डीएसपी 1-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nविप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थांचे उत्पादन व विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती\nमहाराष्ट्र विप्रकृत मद्यार्कयुक्त पदार्थ नियमावली 1963\nजिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क\nनियमावलीतील नियम 3 मधील तरतुदीनुसार असावा\nअर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे\nसाधारण विप्रकृत मद्यार्काचे दरमहा आवश्यक असलेले परिमाण, अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र, पदार्थाचे नांव\nअर्जा सोबत इतर कागदपत्रे\nनकाशा, पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, 50 लि. पेक्षा जास्त प्रमाण असल्यास अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र\nप्रक्रियेचा तपशील/ विहित निकष\nउद्योग विभागातील सदस्यांच्या समिती कडून परिमाण निश्चित करणे व सुत्रबंध मांडणीला मान्यता देणे आवश्यक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/woman-behind-halli-mane-rotties-mangaluru-s-popular-food-truck/", "date_download": "2019-09-21T23:31:11Z", "digest": "sha1:FHCPIJ7ANDQAGZVRCP5KW4FL5N3HYL6T", "length": 14481, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'ह्या' महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमंगळूरू शहरातील ३४ वर्षीय शिल्पा या ‘Halli Mane Rotties’ नावाने एक फूड ट्रक चालवतात. त्यांची कहाणी जेवढी रंजक आहे तेवढीच प्रेरणादायी देखील आहे. Hassan येथील शिल्पा या एका शेतकरी कुटुंबातून येतात. २००५ साली त्या त्यांच्या पती सोबत मंगळूरू येथे स्थायिक झाल्या.\nसुरवातीला सर्व ठीक सुरु होते, पण २००८ च्या फेब्रुवारी महिन्यात शिल्पाचा पती बंगळूरूला काही कामा करिता गेले आणि ते तिथे हरवले. सर्वांनी खूप शोधलं पोलिसांत तक्रार देखील दाखल केली पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.\nपतीच्या न भेटल्याने शिल्पा हताश-निराश झाल्या. त्यांच्या आई-वडिलांची तब्येत खालवायला लागली. आता आई-वडील, तिचा भाऊ आणि ३ वर्षाच्या मुलाच्या पालन-पोषणाची जबाबदारी शिल्पावर येऊन ठेपली.\n४ लोकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असल्याने शिल्पाने आधी एका सायबर कॅफेमध्ये नोकरी केली, त्यानंतर तिने एका कॉस्मेटिक स्टोअरमध्ये नोकरी केली पण तिचे वय जास्त असल्या कारणाने तिला तिथे काम करता आले नाही.\nएकेदिवशी घरचे सर्व बोलत बसले होते तेव्हा सर्व शिल्पाच्या हातच्या जेवणाची स्तुती करत होते. त्यातही तिच्या हातचे उत्तरी कन्नड जेवणाची. तेव्हा शिल्पाला Food Joint सुरु करण्याची कल्पना सुचली.\nतिने तिच्या भावाला समजावले आणि दोघांनी मिळून Food Joint सुरु केले. विना पैश्याने कुठलाही बिसनेस सुरु होत नाही. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शिल्पाने १ लाखाची बचत केली होती. शेवटी तिला ते एक लाख रुपये काढावे लागले आणि त्यातून त्यांनी महिंद्रा बोलेरो पिक-अप ट्रक घेतला आणि त्यातच आपलं Food Joint सुरु केलं.\nतुम्ही चांगल काम करा किंवा वाईट लोकं तुम्हाला काही ना काही कारणावरून सुणावनारच, शिल्पाला देखील लोकांचे बोलणे सहन करावे लागले, त्या सांगतात की,\nसर्वात जास्त आम्हाला या गोष्टीसाठी ऐकाव लागलं की आम्ही दक्षिण कन्���डमध्ये उत्तरी कन्नड खाण्याचे दुकान लावत आहोत. एवढच नाही तर आम्हाला देखील आमच्या या Food Jointच्या आयडियावर संशय होताच पण आमच्याकडे आणखी कुठलाही पर्याय नव्हता. कारण मला केवळ उत्तरी कन्नड जेवणच बनवता यायचे.\nशिल्पाने २०१५ साली आपलं Food Joint व्यवसाय सुरु केला आणि हा व्यवसाय एवढा चालला की स्वतः शिल्पाला देखील यावर विश्वास झाला नाही. शिल्पा या सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत आपलं Food Joint सुरु ठेवतात. यादरम्यान त्यांचा रोजचा ३ ते ७ हजार रुपयांची कमाई होते.\nत्यांच्या Food Joint वर येणाऱ्या ग्राहकांबद्द्ल सांगताना शिल्पा सांगतात की,\n“येथे येणारे ८० टक्के ग्राहक हे दक्षिणी कन्नड असतात. त्यात डॉक्टर, विद्यार्थी अश्या प्रत्येक क्षेत्रातील लोकं असतात. जे माझ्या Food Joint वर घरचे जेवण खायला येतात.”\nत्यांच्या येथे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या Food Joint ला गुगल मॅप्स वर टाकले ज्यामुळे शिल्पाला ऑनलाईन ओळख देखील मिळाली.\nशिल्पा यांच्या Food Joint मिळणारी प्रत्येक वस्तू ही तिच्या घरून येते. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. शिल्पा यांचा भाऊ चिरंजीवी याने देखील त्याची सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून शिल्पाची मदत करण्याचा निश्चय केला.\nआता शिल्पा यांचा फेब्रुवारी महिण्यात आणखीन एक नवीन Outlet उघडण्याच्या विचारात आहे.\nमहिन्द्रा काम्पिनीचे सीईओआनंद महिन्द्रा यांची नजर शिल्पावर पडली आणि त्यांनी शिल्पाच्या फूड ट्रकमध्ये इन्वेस्ट करण्याचा निर्णय घेतला.\nयासंबंधी आनंद महिन्द्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर लिहिले की,\nया आठवड्यात मला Entrepreneurship ची एक छान कहाणी वाचायला मिळाली. आम्ही महिन्द्रामध्ये याला ‘Rise Story’ म्हणतात. मी खूप आनंदी आहे की, बोलेरोने त्यांच्या व्यवसायात एक छोटीशी भूमिका निभावली. काय कोणी त्यांना हे सांगेल की मी त्यांच्या व्यवसायात इन्वेस्ट करण्यास इच्छुक आहे.\nआनंद महिन्द्रा यांनी हे देखील सांगितले की, शिल्पा यांना कुठल्याही प्रकारच्या चॅरीटीची गरज नाही. त्या स्वतः एक यशस्वी Entrepreneur आहेत. मी तर केवळ त्यांच्या व्यवसायात इन्वेस्ट करण्यास इच्छुक आहे.\nखरच शिल्पा यांची ही कहाणी आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे →\nघरच्या घरी बनवला बिअरचा ब्रॅंड, ३ वर्षांत उभी केली १२५ कोटींची कंपनी\n“धंदा यशस्वी कसा करावा”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स\nहे १० गुण असतील तर तुम्ही देखील होऊ शकतात यशस्वी उद्योजक\nOne thought on “‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल”\nछत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख\nहे ११ लोक अनेकांचे आयडॉल्स आहेत. पण त्यांची “ही” खासियत किती जणांना माहितीये\nजेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\nसचिन आणि अझरूद्दीन मधल्या कडवट शीतयुद्धाच्या कथा\nब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, भारताची पहिली विस्मृतीत गेलेली “पॉप स्टार”\nपंखा चालू असताना तो उलट दिशेने फिरत असल्याचा भास का होतो\nया सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये \nमहाभारतातील दोन गूढ पात्रे ‘नकुल-सहदेव’ यांच्याबद्दल तुम्ही आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nचेकवर दिसणाऱ्या या लांबलचक नंबरमागचे लॉजिक तुम्हाला माहित आहे का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shriharimandiram.org/Branch/index.php?page=143&id=995", "date_download": "2019-09-21T23:35:51Z", "digest": "sha1:YCUXN6AIP4VRGKMZYRHYHN4PTLGKXZTM", "length": 1576, "nlines": 22, "source_domain": "www.shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n९९६ बारामती अशोक नगर\n९९९ निगडी, राशिंकर दत्त मंदिर\n१००० काळेवाडी वडगाव मावळ\n१००१ महालक्ष्मी मंदिर, सांगवी, पुणे\nआद्य... १४१ १४२ - १४३ - १४४ १४५ ... अंत्य\nश्री. भीमसेन लक्ष्मण तरळे\nमु.गुग्रेन्हाट्टी पो.बंबरंगा ता. जि.बेळगाव ५९११43\nलक्ष्मि मंदिर ,कलमेश्वर गल्ली\nरविवारी सकाळी ७.०० ते ८.०० बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/pune/father-suicide-after-murdered-her-eight-year-old-girl-in-pune-mhrd-400610.html", "date_download": "2019-09-22T00:26:44Z", "digest": "sha1:ZDVCY7BR6XV4EJA5HTFVDR2SYXJREZB2", "length": 17646, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात 8 वर्षाच्या मुलीला वडिलांनी गळा दाबून मारलं, नंतर केली आत्महत्या | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपुण्यात 8 वर्षाच्या मुलीला वडिलांनी गळा दाबून मारलं, नंतर केली आत्महत्या\nमित्र म्हणाले, तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट.. तरुणाने उचललं हे पाऊल\nमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, महिंद्रा पिकअप आणि कारच्या धडकेत 6 जण गंभीर जखमी\nआईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा\nतृप्ती देसाईंच्या वडिलांनी हातउसने घेतले होते पैसे परत दिलेच नाही\nदगडाने ठेचून एकाची हत्या.. मृतदेहाला घेऊन दुचाकीवरून जात होते तिघे, तितक्यात...\nपुण्यात 8 वर्षाच्या मुलीला वडिलांनी गळा दाबून मारलं, नंतर केली आत्महत्या\nआठ वर्षीय मुलीचा खून करून पित्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.\nपुणे, 19 ऑगस्ट : पुण्यात लेकीचा जीव घेऊन पित्याने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ वर्षीय मुलीचा खून करून पित्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. बाप-लेकीने अशा पद्धतीने जीव गमावल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतं आहे.\nश्रद्धा आशिष भोंगळे(वय 8)असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे तर आशिष भोंगळे(वय 49)असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पित्याचं नाव आहे. आशिष आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. रोजच्या वादाला कंटाळून पत्नी घर सोडून दुसरीकडे राहत होती. त्यांच्यामध्ये सतत कौटुंबिक वाद होत होते. याच वादाला कंटाळून आशिष यांनी जीवन संपवण्याचं चोकाचं पाऊल घेतलं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nइतर बातम्या - एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'\nपत्नी वेगळी राहत असताना 8 वर्षाच्या श्रद्धाची जबाबदारी ही आशिष यांच्यावर होती. श्रद्धा तिच्या वडिलांकडे राहत होती. शनिवारी सायंकाळी आशिष यांनी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली. घरातून कोणीच बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि घटनेचा उलगडा झाला.\nइतर बातम्या - मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती\nस्थानिकांकड़ून प्र��रणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून श्रद्धा आणि आशिष यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस गुन्ह्याची कसून चौकशी करत आहे.\nदरम्यान, या प्रकरणामध्ये मुलीचा खून आणि नंतर स्वत: आशिष यांनी आत्महत्या का केली याचा अद्याप ठोस कारण पोलिसांनी मिळालेलं नाही. त्यासाठी पोलीस शेजाऱ्यांची आणि आशिष यांच्या पत्नीची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nराष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/boxing-mary-kom-recuses-sports-award-meeting-for-avoid-conflict-mhsy-400306.html", "date_download": "2019-09-22T00:04:23Z", "digest": "sha1:TT7NWCR4GOOY2EMY5B37J2XYRS7KCTMC", "length": 17577, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पक्षपात होऊ नये म्हणून मेरी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीच्या बैठकीला गैरहजर boxing mary kom recuses sports award meeting for avoid conflict mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपक्षपात होऊ नये म्हणून मेरी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीच्या बैठकीला गैरहजर\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिक��ट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nपक्षपात होऊ नये म्हणून मेरी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीच्या बैठकीला गैरहजर\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. यासाठी निवड करणाऱ्या समितीमध्ये मेरी कोम होती पण अंतिम बैठकीसाठी ती उपस्थित राहिली नाही.\nनवी दिल्ली, 18 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. त्यानंतर अनेक खेळाडूंनी पुरस्कार न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये बॅडमिंटनपटून एचएस प्रणॉयनं अर्जुन पुरस्कार न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. तर अभिनव बिंद्रानं त्याच्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार न दिल्यानं निवड समितीला धारेवर धरलं आहे. दरम्यान, भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने पुरस्कारांच्या निवडीची चर्चा सुरू असताना बैठकीत अनुपस्थित राहिली.\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या 12 सदस्यांमध्ये मेरी कोमसुद्धा आहे. सदस्यांची बैठक सुरू असताना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याबाबत तिच्याच प्रशिक्षकांचे नाव समोर आलं. द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीत आपल्याच प्रशिक्षकाचं नाव टाकल्याबद्दल मेरी कोमवर टीकाही झाली. मात्र ज्यावेळी तिच्या प्रशिक्षकांच्या नावावर चर्चा सुरू झाली तेव्हा बैठकीतून बाहेर राहण्याचा निर्णय मेरी कोमनं घेतला.\nमेरी कोमने शनिवारी झालेल्या अंतिम बैठकीत भाग घेतला नव्हता. यामागे तिच्या प्रशिक्षकांचे नाव पुरस्काराच्या यादीत होतं हे कारण आहे. यादीत आपल्याच प्रशिक्षकाचे नाव असल्यानं पक्षपातीपणाचा आरोपही तिच्यावर झाला. तेव्हा मेरी कोमनं समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचाही निर्णय घेतला होता. बॉक्सिंक फेडरेशनने छोटे लाल यादव यांचे नाव मेरी कोमच्या सल्ल्यानंच पाठवलं होतं.\nपुरस्कार निवड समितीमध्ये मेरी कोमशिवाय माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया, अॅथलीट अंजु बॉबी जॉर्ज, माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, टेबल टेनिस प्रशिक्षक कमलेश मेहता यांचा समावेश आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मुकुंदन शर्मा, क्रीडा सचिव राधेश्याम झुलानिया, क्रीडा महासंचालक संदीप प्रधान आणि टॉप्सचे मुख्य कार्यकारी कमांडर राजेश राजगोपालन हेसुद्धा समितीमध्ये आहेत.\n'माय ने��� इज यश खान', मुस्लीम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-09-21T23:25:02Z", "digest": "sha1:JC5WGGEYVCO65OFRT3BY4XT2I5GZJXQZ", "length": 3770, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८९२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ८९२ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2019-09-21T23:31:03Z", "digest": "sha1:KI3V3QB7EPAUZ22BMSYIYLJBJECLXV6W", "length": 4069, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संसर्गजन्य रोग - विकिपीडिया", "raw_content": "\n\"संसर्गजन्य रोग\" वर्गातील लेख\nएकूण २७ पैकी खालील २७ पाने या वर्गात आहेत.\nआयसीडी-१० प्रकरण १ : विशिष्ट संक्रामक व परजीविक आजार\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी\nराज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष (महाराष्ट्र)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २००६ रोजी ०३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/male-acid-attack-survivors-of-india/", "date_download": "2019-09-22T00:17:45Z", "digest": "sha1:KRBB4WLXIE7IAQRQO7I67QCTTXM7I3E4", "length": 18399, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ऍसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ऍसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nऍसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ऍसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nघरगुती भांडणातून, मतभेदातून कुणावर तरी भयानक ॲसिड हल्ला झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. आपल्याला अनेक उदाहरणं सापडतील ज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून नैराश्य येऊन मुलांनी मुलींवर ॲसिड हल्ला केला आणि या दुष्कृत्यामधून मुलीचं पूर्ण आयुष्यच बरबाद झालं.\nविचार करण्यासारखी गोष्ट ही की मुलांसोबत असे होते की नाही होय आज तुम्हा सर्वांना पडलेला हा प्रश्न सदर लेखामध्ये मांडण्यात येतोय.\n एकूण हल्ल्यांपैकी ३० ते ४० टक्के अँसिड हल्ले पुरुषांवरह होतात आम्हाला याची खात्री आहे की आपल्यापैकी खूप कमीजणांना याबद्दल माहिती असेल.\nकारण आपल्याला “हा गुन्हा फक्त महिलांसोबतच होतो” असंच माहिती आहे, किंबहुना आपला तसा गैरसमज होऊन बसलेला आहे.\nपण या सर्व प्रकरणात पुरुषही काही प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत, नव्हे तर या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्या लक्षात येईल. पण या घटनांकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. कारण महिलांवर याबाबतीत होणाऱ्या याप्रकारच्या अत्याचाराचे प्रमाण प्रचंड आहे.\nआपण खाली काही पुरुषांबाबत माहिती घेऊयात ज्यांच्यावर अशा प्रकारचे ऍसिड हल्ले झाले पण त्यांच्याकडे कोणी या दृष्टीतून बघीतलेच नाही. ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.\nपहिले उदाहरण आहे फिरोज खान याचे. फिरोज त्यावेळी २७ वर्षांचा होता. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो जसा घराच्या बाहेर त्याला उत्तर देण्यासाठी आले.\nतो बघत होता की त्याचा भाऊ त्यांना जाब विचारत होता आणि अचानक त्याच्यावर दुसऱ्या शेजाऱ्याने अँसिडने भरलेली बादली त्याच्यावर रिकामी करायला सुरुवात केली.\nत्याने स्वतःला हातपंपाच्या मागे लपून वाचवण्याचा प्रयत्न केला पण जे घडायचं ते घडून गेले होते. या घटनेबाबत त्याने असे सांगीतले की “मी हातपंपाच्या पान्याच्या धारेखाली बसलो होतो, पण माझ्या शरीरात होणाऱ्या वेदना काही कमी झाल्या नाहीत. त्वचा वितळण्यास सुरुवात झाली आणि क्षणार्धात मला प्रचंड वेदना होऊ लागल्या.”\nआज फिरोज ४२ वर्षांचा आहे पण आजही ही घटना आठवल्या नंतर त्याच्या शरीरावर शहारे उभे राहतात.\nदुसरे उदाहरण आहे आदित्य राज. अडीच वर्षांचा हा बालक दिल्लीतील नव्हे तर देशातील ॲसिड हल्ल्यात वाचणारा सर्वात तरुण व्यक्ती आपण म्हणू शकतो.\nआदित्यला त्याच्या आईच्या प्रियकराने किडनॅप केले पुढच्या दिवशी पोलिसांना आदित्य रस्त्यावर सापडला त्याची त्वचा जळालेली होती. तो फक्त उजवा डोळा झाकु शकतो, कारण त्याच्या डाव्या डोळ्यांच्या पापण्यांवर अँसीडचा खूप वेगात विघातक परिणाम झाला आहे.\nत्यानंतर नाव येतं ते उपेन्द्र कुमारचं. उपेन्द्र कुमार एक १४ वर्षाचा तरुण त्याच्या काही मित्रांच्या पालकांनी त्याला त्याच्या मित्रांशी मैत्री ठेवणे बाबत समजावले. त्याला सांगितले की तू आमच्या मुलांशी मैत्री ठेवू नकोस, त्यांच्यासोबत खेळत जाऊ नकोस, पण उपेंद्रने ऐकले नाही.\nएका संध्याकाळी जेव्हा उपेंद्र मित्रांसोबत खेळून परत येत होता त्यावेळी दोन व्यक्तींनी येऊन त्याच्यावरती ॲसिड टाकले. या हल्ल्यात उपेंद्रचे डोळे कायमचे गेले.\nआज उपेंद्रचे वडील उपेंद्रला शिकवण्यासाठी काबाडकष्ट करत आहेत आणि त्याला शिकवण्यासाठी सरकार त्यांना काही मदत करेल या अपेक्षेने ते डोळे लावून बसले आहेत.\nचंद्रहास मिश्रा मेरठ येथे राहतात. त्यांच्यावर त्यांच्या घरमालकाच्या मुलाने बादलीभर अँसिड घेऊन हल्ला केला. कारण असं सांगण्यात आलं की त्यांनी एका महिलेची छेड काढली, आणि या सर्व प्रकारानंतर आरोपीने मिश्रा यांना धमकी दिली, की तू कुठे तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस.\nया हल्ल्यामध्ये मिश्रा ४०% जळाले. ज्यामध्ये त्यांचे डोके, चेहरा आणि हात गंभीर जऴाले. मिश्रा एक लघुउद्योजक होता त्याने प्लास्टिक सर्जरीच्या अंतर्गत अनेक प्रकारचे उपचार करवून घेतले.\n“पुरुषांवर होणारे ��सिड हल्ले कमी प्रमाणात असतीलही पण त्यांना तेवढ्याच गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे. या हल्ल्यांमध्ये पाडीत व्यक्तींनाही तेवढ्याच मानसिक आणि शारीरिक वेदनांतून जावं लागतं.\nपुरुषांवर झालेले हल्ले कुठलीही सामाजिक संस्था गांभीर्याने घेताना दिसत नाही. याउलट महिलांवर झालेले हल्ले मात्र प्रसार माध्यमे चढाओढ करून दाखवतात” असा मिश्रा यांचा आरोप आहे.\nया सर्वांवर मिश्रा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्यांना शेवटी न्याय मिळाला, पण न्यायालयाने निकाल देऊनही मिश्रा यांचा संघर्ष संपला नव्हता.\nकारण हा खटला लढण्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करायला लागले.. पण याहीपेक्षा वाईट काहीतरी मिश्रा यांच्या सोबत घडणे बाकी होते.\nकारण नुकसानभरपाईच्या आकडेवाडी साठी ज्यावेळेस ते सरकारी इस्पितळात गेले तेव्हा डॉक्टरांनी या सागळ्या आकडेमोडीत १० महिन्यांचा कालावधी वाया घातला. या सर्वांचा तसाही काही फायदा झालाच नाही.\nशेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना तीन लाखांचा मोबदला देण्याचा आदेश सरकारला दिला. पण राज्य सरकारच्या नियमानुसार या सर्व बाबतीत फक्त महिलांनाच आर्थिक सहाय्य करायचं अशी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली होती.\nशेवटी तब्बल पाच वर्षानंतर २०१६ मध्ये मिश्रा यांना फक्त एक लाख एवढाच मोबदला देण्यात आला. या एक लाखासाठी पण मिश्रा यांना अनेक नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटावे लागले आणि खूप संघर्षानंतर त्यांना हा मोबदला मिळाला.\nहा एक प्रकारचा लैंगिक भेदभाव नाही का लैंगिक भेदभावाच्या गप्पा मारणाऱ्या पुरोगाम्यांनी यावर कधीही भाष्य केलेले नाही किंबहुना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हेच त्यांचे शेवटचे लक्ष आहे असे जाणवते.\nमहिलांवरील होणारे ऍसिड हल्ले हे निश्चितच निषेधार्ह आहेत. जर कोणी महिलांवर ॲसिड हल्ला केला तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी न्यायव्यवस्थेने लक्ष दिलेच पाहिजे…\nपण पुरुषांना या सर्वात लैंगिक भेदभावाला सामोरे जाण्याची वेळ भारतात येऊ नये म्हणजे मिळवले .\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← बेकरीत ताटे धुण्यापासून सुरु झालेला “एक रुपया” ते “तीस कोटी” पर्यंतचा विस्मयकारक प्रवास\nद वॉल ���फ्रेंड फिलॉसॉफर गाईड” द्रविडच्या वाढदिवसानिमित्त संझगिरींचा अप्रतिम लेख →\nधर्म सुधारण्याचा आग्रह धरणाऱ्याला जिवंत जाळण्याचा हा इतिहास अंगावर काटा आणतो\nडोकं सुन्न करणारा पोर्तुगीजांचा भारतातील अमानुष धार्मिक अत्याचारांचा काळाकुट्ट इतिहास\nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\n“छातीठोक” हार्दिक पटेल, सेक्सटेप आणि सामाजिक मानसिकता\nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nरेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..\nनॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये\n“…हो…माणसाच्या स्पर्शाने सुद्धा जीव जातो…मी अनुभवलंय…”\nआपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं याची ५ संभाव्य कारणं\nभारतात सर्वोच्च स्थानी असणारी “जेट एअरवेज” आज दिवाळखोरीत निघालीय\nविमानात सिगारेट ओढण्यास मनाई असताना ऐश ट्रे का ठेवली जाते\nविमानांचा रंग पांढराच का असतो – जाणून घ्या\nअर्थसंकल्प २०१८ – चंद्रमौळी घराला सोन्याचे छप्पर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/lifestyle/page/7/", "date_download": "2019-09-21T23:59:42Z", "digest": "sha1:VKXLK6D66BKQBDLQWSR2MOIOERN47VWU", "length": 8741, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lifestyle Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about lifestyle", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nओपन अप : बटाटा, अंडं आणि कॉफी-बीन्स...\nतुमचा मृत्यू केव्हा होणार हे जाणून घ्यायचयं\nइन्स्टंट स्नॅक्स : रोस्टेड पोटॅटो वेजेज...\nव्हिडिओ: प्रदुषण विरहीत दिवाळीचा चिमुकल्यांचा वसा...\nयोगा शिकताना कोणत्या चुका टाळाल\n‘पनीर बटर मसाला’ रेस्तराँ स्टाईल...\nसोने आणि दागिने विशेषांक : मालिका सजल्या दागिन्यांत...\nसोने आणि दागिने विशेषांक : ऐतिहासिक, पौराणिक दागिनेही लोकप्रिय…...\nसोने आणि दागिने विशेषांक : मिरवू चला…...\nसोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार...\nसोने आणि दागिने विशेषांक : आपल्या पारंपरिक ��ागिन्यांच्या शोधात…...\nसोने आणि दागिने विशेषांक : पारंपरिक दागिन्यांना आधुनिक साज...\nसोने आणि दागिने विशेषांक : लखलख चांदीला नाशिकची झळाळी...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Solapur/parmeshwar-dhayangade-murdered-for-immoral-relations/", "date_download": "2019-09-21T23:21:33Z", "digest": "sha1:SMAC4C737QAJED3PFSA66JWQQPC7RSYX", "length": 7861, "nlines": 41, "source_domain": "pudhari.news", "title": " अनैतिक संबंधाच्या कारणावरूनच परमेश्वर धायंगडे याचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Solapur › अनैतिक संबंधाच्या कारणावरूनच परमेश्वर धायंगडे याचा खून\nअनैतिक संबंधाच्या कारणावरूनच परमेश्वर धायंगडे याचा खून\nअनैतिक संबंधाच्या कारणावरूनच ट्रकचालक परमेश्वर धायंगडे याचा खून त्याचा सख्खा भाऊजी नामदेव चौधरी याने भावासह दोघांना सोबत घेऊन कट रचून केला. या प्रकरणी पोलिसांनी 48 तासाच्याआतच खुनाचा छडा लावत आरोपी नामदेव चौधरीसह तिघांना अटक केली. कोर्टाने तिन्ही आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nमोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे राहणारा परमेश्वर बिरूदेव धायंगडे (वय 30) याचा 16 मार्चरोजी सकाळी 9 वाजण्यापूर्वी कोंडीजवळ अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून पोटातील कोथळा बाहेर काढून खून केला होता. या गुन्ह्याचा तपास करणारे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे यांनी तालुका पोलिसांची चार पथके तयार केली. तीन पथके ही प्रत्यक्ष गुन्हा घडलेल्या परिसरात आणि एक पथक पोलिस ठाण्यात हजर राहून मयत व आरोपी यांची माहिती घेऊन पडताळणी करत होते.\nया गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना समजले की, मृत परमेश्वर याच्या बायकोचा भाऊ नामदेव चौधरी हा बाहेरख्याली होता. त्याचे गावातीलच एका तरूणीबरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे परमेश्वर हा सख्खा भाऋजी नामदेव चौधरी याला अनैतिक संबंध ठेवू नको असे सांगत होता. त्यामुळे पैशाच्या कारणावरून व अनैतिक संबंधाच्याआड येणार्या परमेश्वर धायंगडे या मेव्हण्याचा त्याचा सख्खा भावजी नामदेव चौधरी याने त्याचा भाऊ बिरूदेव चौधरी व गोरख गुंड या दोघांना सोबत घेऊन कट रचून खून केला. या प्रकरणी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे यांनी तपास करून आरोपी नामदेव चौधरी, त्याचा भाऊ बिरूदेव चौधरी आणि गोरख गुंड अशा तिघांना अटक केली. त्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टापुढे उभे केले असता कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nकट रचून काढला काटा\nअनैतिक संबंधाच्या आड येता म्हणून सख्खा भाऊजी नामदेव चौधरी याने परमेश्वर धायंगडे यास 15 मार्चरोजी पाकणी शिवारात एका हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली आणि कट रचल्याप्रमाणे परमेश्वर याला ठरलेल्या ठिकाणी नेऊन तेथे आधीच दोघांना उभे करून परमेश्वर धायंगडे याचा धारदार शस्त्राने 8 वार करून कोथळा बाहेर काढून खून केला.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट ���र्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/18-chartered-officials-transfer-of-state/", "date_download": "2019-09-22T00:41:17Z", "digest": "sha1:IOW5CT4YVYSKAES7GUUB23Q6S23X5GGI", "length": 10509, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यातील 18 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यातील 18 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रविण दराडे\nमुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यानुसार आज पुन्हा एकदा 18 सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले व एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर दराडे यांच्या जागी सोनिया सेठी यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nए. बी. सुभेदार यांना मंत्रालयात नगरविकास विभागाचे सहसचिव म्हणून पाठविण्यात आले आहे. वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी बी. जी. पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच साताऱ्याचे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व्ही. बी. पवार यांना मंत्रालयात कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहसचिवपदी, तर नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. एम. एस. कलशेठी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पुणे येथील दिव्यांग विकास आयुक्त बालाजी मंजुळे यांना नंदुरबारचे जिल्हाधिकारी पाठविण्यात आले आहे.\nशरद पवारांचे राजकारण त्यांच्यावरच उलटत आहे\nराज्यात दिवाळीपुर्वीच नवे सरकार सत्तेवर येणार\nमहाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान ; 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nमहाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज होणार घोषणा\nशरद पवारांच्या संघर्षाला नियतीचाच आशिर्वाद\nआमदारकीसाठी इच्छुकांच्या सोशल मीडियावर “घिरट्या’\n“होमपिच’वरच चव्हाण कुटुंबाची कसोटी\nभाजपसमोर उमेदवार देण्याचे विरोधकांपुढे आव्हान\nपवारसाहेबांचा शब्द कार्यकर्ते खाली पडू देणार नाहीत\nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्���ा दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1222/Sangli?format=print", "date_download": "2019-09-22T00:29:30Z", "digest": "sha1:GNXUEFDFYEDVYJ6MQ54XZQ7TVE3SAOXF", "length": 4268, "nlines": 51, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "सांगली-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nसांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग व कुपवाड एम.आय.डी.सी. या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nदुय्यम निरीक्षक सांगली क्र.1\nसांगली शहर व कुपवाड एम.आय.डी.सी. या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nदुय्यम निरीक्षक सांगली क्र.2\nसांगली ग्रामीण व विश्रामबाग या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nमिरज शहर, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ, जत व उमदी या पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nमिरज शहर व मिरज ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र, कवठे महांकाळ, या पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडील परिक्षेत्र\nजत व उमदी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र व कवठे महांकाळ पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे लाईनच्या पूर्वेकडील परिक्षेत्र\nशिराळा, कोकरुड, कुरळप, कासेगांव, इस्लामपुर व आष्टा या सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nशिराळा, कोकरुड, कुरळप, कासेगांव या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nइस्लामपूर व आष्टा या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nआटपाडी, खानापूर, कडेगांव, पलूस, कुंडल, तासगांव, व चिंचणी-वांगी या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nआटपाडी, खानापूर, व कडेगांव या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र\nपलूस, कुंडल, तासगांव व चिंचणी-वांगी या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिक्षेत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2019-09-22T00:09:28Z", "digest": "sha1:SNF7K45TRLGRSB7YWSTW4TQ36E76N4QL", "length": 7149, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झाड - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nझाडांची पाने विविध रंगांची असू शकतात.\nमेपल नावाच्या झाडाचे पिकलेले व त्यामुळे पिवळसर झालेले पान व फळे\nझाड हे आपल्याला सावली देते.तसेच ऑक्सिजन देते. जमिनीची धूप रोखण्यास मदत करते.झाडाची सावली खूप दाट असते.तसेच खायला आम्हाला फळे देते. झाडाचे भरपूर प्रकार आहेत जसे की मोठे वृक्ष म्हटले की पिंपळ, वड. ही झाडे महत्त्वाची भूमिका निभवतात कारण झाडे नसली तर माणुस जगू शकत नाही.\nझाडाचे प्रकार: १.औषधी २.फळ ३.फुले ४.वेली झाडा पासून शुद्ध हवा मिळते\nजगभरात झाडांचे अनेक प्रकार आहेत .\nझाड आपल्या ला खूप प्रकारे मदत करतात .\nझाडे हि औषधी असतात .तसेच त्या विषारी पण असतात .\nझाड माझ्या र्हुदयात आसते कारण माझे झाडावर खूप प्रेम आहे.l\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१९ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090618/navneet.htm", "date_download": "2019-09-21T23:57:13Z", "digest": "sha1:M4573IO6YO4TC3ZJCN4L3NQLMVBRFMIL", "length": 19859, "nlines": 44, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १८ जून २००९\nजी व न द र्श न\nमहावीरांच्या काळात भारतात बासष्ट विविध धर्म होते. असा ‘त्रिषिटक’ या बौद्ध ग्रंथात उल्लेख आहे. दुसऱ्या ग्रंथात ३६३ विविध मतमतांतरांचा उल्लेख आढळतो. लोक, परलोक, ईश्वराचे अस्तित्व, स्वर्ग, मोक्ष, पुनर्जन्म, ईश्वराचे कर्तृत्व इ. अनेक बाबतींत तीव्र मतभेद होते. अशा वेळी ‘स्थाद्वाद’ या तत्त्वाचा विचार मांडून महावीरांनी भांडणाचं मूळच उखडून टाकलं. स्थात म्हणजे एका अपेक्षेने- विविध धर्मातली तत्त्वे एका अपेक्षेने खरी आहेत म्हणाल्यामुळे वितंडवाद, हट्टाग्रह, दुराग्रह, अहंकार, द्वेष, संघर्ष, हिंसा नाहीशी होऊन तटस्थता, माध्यस्थभाव निर्माण होण्यास मदत झाली. मनामनांत सहिष्णू वृत्ती आपोआप बळावली. माध्यस्थभाव म्हणजे कुठल्याही विचारधारेचा आग्रह न धरणे. कुणाविषयीही द्वेष, अढी न ठेवता कुतर्क, कुविचारांपासून दूर राहणे तटस्थ वृत्ती मनात बाळगणे. तटस्थ पुरुष असत् तत्त्वापासून दूर आणि सत् तत्त्वावर श्रद्धा ठेवतो जो आपल्या मताचा आग्रह धरतो, मीच खरा म्हणतो, त्याला आपलं मत खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक युक्त्या-प्रयुक्त्या लढवाव्या लागतात. त्याच वेळी माध्यस्थभाव असणारे आपलं मत सत् असल्यामुळे लोकांच्या सहज पचनी पाडू शकतात. यशोविजयजी म्हणतात,\nमनोवत्सो युक्तिगवों मध्यस्थानु धावति \nतामकर्षति पुच्छने तुच्छाग्रहमन: कपि: \nमध्यस्थ पुरुषाचे मनरूपी वासरू युक्तिरूपी गाईच्या मागे धावत त्याच वेळी हीनदीन मनोवृत्तीच्या (दुराग्रही) माणसाचं मनरूपी माकड युक्तिरूपी गाईचं शेपूट मागे ओढत राहतं- आपल्याकडे ओढत राहतं. अनाग्रही, माध्यस्थ वृत्तीचा, तटस्थ माणूस युक्तीकडे, तर्काकडे ओढला जातो. त्याच वेळी दुराग्रही, हट्टी, अहंकारी माणूस युक्तीला, तर्काला आपल्याकडे ओढत राहतो. आग्रही माणूस आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या आकलनशक्तीप्रमाणे युक्तीला, तर्काला आपल्याकडे हट्टाने वळवतो आणि निपष्क्षपाती, माध्यस्थभाव असणारा स्थितप्रज्ञ आपली बुद्धी तर्काकडे, युक्तीकडे वळवतो. सूतर्क आणि कुतर्क कशाला म्हणायचे, ही सूक्ष्म बुद्धी माणसात असली की आपोआप माध्यस्थ वृत्ती प्राप्त होते.\nकु तू ह ल\nलीप सेकंद हा कशासाठी वापरतात\nतास, मिनिट आणि सेकंद ही आपल्या वापरातली कालमापनाची एककं सौरदिवसाच्या कालावधीशी निगडित केली गेली आहेत. ���ी एककं स्थिर राहाण्यासाठी, सौरदिवसाच्या ज्या कालावधीवर ती आधारित आहेत, तो कालावधीसुद्धा अचल असायला हवा. यासाठी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण आणि स्वत:भोवतीचं भ्रमण हेही अचल गतीने व्हायला हवं. पण पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीत किंचितशी अनियमित घट होऊन पृथ्वीचा स्वत:भोवतीचा प्रदक्षिणाकाळ आणि पर्यायाने सौरदिवसाचा कालावधीसुद्धा अनियमितपणे किंचितसा वाढत आहे. ही वाढ दिवसाला सुमारे ०.००२ सेकंद इतकी आहे. दिवसाचा कालावधी हा जरी पृथ्वीच्या भ्रमणाशी निगडित असला तरी, घडय़ाळात दर्शवला जाणारा कालावधी हा तांत्रिकरीत्या निर्माण केला गेला असल्यामुळे स्थिर राहातो. परिणामी, घडय़ाळाने दाखवलेली वेळ आणि सूर्याच्या रोजच्या भ्रमणाच्या निरीक्षणांवरून काढलेली वेळ यात फरक पडतो. हा फरक एकत्रितपणे वाढत वाढत एक सेकंदाच्या जवळ गेला की, आपल्या घडय़ाळाने दर्शवलेल्या वेळेत एका सेकंदाची मुद्दाम वाढ केली जाते. या वाढीव सेकंदाला लीप सेकंद म्हटलं जातं. लीप सेकंदांचा वापर इ.स. १९७२ साली सुरू झाला. खगोलशास्त्रीय निरीक्षणांद्वारे पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेचा कालावधी प्रत्यक्ष मोजून, लीप सेकंदाच्या वापराबद्दल निर्णय घेतला जातो. लीप सेकंदाचा समावेश हा साधारणपणे ३० जून वा ३१ डिसेंबर (आणि गरज पडल्यास ३१ मार्च आणि ३० सप्टेंबर) रोजी करण्यात येतो. इ.स. २००८ साली केल्या गेलेल्या लीप सेकंदाचा समावेश लक्षात घेता, गेल्या ३६ वर्षांत आतापर्यंत एकूण २४ वेळा लीप सेकंदाचा वापर केला गेला आहे. इ.स. १९७२ साली तर ३० जून आणि ३१ डिसेंबर अशा दोन दिवशी लीप सेकंदांचा वापर करण्यात आला.\nमराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२\nदूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८\nदि न वि शे ष\nसाहित्य आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत यश संपादन करणारे ख्यातनाम हिंदी साहित्यिक, राजकारणी सेठ गोविंददास यांचा जन्म जबलपूर येथे १६ ऑक्टोबर १८९६ रोजी झाला. बालवयातच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.गांधीजींचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि १९२०च्या सुमारास ते राजकारणात पडले. आठ वर्षे तुरुंगात घालवली. १९४७ साली संविधान समितीवर त्यांची नेमणूक झाली. १९५२च्या पहिल्या निवडणुकीतून ते लोकसभेवर निवडून गेले. हंगामी सभापती म्हणूनही काही काळ ते होते. आज हिंदीला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. संसदेत असताना देवनागरी ही राष्ट्रलिपी व्हावी तसेच इंग्रजीऐवजी प्रांतिक भाषा किंवा हिंदीचा वापर करा, असे ठणकावून सांगितले. हिंदीच्या प्रचारासाठी त्यांनी देशभर दौरे आखले. आपल्या लेखणीने हिंदी साहित्याचे दालन त्यांनी समृद्ध केले. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक विषयांवर त्यांनी लिखाण केले. ‘कर्ण’, ‘हर्ष’, ‘अशोक’, ही ऐतिहासिक नाटके, ‘प्रकाश’, ‘सेवामय’, ‘संतोष कहो’, ‘पाकिस्तान सिद्धान्त’, ‘स्वातंत्र्य’ यांसारखी सामाजिक नाटके त्यांनी लिहिली. हिंदी साहित्यात एकपात्री एकांकिका सुरू करून एक नवा अध्याय सुरू केला. ‘चतुष्पथ’, ‘षट्दर्शन’ या त्यांच्या एकांकिकांचे संग्रह चांगलेच गाजले. ‘इंदुमती’सारखी त्यांची कादंबरी तत्कालीन, सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश पाडते. ‘आत्मनिरीक्षण’ या नावाने आत्मचरित्र लिहिले. युरोप, अमेरिकेच्या प्रवासावर ‘पृथ्वी परिक्रमा’, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिजी, मलायाच्या प्रवासावर ‘सुदूर दक्षिण पूर्व’ ही प्रवासवर्णने लिहिली. ‘साहित्य वाचस्पती’ ही सन्माननीय पदवी जबलपूर विद्यापीठाने त्यांना दिली. १८ जून १९७४ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.\nगो ष्ट डॉ ट कॉ म\nएक छोटुकलं खारीचं पिलू मला बागेत मिळालं. बिचाऱ्याची आई त्याला सोडून गेली असावी. आईबाबांना विचारलं, ‘मी पाळू याला’ बाबा म्हणाले, ‘ठीक आहे, पण ते काय खातं ठाऊक आहे का’ बाबा म्हणाले, ‘ठीक आहे, पण ते काय खातं ठाऊक आहे का’ मी नकारार्थी मान हलवली. बाबा म्हणाले, ‘कोवळी पानं, कोवळे दाणे, अळय़ा, किडे, लहान आहे ते पोर. तूच आई हो त्याची.’ ‘अहो बाबा, पण मी मुलगा आहे ना’ मी नकारार्थी मान हलवली. बाबा म्हणाले, ‘कोवळी पानं, कोवळे दाणे, अळय़ा, किडे, लहान आहे ते पोर. तूच आई हो त्याची.’ ‘अहो बाबा, पण मी मुलगा आहे ना’ ‘या छोटय़ा खारीला तुझा आधार वाटतोय, तोपर्यंत तुला त्याची आई व्हायला काय हरकत आहे’ ‘या छोटय़ा खारीला तुझा आधार वाटतोय, तोपर्यंत तुला त्याची आई व्हायला काय हरकत आहे’ बाबा हसत म्हणाले. ‘ठीक’ बाबा हसत म्हणाले. ‘ठीक ठीक, मी खारुटीची आई’ मी आनंदानं ओरडलो. खारुटी दिवसभर माझ्याशी खेळे. मी तिला फळांचे तुकडे, मटाराचे कोवळे दाणे, बागेतले किडे खायला देऊ लागलो. दिवसा ती माझ्या पँटच्या खिशात झोपे, रात्री माझ्या पांघरुणात. सुटय़ा संपून शाळा सुरू झाली. मी शाळेत निघालो, तशी खारुटीही माझ्या मागे यायला लागली. मी खारुटीला खिशातून घेऊन गेलो. शाळेत गेल्यावर माझ्या बाकावर तिला ठेवले. वर्गातली मुलं गोळा झाली. इतक्यात बाई वर्गात आल्या. ‘रोहित, खार शाळेत आणता येत नाही. ठाऊक नाही तुला ठीक, मी खारुटीची आई’ मी आनंदानं ओरडलो. खारुटी दिवसभर माझ्याशी खेळे. मी तिला फळांचे तुकडे, मटाराचे कोवळे दाणे, बागेतले किडे खायला देऊ लागलो. दिवसा ती माझ्या पँटच्या खिशात झोपे, रात्री माझ्या पांघरुणात. सुटय़ा संपून शाळा सुरू झाली. मी शाळेत निघालो, तशी खारुटीही माझ्या मागे यायला लागली. मी खारुटीला खिशातून घेऊन गेलो. शाळेत गेल्यावर माझ्या बाकावर तिला ठेवले. वर्गातली मुलं गोळा झाली. इतक्यात बाई वर्गात आल्या. ‘रोहित, खार शाळेत आणता येत नाही. ठाऊक नाही तुला ते पिलू घेऊन वर्गाबाहेर जा आधी.’ बाई ओरडल्या. ‘नाही बाई, ती घाबरेल एकटी. मी तिची आई आहे. मला सोडून कशी जाईल.’ मी म्हणालो. वर्गात हशा पिकला. बाई जास्तच चिडल्या. ‘ते पिलू माझ्याकडे दे. मी ड्रॉवरमध्ये ठेवते. शाळा सुटल्यावर तुला परत देते.’ खारुटीला बाईंचं बोलणं समजलं की काय कोण जाणे. ती पटकन माझ्या शर्टात लपली. बाई हसल्या. ‘ठीक आहे. आज राहू दे. उद्यापासून आणू नकोस हं शाळेत’. दुसऱ्या दिवसापासून मी खारुटीला घरी ठेवू लागलो. ती वाट बघत बसे. शाळेतून घरी आलो की मात्र मला अजिबात सोडत नसे. कुणी हात लावायला गेलं तर पटकन माझ्या शर्टाच्या किंवा पँटच्या खिशात लपून बसे. ती इतर खारीत मिसळत नसे. मला वाटतं, ती खार आहे ते तिला ठाऊकच नव्हतं. तिला वाटे, ती माझ्यासारखाच मुलगा आहे. हळूहळू तिला कळलं असावं की आपम काही रोहितसारखा मुलगा नाही. आपण खार आहोत. कारण एकदा मी आणि ती बागेत खेळत असताना एक नर खार किडा पकडायला झाडावरून खाली आली. माझी खारुटी त्याच्यामागे झाडावर गेली, पण काही वेळात परत आली. माझ्याजवळ न येता फुरंगटून बसली. बाबांना हा प्रसंग सांगितला तर ते म्हणाले, ‘खारुटी वयात आलीय. तिला जोडीदार हवाय.’ सुटय़ा लागल्या आणि आम्ही आजोबांकडे गेलो. महिन्याने परतलो. घरात प्रवेश करताच खारुटी माझ्याजवळ आली. थोडा वेळ थांबली आणि नंतर निघून गेली. माझ्याबरोबर खेळण्यात ती रमेना. इतर खारींशी खेळायला जाई. एके दिवशी मात्र रात्री माझ्या पांघरुणात शिरून झोपली. सकाळी पाहतो तो तिनं छोटुकल्या खारुटलीला जन्म दिला होता. निसर्गाचे चक्र अव्याहत चालू असते. त्यात बदल होत नाही.\nआजचा संकल्प : मी निसर्ग समजून घेईन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/node/6463", "date_download": "2019-09-22T00:14:53Z", "digest": "sha1:NC2IPMCXJZJETKT3NU3RVNMFO36VLTB6", "length": 17544, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वलय (कादंबरी) - प्रकरण ६ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nवलय (कादंबरी) - प्रकरण ६\nएके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.\nलिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते. उद्याच निघायचे होते….\nपण सकाळी सात वाजता उठल्यावर अनपेक्षितपणे सुप्रियाचा फोन आला...\n“तू आज येणार आहेस स्टुडिओत”, सुप्रिया विचारू लागली.\n मला जरा गावी जावं लागतंय. काम आहे”, त्याने सुप्रियाला गावी जाण्याबद्दल आधी सांगीतले नव्हते.\n“राजेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे”, सुप्रिया गंभीर होत म्हणाली.\n“सुप्रिया, तुला नेमकं काय म्हणायचं आहे\n“केपलर्स कॅफे मध्ये भेट\n“दहाला ये. तिथेच नाश्ता करू\nकेपलर्स कॅफे. एका कोपऱ्यातल्या टेबलावर दोन्ही बसले. दोघांनी व्हेज ग्रिल सँडविच मागवले.\n“राजेश, मी सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालते. आपण लग्न करायचं का\n मला या प्रश्नाचं उत्तर आत्ता सांगता येणार नाही”\n“का सांगता येणार नाही राजेश”, सुप्रियाला राजेशच्या अशा या पावित्र्याचे आश्चर्य वाटले.\n“मला अजून बरीच मजल गाठायची आहे. माझे क्षेत्र अस्थिर आहे. बेभरवशाचं आहे. इन्कम मध्ये सातत्य नाही. मुंबई सारख्या शहरात आपल्याला परवडणार नाही\n“हे तू बोलतो आहेस राजेश तू मी म्हणते की तू एकटाच कशाला घेतोस आपल्या दोघांची जबाबदारी मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता\n“अगं तू समजूतदार आहेस. प�� माझे काय मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं\n“राजेश, मला कल्पना आहे या सगळ्यांची पण मला ते सगळं मान्य असेल पण मला ते सगळं मान्य असेल\n प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत\n“राजेश, मनापासून ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू\n“मी मानतो की आपण दोघेही महत्वाकांक्षी आहोत, मेहनती आहोत. पण, पुढचा काळ कुणी पाहिलाय”, असे म्हणतांना राजेशने नजर इकडे तिकडे वळवली.\n मी माझ्या आई बाबांच्या म्हणण्यानुसार लवकरच अॅरेंज मॅरेज करून टाकू का”, तीचा स्वर थोडा रडवेला वाटत होता पण सावरून तिने स्पष्टच विचारले. पण सोबतच राजेशच्या रोखठोक आणि स्पष्टपणाचे मनातून तिला कौतुकही वाटत होते. तोच स्पष्टपणा तिने त्याच्यावरून वापरून पहिला.\n“हाच तुझा मनमोकळेणा मला भावतो रे, राजेश मला” ती मनात म्हणाली.\n“मला वाटते होय. तू मार्गी लाग. माझ्यासाठी नको थांबूस” राजेशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि सरळ सांगून टाकले.\n“राजेश, परत एकदा विचार कर. आपण एक दोन वर्षे थांबूया का”, तिने त्याचे हात तिच्या चेहऱ्यापासून दूर केले.\n“मला म्हणायचंय की एकमेकांना ओळखायला आपण आणखी वेळ देऊया का\n एकमेकांना ओळखायला दोन महिने सुद्धा पुरतात किंवा कधीकधी चार वर्षे सुद्धा पुरत नाहीत. मी तुझे आयुष्य माझ्या महत्वाकांक्षेसाठी धोक्यात घालू इच्छित नाही” राजेश स्पष्ट म्हणाला.\n“महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असते राजेश पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस तुझ्या मनात कुणी दुसरी तर ना��ी ना तुझ्या मनात कुणी दुसरी तर नाही ना सांगून टाक ” ती खूप भावूक झाली.\n“नाही सुप्रिया. दुसरी कुणीही नाही\n“मग असे का करतोयस राजेश तू\n तू मला आवडतेस सुप्रिया पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया तसा मी अजून विचार केलेला नाही.” त्याचेही डोळे पाणावले.\n“ठिक आहे. मान्य आहे तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे”, प्रॅक्टिकल विचार करून तिने स्वतःला सावरले आणि सांगून टाकले.\nती पुढे म्हणाली, “पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल” पण असे म्हणताना मनात एकीकडे तिला असंख्य वेदना झाल्या.\n” तो मनापासून म्हणाला, “आपली मैत्री कायम राहील. यापुढे सुद्धा आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील\n“ठिक आहे राजेश. चल निघते मी. उशीर होतोय” सुप्रिया टेबलावरून उठत म्हणाली.\nसुप्रियाने बिल दिले आणि तिच्या कारने निघून गेली. ती हुंदके देत होती. आपले मन आणि हृदयाचे विश्व उलटेपालटे झाल्यासारखे तिला वाटले.\nराजेश सुद्धा आपल्या मार्गी चालता झाला. त्याचे डोळे सुद्धा रडून लाल झाले होते...\nतो मनात म्हणत होता, “सुप्रिया, असे काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तुला काही गोष्टी माहित नाहीत. काही बंधने आहेत माझ्यावर समजा मी ते तोडेनसुद्धा समजा मी ते तोडेनसुद्धा तूही आहेसच माझ्या मनात तूही आहेसच माझ्या मनात पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/lagir-zal-ji-will-end-soon/99812/", "date_download": "2019-09-21T23:36:17Z", "digest": "sha1:SATKQZ2O6X3KOUTBHGBPPYDSHKPJFKOL", "length": 10750, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Lagir zal ji will end soon", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर मनोरंजन ‘लागिरं झालं जी’ मालिकेत ट्विस्ट; शीतल सैन्यात भरती होणार\n‘लागिरं झालं जी’ मालिकेत ट्विस्ट; शीतल सैन्यात भरती होणार\nलोकप्रिय मालिका लागिरं झालं जी लवकरच घेतेय प्रेक्षकांचा निरोप.\nलागिरं झालं जी मालिकेत नवा ट्विस्ट\nमालिकांमधील कथा रटाळ होवू लागल्यावर प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. त्यानंतर त्या मालिका गुंडाळण्यात येतात. अशावेळी अनेकदा मालिकांचा शेवटही प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही. अशीच एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. देशप्रेमासाठी देशसेवेत वाहून घेतलेल्या तरूणाला त्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीत त्याची पत्नी कशी साथ करते, जवळपास असेच कथानक असलेली लागिरं झालं जी ही मालिका काही दिवसातच समाप्त होत आहे. पण मालिकेचा गाशा गुंडाळतानाही प्रेक्षकांना ही मालिका सदैव आठवणीत राहावी असाच या मालिकेचा शेवट करण्याचा प्रयत्न मालिका निर्मात्यांचा आहे.\nअजिंक्य जीवंत असल्याची शीतलला खात्री\nलागिरं झालं जी मधील शीतल आणि अजिंक्यची जोडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र मुख्य आशय सोडून मालिका भरकटल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून येवू लागली आहे. त्यामुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सध्या मालिकेत शीतल गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाच्या दिवशीच अजिंक्य बेपत्ता असल्याचा सैन्याकडून फोन येतो. अजिंक्य गावी सुद्धा नसल्याने घरातील सर्वजण त्याची शोधाशोध सुरू करतात. मात्र तो सापडत नाही. दरम्यान शीतलला मुलगा होतो. बराच कालावधी उलटल्यानंतर अजिंक्य जीवंत नसल्याचे घरातील लोकांना वाटू लागते. पण शीतलला अजिंक्य जीवंत असल्याची खात्री असते.\nशीतलच्या सैन्य भरतीने मालिकेचा शेवट\nतेव्हा अजिंक्यचं सैन्याचं स्वप्न अर्धवट राहू नये यासाठी शीतल स्वतः सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेते. आपल्या मुलाचा सांभाळ करत शीतल भरती सैन्यात भरती होते आणि ट्रेनिंग पूर्ण करते. शीतल सैन्यात भरती झाल्यानंतर अचानक एके दिवशी सैन्याकडून अजिंक्यचा पत्ता लागल्याचा फोन येतो. तो पाकिस्तानमध्ये बंदी असून त्याला भारत सरकार परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लवकरच अजिंक्य पुन्हा भारतात येईल, असे सैन्याकडून सांगण्यात येते. त्यानुसार अजिंक्यची सुखरूप सुटका होवून तो पुन्हा भारतात येतो. यावेळी शीतल भारतीय सैन्याच्या वर्दीमध्येच अजिंक्यचं स्वागत करते. वर्दीतील शीतलला पाहून अजिंक्यला खूप आनंद होतो. ग्रामस्थ दोघांचंही जंगी स्वागत करतात. २२ जून रोजी लागिरं झालं जी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरू होणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nरामराजे चक्रम म्हटले, उदय���राजेंचा पारा चढला\nदरवर्षीप्रमाणे यावर्षीही भरणार पाणी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसलमान सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा\nअपना Time आएगा… गली बॉय निघाला ऑस्करला\nअभिनेता अजय पूरकर साकारणार ‘या’ शूरवीराची भूमिका\nVideo: करीना कपूरने केला हटके स्टाईलने बर्थडे सेलिब्रेट\nकलम ३७७ रद्द; ‘माझ्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस’\nदीपिकाच्या घरी येणार नवा पाहुणा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/dance-bar-opens-in-drought-hit-osmanabad-mhak-399731.html", "date_download": "2019-09-21T23:35:57Z", "digest": "sha1:XP7MLM2JKJNYJSBVGBTVRABSHZCG6CUJ", "length": 17529, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dance Bar,Drought,Osmanabad,दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस!,Dance bar opens in drought-hit Osmanabad | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nदुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस\nडान्सबारमधल्या मुलींवर पैसे का उधळत नाही असे म्हणत बार मालकाने एका ग्राहकालाच झोडपून काढलं आणि डान्सबारचं बिंग फुटलं.\nबालाजी निरफळ, उस्मानाबाद,15 ऑगस्ट : मराठवाड्यातला उस्मानाबात हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात अजुनही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आगे. मात्र असं असतानाही अनेक हॉटेल्समध्ये 'डान्सबार' सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा परिसरात हॉटेल सौदागरमध्ये आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारची खुलेआम छमछम सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या डान्सबारमध्ये बारबालांवर पैशाचा पाऊस पडत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.\nबिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे\nस्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टच्या मध्यरात्री ड्राय डे असताना देखील हा डान्सबार सुरू होता. या वेळी डान्सबारमधल्या मुलींवर पैसे का उधळत नाही असे म्हणत बार मालक विजय गायकवाड यांनी राजेंद्र जाधव या तरुणाला मारहाण केली. यात राजेंद्र जाधव गंभीर जखमी झाले. उमरगा पोलीस ठाण्यात हॉटेल चालक विजय गायकवाडसह तिघांवरगुन्हा दाखल झालाय. पण अद्याप पर्यंत एकालाही अटक झाली नाही.\nबॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं हृदयविकारानं निधन\nहाणामारीमुळे डान्सबारचा प्रकार उघड झाला असून कारवाई करताना मात्र पोलिसांनी डान्सबारचा उल्लेख टाळलाय. रहिवासी वस्तीत असलेला हा बार पोलिसांनी बंद करावा अशी मागणी होत आहे. बार चालकाच्या मारहाणीत राजेंद्र जाधव हे जखमी झाले असून त्याने सर्व प्रकार उघड केलाय. या विषयावर पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. तर पोलीसच या डान्सबारला अभय देत असल्याचा आरोप होतोय.\nथोरातांना होम पीचवर चितपट करण्यासाठी विखेंचा 'मास्टर स्ट्रोक'\nअनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सुप्रीम कोर्टानं डान्सबारवरची बंदी उठवली असली तरी त्यासाठी अनेक नियमही घातले आहेत. कायदेशीर बंदी उठली तरी डान्सबार चालावेत अशी राज्य सरकारची इच्छा नाही. त्यामुळे पोलिसांनी कडक निर्बंध लादले आहेत. असं असतानाही डान्सबार सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवाद���चा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/sleep/", "date_download": "2019-09-22T00:25:27Z", "digest": "sha1:XYCFXKHIYXEV6L7C2TO5JHXLXSJFVBX3", "length": 8381, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "sleep Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\nतर मग आज रात्री वरीलपैकी एक तरी पदार्थ नक्की try करा\nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nधूम्रपान सतत करणाऱ्यांना कफ, सर्दी होते आणि हे लोक हमखास मोठ्याने घोरतात.\nह्या मुलाचा विक्रम पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे…\nगिनीज वर्ल्ड रेकॉर्डची समिती आता या प्रयोगामुळे होत असणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन असा प्रयोग करण्याची मुभा देत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nझोपताना केलेल्या ह्या ८ चुका तुमच्या दिवसभराच्या थकव्याला कारणीभूत असतात\nझोपण्याच्या आधी उत्तेजक पेयांचे सेवन करु नये.\nयाला जीवन ऐसे नाव\nतासनतास काम करून, थकून देखील झोप येत नसेल तर हे उपाय आवर्जून करून पहा\nसुरुवातीला हे सगळं चांगलं वाटतं. नंतर नंतर आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ यामुळे बिघडायला लागतं.\nयाला जीवन ऐसे नाव\n“थोडेसे आळशी” व्हा – स्मरणशक्ती तीक्ष्ण करा प्रत्येकाला आवडेल असा हा रिसर्च वाचाच\nदिवसभरात असे छोटे छोटे ब्रेक्स तुमच्यासाठी मेमरी बुस्टर चे काम करतील आणि तुम्हाला काम करण्यासाठी ताजेतवाने ठेवतील हे नक्की.\nआपण स्वप्न का बघतो शास्त्रशुद्ध आणि मनोरंजक विवेचन\nस्वप्नांचा शास्त्रीय अभ्यास पूर्वी कुणी केला असल्याचा फारसा पुरावा नाही. स्वप्नांचा शास्त्रीय किंवा मानस शास्त्रीय अभ्यास २० व्या शतकातच सुरु झाला. स्वप्नांच्या अभ्यासाला ओनायारोलॉजी असे नाव आहे. (Oneirology- हा ग्रीक शब्द आहे oneiron म्हणजे स्वप्न तर logia म्हणजे अ��्यास- स्वप्नांचा अभ्यास)\nउशीवर डोके ठेवून झोपणे चांगले की वाईट\nकाही लोकांचा असा समज आहे की, उशी न घेता झोपल्यास चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात.\nरतन टाटा आणि सायरस मिस्त्रींच्या वादाची तुम्हाला माहिती नसलेली नेमकी कारणे\nबनावट लग्ने, पहिल्या रात्रीचे व्हिडीओ आणि ब्लॅकमेल : पाकिस्तान्यांचा इंग्लंडमधील क्रूर चेहरा\nया समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही\nचाफेकर बंधूंचे नाव इंग्रजांना सांगणाऱ्या दोन फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला होता..\nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\nरेल्वेचं तिकीट कन्फर्म मिळवण्याचे हे आहेत उपाय\nअफगाणिस्तान – पाकिस्तान संघर्षाचा नवा अध्याय : ड्युरंड लाईन\nस्वतःच्या पित्याशीच मुलीचे लग्न लावण्याची ही अघोरी प्रथा अंगावर काटा आणते\nतुषार दामगुडेंचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं\nएक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/NCP-Leader-Sharad-Pawar-today-tours-in-kolhapur/", "date_download": "2019-09-21T23:41:52Z", "digest": "sha1:46HHCVWYJZA3YVTIGD3R5AVNJ4QZDJ3Z", "length": 4791, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Kolhapur › शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर\nपवार आज कोल्हापुरात; आघाडीचा संयुक्त मेळावा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि. 2) कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गुड्स मार्केटजवळील रामकृष्ण मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी ��ार वाजता हा मेळावा होणार आहे.\nखा. पवार यांचे पुण्याहून हेलिकॉप्टरने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंगरायाचीवाडी येथील हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते हॉटेल पंचशील येथे येतील. दुपारी खा. धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. संयुक्त मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत.\nरात्री उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनास उपस्थिती लावणार आहेत. रात्री मुक्काम करून, बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने सोलापूरकडे पवार रवाना हेातील.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Konkan/tight-fight-between-four-candidates-in-ratnagiri-sindhudurg/", "date_download": "2019-09-21T23:26:10Z", "digest": "sha1:HYZQ2S6R6ZJTLHDOZJNW7E2PWMEINLPH", "length": 9959, "nlines": 43, "source_domain": "pudhari.news", "title": " रत्नागिरी-सिंधुदुर्गात रंगणार चौरंगी लढत | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्गात रंगणार चौरंगी लढत\nरत्नागिरी-सिंधुदुर्गात रंगणार चौरंगी लढत\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती विरोधात काँग्रेस आघाडी, स्वाभिमान व वंचित बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत निश्चित झाली आहे. सेना-भाजप युतीचे उमेदवार खा. विनायक राऊत व काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडकर हे दि. 30 मार्च रोजी, स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे व वंचित बहुजन विकास करण्यात आली आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये सेना विरुद्ध स्वाभिमान अशी ‘काँटे क�� टक्कर’ अपेक्षित असतानाच काँग्रेस व वंचित बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे ही लढत चौरंगी होणार आहे.\nरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी दि. 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत आहे. युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे 30 मार्च रोजी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर हॉटेल विवेकच्या मैदानावर युतीच्या पदाधिकार्यांची सभा होणार आहे. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण यांच्यासह भाजप, आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nकाँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हेही दि. 30 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बांदिवडेकर यांच्या प्रचाराच्या दृष्टीने राजकीय धोरण ठरविण्याकरिता चिपळुणातील\nब्राह्मण सहाय्यक संघाच्या बेडेकर सभागृहात दि. 29 मार्च रोजी दुपारी 3 वा. काँग्रेस, राष्ट्रवादी व आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी सांगितले. बांदिवडेकर यांचा अर्ज भरताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या पदाधिकार्यांमध्ये सुरु आहे.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खा. नीलेश राणे हे येत्या 1 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार\nआहेत. यावेळी खा. नारायण राणे, देवगडचे आ. नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हेही उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने कुणबी समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी मारुती जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेही 1 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी बहुजन समाजाकडून मोठी रॅली काढली जाणार आहे.\nगीते 28 तर तटकरे 29 रोजी अर्ज भरणार\nरायगड लोकसभा मतदार संघामध्ये सेना-भाजप युतीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते दि. 28 मार्च रोजी अर्ज भरणार आहेत. यावेळी सेनेकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. महाडचे सेना आमदार भरत गोगावले यांच्यासह शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे दि. 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी गुहागरचे आमदार भास्कर जाधव, दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=7593", "date_download": "2019-09-22T00:05:26Z", "digest": "sha1:LDTCDZ2QG4LOXARNBN5V53QY4FF4XJI4", "length": 24089, "nlines": 136, "source_domain": "rajtantra.com", "title": "महाराष्ट्र शासन सदैव पत्रकारांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » महाराष्ट्र शासन सदैव पत्रकारांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र शासन सदैव पत्रकारांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई, दि. 23 : पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य देण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या मार्फत आयोजित सह्याद्री अतिथीगृह येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृ. पां. सामक जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, लोकमत वृत्त समुहाचे समूह संपादक दिनकर रायकर, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, श्रीमती सविता रणदिवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह प्रमोद डोईफोडे आदी उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेली चार वर्षे चौथ्या स्तंभाला स्थैर्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. पत्रकारांचा घराबाबतही म्हाडाच्या माध्यमातून योजना तयारी केली आहे. यामध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्चित झाली आहे. येत्या एक महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांना पूर्णपणे समाविष्ट केले आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या योजनेत पत्रकारांच्या समावेशाबाबत व्यापक व्याख्या केल्याने, पत्रकारांच्या कुटुंबियांनाही आरोग्य सुविधा मिळतील. चौथ्या स्तंभाच्या पाठीशी राज्य सरकार ताकदीने उभे आहे.\nजीवनगौरव पुरस्कारार्थी दिनू रणदिवे यांच्या गौरवार्थ मुख्यमंत्री म्हणाले, एका व्रतस्थ पत्रकाराचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे मोठे भाग्य आहे. त्यांनी प्रत्येक लढ्यात सक्रीय भूमिका निभावली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांपर्यंत पोहचण्याकरिता वृत्तपत्र सुरु केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही या वृत्तपत्रातून व्यंगचित्र काढली होती. आज त्यांची जयंती आहे आणि रणदिवे यांना पुरस्कार मिळतो आहे, हा एक चांगला योगायोग आहे. आदर्श पत्रकारांसाठी असणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत.\nयुवा पत्रकारांचाही सन्मान करताना आपणास आनंद होतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेते पत्रकार प्राजक्ता पोळ, विश्वास वाघमोडे व महेश तिवारी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. प्राजक्ता पोळ यांनी कमी कालावधीत चांगले कार्य केले. विश्वास वाघमोडे यांनी शोध पत्रकारिता केली तर महेश तिवारी हे निर्भिड व जनतेची बांधिलकी असलेले पत्रकार आहेत. शासनाच्या चुका होत असतील, तर ते दाखवून देणे हे पत्रकारितेचे कार्यच आहे. आम्हाला जरी खुलासे द्यावे लागले, तरी चालेल पण पत्रकारांनी पत्रकारितेचे हे व्रत जोपासावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nसंघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक माध्यम- न्यूज 18 लोकमतचे महेश तिवारी, वृत्तपत्र – इंडियन एक्स्प्रेसचे विश्वास वाघमोडे, संघाच्या सदस्यांकरिताचा पुरस्कार न्यूज 18 लोकमतच्या प्राजक्ता पोळ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nसाधा व हाडाचा पत्रकार दिनू रणदिवे\nद��नकर रायकर यांनी दिनू रणदिवे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून त्यांच्यासमवेत केलेल्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. दिनू रणदिवे यांच्या 1974 च्या रेल्वे संपाच्या आठवणी सांगितल्या. राजीव खांडेकर यांनी दिनू रणदिवे यांचा वारसा चालविणारे पत्रकार वाढीस लागो. यात समाजहित आहे. पूर्वीच्या पत्रकारितेत सोई सुविधा नव्हत्या पण समाधान होते. ग्लॅमर नव्हते पण प्रतिष्ठा होती. माध्यमांचा पसारा वाढला पण प्रभाव वाढला नाही. आज हे सर्व असले तरी काहीतरी हरविल्याची भावना आहे. अशा भावना व्यक्त केल्या.\nसत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेचा लेखा जोखा व अनुभव मांडले. पत्रकारिता क्षेत्रातील आपले गुरु पा. वां. गाडगीळ यांच्याप्रती आदर व्यक्त करुन त्यांचे तैलचित्र पत्रकार संघाला भेट दिले असल्याचे सांगितले.\nसंघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे कार्य स्पष्ट केले. या जीवनगौरव पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कार दिल्याने पुरस्काराला उंची प्राप्त झाल्याचे सांगितले.\nया कार्यक्रमास आमदार कपिल पाटील तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे संचालक (माहिती/वृत्त) सुरेश वांदिले तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे कुटुंबीय व अन्य पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद लिमये यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी मानले.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक\nNext: बोईसर कला क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यध��न्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-09-22T00:28:05Z", "digest": "sha1:IT73EE4RIJBOEUPJOS5VZBAEUENPX2E4", "length": 4443, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाइफलाइन एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nलाइफलाईन एक्सप्रेस तथा जीवनर���खा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेवरील विशेष गाडी पोचण्यास कठीण अशा अनागरी वस्त्यांमध्ये स्वास्थ्यसेवा पुरवते. फिरता दवाखाना या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गाडीचा एक डबा शल्यचिकित्सा खोलीच असतो. याशिवाय दोन डब्यांतून रुग्णांना राहण्याची सोय असते. एका स्थानकात दीड-दोन महिने थांबत ही गाडी देशभर प्रवास करीत राहते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n1991 पासून सुरुवात झाली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१८ रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-09-21T23:32:09Z", "digest": "sha1:LY5FPYPDWLOW6TMWLWDH3BESOIAGH4OJ", "length": 4620, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्यापार साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\n(व्यापार साहित्य संंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारतातले पहिले व्यापार साहित्य संमेलन बंगलोरला ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले.\nया संमेलनात कथाकथन,चित्रपट, ब्लॉग, ट्विट आणि सोशल मीडियाद्वारे व्यापारविषयक गोष्टी मांडण्यात आल्या. उद्योगपती, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी ,स्वयंउद्योजक आणि विद्यार्थी यांचा या संमेलनात सहभाग होता. त्यांना व्यापारविषक पुस्तके लिहिणार्या देशातील ३० लेखकांशी, संपादकांची तसेच प्रकाशकांची गप्पा मारण्याची संधी मिळाली.\nपुस्तके कशा प्रकारे प्रकाशित करावीत, लेखकाला स्वतःचे पुस्तक स्वतःच प्रकाशित करायचे असेल, ते त्याने कसे करावे, व्यापारविषयक लेख कसे लिहावेत, चित्रपटांसाठी पटकथाकशा लिहाव्यात यांविषयी या संमेलनात कार्यशाळा घेण्यात आल्या.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२० वाजत��� केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ncp-leader-sunil-tatkare-may-join-shivsena-set-back-for-ajit-pawar-mhas-401129.html", "date_download": "2019-09-22T00:26:19Z", "digest": "sha1:GZSSIDYV6WO7J6E6TWYYTB7ETOBXPTFW", "length": 18514, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत?, ncp leader sunil tatkare may join shivsena set back for ajit pawar mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nराष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत\nशिवसेना प्रवेशाबाबत सुनील तटकरे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे.\nमुंबई, 21 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना प्रवेशाबाबत सुनील तटकरे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे.\nसुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास अजित पवारांसाठी मोठा धक्का असू शकतो.\nदुसरीकडे, सुनील तटकरे यांनी प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेला मोठा फायदा होणार, हे उघड आहे. कारण रायगड जिल्ह्यात तटकरेंचा चांगला प्रभाव आहे. यातूनच तटकरेंच्या प्रवेशाने शिवसेना कोकणात अधिक मजबूत होईल. हाच हेतू समोर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाने सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केल्याची माहिती आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोणते नेते युतीच्या वाटेवर\nकाँग्रेस राष्ट्रवादीतील आणखी काही दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे.\nवाचा- उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला लवकरच देणार सोडचिठ्ठी\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पक्षात घेण्याच्या जोरदार हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nराष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पद्मसिंह पाटलांसह त्यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. रामराजे आणि भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. करमाळ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे ही भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.\nराज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादाय�� माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-world-cup-laxman-responds-to-third-umpires-controversial-decision-against-rohit-sharma-mhpg-386294.html", "date_download": "2019-09-22T00:18:32Z", "digest": "sha1:E7CNS5DISBLM4TLMVHK2PPXXZTEQTHLP", "length": 20335, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World Cup : रोहित शर्मा नाबादच होता, लक्ष्मणसह दिग्गजांनीही केले मान्य icc cricket world cup laxman responds to third Umpires Controversial Decision Against Rohit Sharma mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWorld Cup : रोहित शर्मा नाबादच होता, लक्ष्मणसह दिग्गजांनीही केले मान्य\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nWorld Cup : रोहित शर्मा नाबादच होता, लक्ष्मणसह दिग्गजांनीही केले मान्य\nमॅंचेस्टर, 28 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं 125 धावांनी विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ केवळ 143 धावांवर बाद झाला. यात शमीनं घेतलेल्या 4 विकेट आणि बुमराहनं लागोपाठ घेतलेल्या 2 विकेट महत्त्वाच्या ठरल्या.\nमात्र, या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते रोहित शर्मानं. भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा एक धाव काढून बाद झाला होता. केमार रोचच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा यष्टीरक्षक शाय होपकडे झेल देऊन बाद झाला.\nरोहित शर्माच्या झेलबादचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने डीआरएस घेतला. यात तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिलं. रोहित टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागून गेल्याचं दिसत होतं. त्यातही बॅट आणि पॅड दोन्हीही चेंडूच्या जवळ असल्यानं नेमका चेंडू कशाला लागला हे स्पष्ट झालं नाही.\nतिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये पाहून रोहित शर्माला झेलबाद दिलं. हा निर्णय दिल्यानंतर रोहितलासुद्धा धक्का ब���ला. त्याने पंचांचा निर्णय मान्य केला आणि मैदान सोडले. पण त्याला वाटत होते की चेंडू बॅटला लागलेला नाही. मैदानावरून बाहेर जाताना पंचांच्या निर्णयावर त्याची नाराजी लपून राहिली नाही.\nमात्र, सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू व्हि. व्हि. लक्ष्मण, संजय मांजरेकर, हरभजन सिंग, आकाश चोप्रा, इरफान पठाण यांनी रोहित शर्मा नाबादच होता असे मत व्यक्त केले. तसेच, व्हि व्हि एल लक्ष्मण यांनी, \"पंचांनी घाईमध्ये निर्णय घेतला. त्यांनी थोटा वेळा घ्यायला हवा होता. एवढ्या मोठ्या सर्धेत असे निर्णय घातक ठरू शकतात\", असे मत व्यक्त केले. दरम्यान रोहित बाद झाल्यानंतर त्याची पत्नी रितीकाही पंचांवर भडकलेली दिसली.\nयानंतर नेटकऱ्यांनीही थर्ड अम्पयारला ट्रोल करण्यास सुरुवात केली.\nरोहित शर्मा बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. मात्र त्यांना जास्त चांगली फलंदाजी करता आली नाही. सहाव्या विकेटसाठी हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्या 70 विकेटच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. वेस्ट इंडीज फलंदाजीला उतरताच मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. शमीने दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्यानंतर पांड्याने अॅम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि अॅलनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला.\nवाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली\nवाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी\nवाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या\nफुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघू�� साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:41:55Z", "digest": "sha1:DNUADRM2IGAAYAH7HVANFZ4MKLOAP2RT", "length": 5039, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोगप्रतिकारशक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोगजंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती मर्यादेपेक्षा वाढल्यास त्रासदायक ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने निर्माण होणाऱ्या आजारांना ऑटो इमुउन डीसीजेस अशी व्याख्या आहे. आमवात, (सांधेदुखी / rhumatoid arthritis) हा एक ऑटो इमुउन डीसीज / रोग आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०१४ रोजी २०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1178/FL-II", "date_download": "2019-09-22T00:05:19Z", "digest": "sha1:F3SWBI5AGJVJGWPUK2VWASHJAEYBYHQC", "length": 6632, "nlines": 131, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "एफएल-2-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक का���द्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nविदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती\nमुंबई विदेशी मद्य नियमावली 1953\nजिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क\n1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास रु. 2000/- अन्यथा रु. 1000/-\nअर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे\nनिश्चित स्थान, ऐपत पत्र\nअर्जा सोबत इतर कागदपत्रे\nनकाशा, आयकर व विक्रीकर थकबाकी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र\nप्रक्रियेचा तपशील/ विहित निकष\nपुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल, शैक्षणिक, धार्मिक स्थळ व राज्य परिवहन आगारापासून प्रस्तावीत जागा अंतरनिर्बंधमुक्त असल्याबाबतची पडताळणी आवश्यक.\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/video/director-said-about-lal-batti-film/106629/", "date_download": "2019-09-21T23:20:29Z", "digest": "sha1:PE62PWR3ZIEPQYZRDVV473WIQ6MBEBK3", "length": 6204, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Director said about Lal batti film", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर व्हिडिओ पोलिसांच आयुष्य उलगडून दाखवणारा लालबत्ती\nपोलिसांच आयुष्य उलगडून दाखवणारा लालबत्ती\nकारगील विजयी दिवशी म्हणजेच २६ जूलैला लालबत्ती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेमका हा चित्रपट कसा आहे या चित्रपटाचा क्लायमॅक्स कसा शूट झाला या विषयी सांगत आहेत दिग्दर्शक\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nनवनीत कौर राणा आणि रवी राणा यांनी केलेली पेरणी वादात\nटिप्पर गँगच्या दोन सदस्यांवर हद्दपारीची कारवाई\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nभाजप-सेनेची युती दोन दिवसात ठरणार\nराम मंदिरावरून मोदींनी सुनावलं | उद्धव ठाकरे म्हणतात कोर्टावर विश्वास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\nखासदार नुसरत जहांचा ‘दुर्गा पुजे’चा डान्स व्हीडीओ व्हायरल\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nतुमचा व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असा आहे का याने मेंबर्सला पार्टी दिली...\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय...\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-new-five-lac-farmers-add-loan-waiver-scheme-maharashtra-11242", "date_download": "2019-09-22T00:18:48Z", "digest": "sha1:OFVNISVSO7UDLOKNDWWPJOEGWKKPXLE6", "length": 16024, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, new five lac farmers add in loan waiver scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यक्ती घटक धरल्याने नव्याने पाच लाख शेतकऱ्यांचा समावेश\nव्यक्ती घटक धरल्याने नव्याने पाच लाख शेतकऱ्यांचा समावेश\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nमुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने नव्याने कुटुंब हा घटक न मानता कुटुंबातील व्यक्ती हा घटक निश्चित केल्याने नव्याने सुमारे पाच लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. तसेच त्यांना अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, अशी शक्यता सहकार खात्यातील उच्चपदस्थांनी वर्तवली आहे.\nगेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाने वेळोवेळी कर्जमाफीची व्याख्या बदलून, व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.\nमुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने नव्याने कुटुंब हा घटक न मानता कुटुंबातील व्यक्ती हा घटक निश्चित केल्याने नव्याने सुमारे पाच लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. तसेच त्यांना अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, अशी शक्यता सहकार खात्यातील उच्चपदस्थांनी वर्तवली आहे.\nगेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाने वेळोवेळी कर्जमाफीची व्याख्या बदलून, व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.\nयोजनेसाठी ५८ लाख खातेदारांनी अर्ज केले आहेत. तरीसुद्धा राज्यातील शेतकऱ्यांमधील कर्जमाफीच्या लाभाबाबतचा असंतोष, संदिग्धता आणि विरोधकांचे आरोप यामुळे सरकारने नुकतेच योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट शिथिल करून कुटुंबातील प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.\nयाआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबाला एकत्रित दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुंबप्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती. तसेच एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे.\nआतापर्यंत सोळा हजार कोटींची कर्जमाफी\nबदललेल्या सूत्रामुळे एकंदर पाच लाख कर्जदार नव्याने कर्जमाफी योजनेत समाविष्ट होऊ शकणार आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीच्या प्रलंबित यादीतील शेतकऱ्यांना आणखी एक ते दीड हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच त्यात वाढीव या एक हजार कोटींची भर पडल्यास कर्जमाफीचा एकूण आकडा १८ ते १९ हजार कोटींच्या घरात जाईल, अशी शक्यता मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.\nकर्जमाफी मंत्रालय राजकीय पक्ष शेती शेतकरी\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद��योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-103/", "date_download": "2019-09-22T00:25:09Z", "digest": "sha1:KTWXUQYJ6TBN4322CYVHVS2464JUNCEP", "length": 10985, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एचएसबीसी संघाने पटकावले विजेतेपद | Dainik Prabhat", "raw_content": "\nएचएसबीसी संघाने पटकावले विजेतेपद\nपुणे – एचएसबीसी संघाने बार्कलेज ए संघाचा 3-1 असा पराभव करत शारदा स्पोर्टस सेंटरने आयोजित केलेल्या आंतर कार्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. एचएसबीसीच्या विजयात सुयोग पाटील यांनी चमकदार कामगिरी केली.\nअंतिम फेरीतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात सुयोग पाटील यांनी बार्कलेज ए संघाच्या अयाझचा 11-7, 11-7 आणि 11-5 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात बार्कलेज ए च्या अमितने एचएसबीसीच्या अशोक शोभपंडितला 6-11, 7-11, 11-8 आणि 9-11 असे नमवत अंतिम फेरीत बरोबरी साधून दिली. दुहेरीच्या सामन्यात एचएसबीसीच्या सुयोग पाटील आणि साई बाकरे यांच्या जोडीने बार्कलेज ए च्या अमित आणि अयाझच्या जोडीचा 13-11, 11-7 आणि 11-5 असा पराभव करत 2-1 अशी आघाडी घेतली. अखेरच्या एकेरीच्या सामन्यात सुयोग पाटील यांनी अयाझचा पुन्हा 8-11, 11-6, 11-6 आणि 11-6 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतत्पूर्वी, उपांत्यफेरीच्या सामन्यांत बार्कलेज ए संघाने इन्फोसिस संघाचा 3-1 असे नमवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते तर एचएसबीसी संघाने डीआरडीओ संघाला 3-1 असे हरवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.बार्कलेज ए आणि इन्फिोसिस यांच्यातील पहिल्या एकेरीच्या सामन्यात इन्फोसिसच्या अमित गांवकरने बार्कलेज ए संघाच्या अयाझला एकतर्फी लढतीत 2-11, 5-11 आणि 4-11 असे पराभूत करत खळबळजनक निकाल नोंदवला होता; परंतु पुढील तीन सामने गमावल्याने इन्फोसिस 3-1 असे पराभूत होत स्पर्धेबाहेर फेकले गेले.\nप्रो कबड्डी लीग; बंगालकडून हरयाणा स्टीलर्स पराभूत\nएमआयटी संघास सर्वसाधारण विजेतेपद\nयुवा साखळी फुटबॉल स्पर्धा; स्टेपओव्हर अकादमीची विजयी घोडदौड\nआशियाई टेबल टेनिस स्पर्धा; शरथ कमाल व साथियन उपांत्यपूर्व फेरीत\nमहिलांच्या टी-20 सामन्यात शफालीच्या कामगिरीबाबत उत्सुकता\nकुस्तीत बजरंग व रवी यांना ऑलिम्पिकच��� तिकीट\nदुसऱ्या फेरीतच सिंधूचे आव्हान संपुष्टात\nजागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा; अमित व मनीषचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-09-21T23:28:24Z", "digest": "sha1:AVOXEPBCP3NAS2IXZ2UAR7W2UHT6DKHF", "length": 4091, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२६२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२६२ मधील मृत्यू\nइ.स. १२६२ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२६० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Konkan/people-of-raigad-ratnagiri-likes-me-as-a-MP-says-anant-geete/", "date_download": "2019-09-21T23:50:37Z", "digest": "sha1:QDCKPGR5IOTN5IHEG5OA3JRJKWBJCFWG", "length": 10076, "nlines": 42, "source_domain": "pudhari.news", "title": " जनतेला आपल्या खासदारकीचा अभिमानच : गीते | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Konkan › जनतेला आपल्या खासदारकीचा अभिमानच : गीते\nजनतेला आपल्या खासदारकीचा अभिमानच : गीते\nचिपळूण : प्रमोद पेडणेकर\nगेली सहा टर्म आपण रत्नागिरी व रायगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जात आहोत. खासदार व मंत्री म्हणून या मतदारसंघाला शंभर टक्के न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. येथील जनतेच्या सुख-दु:खाशी आपण बांधील राहिलो. मतदारांना वेदना, क्लेष होईल अशा घटनांपासून आपण दूर राहिलो. या जिल्ह्याना मोठी संसदीय परंपरा आहे. ती आपण जपली. सातव्यांदाही आपलाच विजय निश्चित असल्याचा निर्वाळा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nरत्नागिरी, रायगडचा खासदार म्हणून आपण सातत्याने जनतेमध्ये राहिलो आहे. खासदार म्हणून विकास निधी शंभर टक्के खर्च करणे हा विक्रम आपल्याच नावावर आहे. याशिवाय या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न आपण निश्चित केला आहे. लोकसभेत व मतदारसंघातही रायगड, रत्नागिरीच्या जनतेला अभिमान वाटेल असंच आपण योगदान दिले\nआहे. लोकसभेमध्ये एक मंत्री म्हणून वा खासदार म्हणून विविध चर्चेमध्ये आपला सातत्याने सहभाग व ठसा उठून दिसला आहे. याचा या दोन्ही जिल्ह्यातील जनतेला आनंद आहे. मतदारसंघात फिरताना सामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी उत्साहवर्धक असल्याचे गीते यांनी सांगितले.\nयेऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी यापूर्वी जनतेने नाकारलेले विजयाच्या वल्गना करीत आहेत. आभास निर्��ाण करणारी राजकीय गणिते मांडली जात आहेत. एकमेकांना पाण्यात पाहणारे माझ्या पराभवासाठी गळाभेट करीत आहेत. पण मागचीच गणिते पुढील निवडणुकीला कायम राहतात असे नव्हे. मागच्यावेळी आपला निसटता झालेला विजय यावेळी मोठ्या मताधिक्क्यात होईल. काही प्रमाणात अंतर्गत नाराजीचा फटका माझ्या मताधिक्क्याला झाला होता. परंतु यावेळी शिवसैनिक, पदाधिकारी व नेते एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शिवाय रायगड हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असून यावेळीही तो अभेद्य राहील. या मतदारसंघावरील भगवा कदापि खाली उतरणार नाही. उलट स्वत:च्या विजयाची स्वप्न पाहणार्यांनी आपल्याच घरात पेटलेल्या असंतोषाच्या वातींची दखल घ्यावी. आपण स्वत:च्या राजकीय उत्कर्षासाठी व घराण्यासाठी राजकारणात आलो नाही, तर जनतेच्या वेदना समजण्यासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे सांगून गीते पुढे म्हणाले की, माझ्या पराभवाची स्वप्न बघणार्यांनी वेळोवेळी राजकीय सौदेबाजी केली. प्रसंगी अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसले आहेत हा इतिहास आहे. त्यामुळे विजयाची स्वप्ने जरूर पहा. परंतु हेच सर्वजण तुमच्याच पराभवाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाले आहेत याची नोंद घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.\nतेवीस वर्षांच्या संसदीय राजकारणाच्या वाटचालीत आपणावर कधी बेहिशोबी मालमत्ता उभी केल्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप शिवलेलाही नाही. रायगडच्या जनतेला ही अभिमानास्पद बाब आहे. जनतेचा विश्वास आपल्यासोबत आहे. आगामी निवडणुकीत मतदान करताना जनता नक्कीच तुलनात्मक विचार करुन निर्णय घेणार आहे. या मतदारसंघामध्ये आपण केलेले काम व ठेवलेला लोकसंपर्क, जपलेली संसदीय परंपरा व प्रतिमा याचा कौल आपल्याच बाजूने जनता देईल, असा विश्वास गीतेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Pune/Kishore-Nivratthi-Jagtap-wrote-two-hundred-books-in-Dapodi/", "date_download": "2019-09-21T23:37:25Z", "digest": "sha1:OQZ2T5DUPVZDNSSPNLVQQHUD3PTJ3JPP", "length": 7515, "nlines": 44, "source_domain": "pudhari.news", "title": " दोनशे पुस्तके लिहून भागवली लिखाणाची तृष्णा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Pune › दोनशे पुस्तके लिहून भागवली लिखाणाची तृष्णा\nदोनशे पुस्तके लिहून भागवली लिखाणाची तृष्णा\nदापोडी ः संगीता पाचंगे\nप्राध्यापक म्हणून एकतीस वर्षे सेवा करत असताना आपली लिखाणाची आवड जोपासून तब्बल दोनशे पुस्तके लिहिण्याची किमया दापोडीतील श्रीमती सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर निवृत्ती जगताप यांनी लीलया पार पाडली आहे.\nडॉ. जगताप यांनी शिक्षण क्षेत्रातील तब्बल दोनशे पुस्तके लिहल्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. डॉ. जगताप हे जनता शिक्षण संस्थेच्या दापोडी येथील श्रीमती सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयात जुन 1987 पासून वाणिज्य विद्याशाखेत पदवी व पदव्युत्तर विभागात अध्यापनाचे कार्य करत होते. महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख तसेच सन 2008 ते 2016 या कालावधीत प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. जगताप यांनी पुणे विद्यापीठातून एमफिल, पीएचडी, एमबीए, एलएलबी आदी पदव्या प्राप्त केल्या आहेत. पुणे विद्यापीठातही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. या सगळ्यांचा अनुभव गाठीशी धरून त्यांनी लेखनाचा छंद जोपासला आहे.\nडॉ. जगताप हे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 13 विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ तर 5 विद्यार्थ्यांना ‘एमफील’ पदवी प्रदान करण्यात आली आहे.\nडॉ. जगताप यांनी कायदा, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी अकौन्टन्सी, डीटींग, स्टिंग, प्रशासन, व्यवस्थापन, कंपनी कायदा, मार्केटिंग, बॅकिंग, उद्योजकता, आयकर, संशोधन, संज्ञापन, अर्थशास्त्र आदी विषयांवरील 200 संदर्भ ग्रंथाचे लेखन केले आहे. वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाऊंटंट, अकाऊंटंट व पी. एच.डी संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संदर्भ ग्रथांचा विशेष उपयोग होत असून नुकताच त्यांचा 200 वा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात झाला.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/sports/asian-games-2018-india-women-kabaddi-team-started-their-campaign-with-win-over-japan/22569/", "date_download": "2019-09-22T00:16:18Z", "digest": "sha1:MKU5P2CY4KR67PWPNJU6HXGZAFB2KTVD", "length": 8056, "nlines": 100, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Asian Games 2018 : India women kabaddi team started their campaign with win over Japan.", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर क्रीडा Asian Games 2018 : महिला कबड्डी संघाची विजयी सलामी\nAsian Games 2018 : महिला कबड्डी संघाची विजयी सलामी\nआशिया गेम्स २०१८ मध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात भारताच्या महिला संघाने जपानवर मात करत विजयी सुरूवात केली आहे.\nसौजन्य - एनडीटीव्ही स्पोर्ट्स\nइंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ वे आशियाई खेळांना सुरूवात झाली आहे. आशियातील ४५ देश या स्पर्धेत सामील झाले असून १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात जपानवर उत्कृष्ठ मात करत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे.\nसामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत अप्रतिम खेळ दाखवला. पहिल्या सत्रात भारताकडून आक्रमक खेळ दाखवला गेला. मात्र जपानने हा अप्रतिम बचाव करत सामन्यात चांगली लढत दिली. मात्र भारताच्या साक्षी कुमार आणि पायल चौधरी यांच्या अप्रतिम बचावामुळे भारताने पहिल्या सत्रात जपानला सर्वबाद करत भारतीय ���९-८ अशी आघाडी घेतली. याआघाडीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात आपला खेळ आणखीणच उचांवत सामन्यात जपानवर ४३-१२ अशा उत्कृष्ठ फरकाने विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताकडून सोनाली शिंगटे, पायल चौधरी, साक्षी कुमार यांनी अप्रतिम खेळ दाखवला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभारतात नाही तर युएईत रंगणार आशिया कप २०१८\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआवारे उपांत्य फेरीत , दिपकही चमकला\nअमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी; कौशिकला कांस्य\nभारतीय संघातून वगळल्याची चिंता नाही\nजागतिक कुस्ती स्पर्धेत तीन पदकं मिळवणार बजरंग पहिला भारतीय कुस्तीपटू\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-09-22T01:02:43Z", "digest": "sha1:ACTUEFBMDRLHT73UFLO5UVEDVCCO2AWR", "length": 2807, "nlines": 20, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अल्जीरियन दिनार - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nया शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दिनार.\nअल्जीरियन दिनार हे अल्जीरियाचे अधिकृत चलन आहे\nसध्याचा अल्जीरियन दिनारचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nए���्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE", "date_download": "2019-09-22T00:04:27Z", "digest": "sha1:3YYAQZZTIRGKSICCVOJHDFS5OZWRCAFD", "length": 12913, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमृता प्रीतम - विकिपीडिया", "raw_content": "\nसाहित्य अकादमी पुरस्कार (१९५७)\nपंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम (१९१९-२००५) या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.\nअमृता प्रीतम यांचा जन्म १९१९मध्ये भारतातल्या पंजाब राज्यातील गुजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.\nअमृता प्रीतम यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nअमृता प्रीतम यांचा जन्म १९१९ मध्ये सध्याच्या पाकिस्तानच्या पंजाबच्या मंडी बहाउद्दीन येथे अमृत कौर या नावाने झाला. तो एक प्रचारक होता - शीख धर्माचा उपदेशक. अमृताच्या आईचे अकरा वर्षांचे असताना निधन झाले. त्यानंतर लगेचच ती व तिचे वडील लाहोर येथे गेले आणि तेथेच तिने १९४७ मध्ये भारतात स्थलांतर होईपर्यंत वास्तव्य केले. प्रौढांच्या जबाबदाऱ्या सामना करून आणि आईच्या निधनानंतर एकाकीपणाने त्याला वेढले, अगदी लहान वयातच ती लिहायला लागली. १९३६ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी अमृत लेहरन (अमर वेव्हज) या कवितांचे पहिले काव्यसंग्रह प्रकाशित केले होते ज्या वर्षी तिने लहानपणापासूनच व्यस्त असलेल्या संपादक प्रीतम सिंगशी लग्न केले आणि अमृत कौर यांचे नाव बदलून अमृता प्रीतम केले.\nस्वातंत्र्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते गुरु राधा किशन यांनी दिल्लीत पहिले जनता ग्रंथालय आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. स्वातंत्र्यानंतर काही काळ सामाजिक कामातही ती सहभागी झाली होती. उद्घाटन बलराज साहनी आणि अरुणा असफ अली यांच्या हस्ते झाले आणि त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमाला हातभार लागला. हे स्टडी सेंटर कम लायब्ररी अजूनही क्लॉक टॉवर, दिल्ली येथे चालू आहे. भारत विभाजन होण्यापूर्वी तिने काही काळ लाहोर रेडिओ स्टेशनवरही काम केले होते.\nगरम हावा या अमर विभाजन चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एम. एस. सत्यू यांनी आपल्या दुर्मिळ नाट्यसृष्टी 'एक थे अमृता' च्या माध्यमातून तिला नाट्य श्रद्धांजली वाहिली.\nपांच बरस लंबी सड़क\nकहानियों के आंगन में\nकहानियां जो कहानियाँ नहीं हैं\nकागज ते कॅनवस (ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह) इत्यादी १८ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमैं जमा तूं (१९७७)\nसुनहुडे (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह)\nअग दियाँ लकीराँ (१९६९)\nअज्ज दे काफीर (१९८२)\nअपने-अपने चार वरे (१९७८)\nइक उदास किताब (१९७६)\nइक हथ मेहन्दी इक हथ छल्ला (१९८०)\nइकी पत्तियाँ दा गुलाब\nऔरतः इक दृष्टिकोण (१९७५)\nकडी धुप्प दा सफर (१९८२)\nकेडी जिंदगी केडा साहित्य (१९७९)\nमेरे काल मुकट समकाली (१९८०)\nsawnet.ऑर्ग - अमृता प्रीतम यांच्याबद्दल माहिती\nअपनाऑर्ग.कॉम - अमृता प्रीतम यांचे चरित्र\nरझारुमी.कॉम - अमृता प्रीतम इज नो मोर (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nइ.स. १९१९ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०१९ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-09-21T23:55:46Z", "digest": "sha1:MMC6K47RVPF6HGS4CIFOYHQWGQKRL2ZE", "length": 11576, "nlines": 264, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उरुग्वे फ���टबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nला सेलेस्ते ऑलिंपिका (ऑलिंपिकचा आकाशी निळा)\nआकाशी निळे (खेळाडू) (The Sky Blue)\nलुइस आल्बेर्तो सुआरेझ (३९)\nउरुग्वे २ - ३ आर्जेन्टिना\n(मोन्तेविदेओ, उरुग्वे; मे १६, इ.स. १९०१)\nउरुग्वे ९ - ० बोलिव्हिया\n(लिमा, पेरू; नोव्हेंबर ९, इ.स. १९२७)\nउरुग्वे ० - ६ आर्जेन्टिना\n(मोन्तेविदेओ, उरुग्वे; जुलै २०, इ.स. १९०२)\nविजेता, १९३० व १९५०\nसुवर्ण १९२४ पॅरिस संघ\nसुवर्ण १९२८ ॲम्स्टरडॅम संघ\nउरुग्वे फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Uruguay) हा उरुग्वे देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उरुग्वेने आजवर दोन वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले आहे.\nकोपा अमेरीका ह्या दक्षिण अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये देखील उरुग्वेला प्रचंड यश मिळाले असून ही स्पर्धा त्यांनी १५ वेळा जिंकली आहे. विश्वचषक तसेच ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेला उरुग्वे हा जगातील सर्वात लहान देश आहे.\n२ फिफा विश्वचषक प्रदर्शन\n१९८६ १६ संघांची फेरी\n१९९० १६ संघांची फेरी\n^ चुका उधृत करा: [ चुकीचा कोड; celeste नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nदक्षिण अमेरिका खंडामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्मेबॉल)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • पेराग्वे • पेरू • उरुग्वे • व्हेनेझुएला\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१५ रोजी १७:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/38786/backlinks", "date_download": "2019-09-21T23:37:48Z", "digest": "sha1:VGGTPHTXHV6UNYF2YQBIPGDJFUD7ULQW", "length": 5015, "nlines": 107, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to मिपावर नवीन कादंबरी - मोबियस | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nPages that link to मिपावर नवीन कादंबरी - मोबियस\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-09-22T00:27:40Z", "digest": "sha1:NKLORTAH44L4YVEZJ6FVNPUPTW55XFTI", "length": 12062, "nlines": 288, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:लेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\n\"लेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\" वर्गातील लेख\nएकूण २६१ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nअपंग : कल्याण व शिक्षण\nकाय डेंजर वारा सुटलाय\nज्ञानभाषा मराठी (समाज माध्यमांवरील समूह )\nज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन\nटोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी\nट्विटर मराठी भाषा संमेलन\nकमल देसाई (समाजवादी नेत्या)\nपवार-पाटील घराणे कसबा बावडा\nपैश्याने होत आहे रे ......\nबापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट\nभानुकवी मराठी साहित्य संमेलन\nभारतातील मंदिर प्रवेश सत्याग्रह\nभोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था\nमध्वराज व्यंकटेश तथा काकासाहेब शिंगरे (१८९४ ते १९६६)\nमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी\nमराठी असे आमुची मायबोली.\nवारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-09-22T00:04:37Z", "digest": "sha1:U37UQFBNRPRSHGKT575VQYYYFL3VB53B", "length": 3309, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैष्णव धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nअसे सुचवण्यात आले आहे की या लेखाचे वैष्णव पंथ या लेखामध्ये विलयन करण्यात यावे. (चर्चा)\nवैष्णव धर्म ( वैष्णव पंथ ) विष्णूला आराध्यदैवत मानणारा हिंदू धर्मातील एक प्रमुख पंथ आहे .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१९ रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-09-21T23:23:54Z", "digest": "sha1:63H7LZR6BC4V2AXH7CXGCKFJKDLZR3X7", "length": 6686, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुषमा शाळिग्राम - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसुषमा अशोक शाळिग्राम या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी काही गुजराती पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.\nअतरापी (अनुवादित कादंबरी, मूळ गुजराती लेखक - ध्रुव भट्ट)\nअयोध्येचा रावण आणि लंकेचा राम : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)\nकालपुरुष... : निर्विकार काळाची कहाणी (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)\nचक्र ते चरखा (अनुवादित कथा, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी) : अधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणाऱ्या जमातीवरील अनोखी कहाणी). या कादंबरीवर 'Pilgrims in the Dark' नावाचा इंग्रजी चित्रपट आहे.\nचला जाणून घेऊ या गुडघेदुखी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रमैय्या)\nतिमिरपंथी (अनुवादित कथा, मूळ गुजराती 'चक्रथी चरखासुधी' लेखक - दिनकर जोषी)\nमनगट दणकट छातीत हिम्मत... (अनुवादित आत्मचरित्र, मूळ गुजराती लेखक - जुबानसिंह जाडेजा)\nमहाभारतातील पितृवंदना (अनुवादित, मूळ गुजराती 'महाभारतमां पितृवंदना' लेखक - दिनकर जोषी)\nमहाभारतातील मातृवंदना (अनुवादित, मूळ गुजराती - महाभारतमां मातृवंदना' लेखक - दिनकर जोषी)\nमहामानव सरदार पटेल (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी)\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१९ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090611/tvrt.htm", "date_download": "2019-09-22T00:02:30Z", "digest": "sha1:32INDYNJVVX2DD2EVBRK7BZQDGREWWNY", "length": 16946, "nlines": 54, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ११ जून २००९\nलग्नाआधी अपत्य झालेल्या आदिवासी वधु-वरांचे ‘कन्यादान’ करण्यास शासनाचा नकार\nश्रमजीवी संघटना करणार हल्लाबोल\nठाणे- लग्नाचा खर्च करण्याएवढेही पैसे नसल्याने आदिवासी समाजातील हजारो जोडपी विवाह न करताच एकत्र राहतात आणि पुढे आर्थिक ऐपत झाली की काही वर्षांंनंतर त्यांची मुलेच त्यांचा रीतसर विवाह लावून देतात वर्षांनुवर्षे आदिवासींत सुरू असलेली ही प्रथा शासनाला ठाऊक असूनही सामूहिक विवाह सोहळ्यात व��वाह करणाऱ्या अशा अपत्य असलेल्या जोडप्यांना विवाहापूर्वीच मुल झाल्याचे कारण पुढे करून शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ योजनेचा लाभ देण्यास अधिकारी नकार देत आहेत.\nअशी आहे कन्यादान योजना\nअठरा विसे दारिद्रय़ात जगणाऱ्या आदिवासीला लग्नासाठी कर्ज घेऊन पुन्हा वेठबिगारीच्या विळख्यात अडकण्याची वेळ येऊ नये, म्हणून त्यांच्या सामूहिक विवाह पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘कन्यादान’ योजना सुरू केली आहे. १८ ते २१ वयोगटातील वधु-वरांच्या प्रथम विवाहासाठी १० हजार रुपये अनुदान देण्याची ही योजना आहे. राज्यभरात दरवर्षी आदिवासींचे १० ते १२ हजार विवाह अशा प्रकारे होतात.\n२००४-२००५ मध्ये शासनाने ही योजना लागू केली.\nविजेचा गोंधळ आणि घामाच्या धारा\nये रे ये रे पावसा, असे बोलवूनही पाऊस यायचे नाव नाही. त्यामुळे घामाच्या धारांनी ठाणेकर हैराण झाले असताना रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने लोकांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. गेले दोन दिवस वागळे इस्टेट परिसरातील लुईसवाडी भागात रात्री नऊ, साडेनऊ वाजले की वीजपुरवठा खंडित होतो. सोमवारी रात्री नऊ वाजता गेलेली वीज पहाटे तीन वाजता आली.\nनालेसफाईचा बोजवारा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव मंजूर\nआगामी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर दोन कोटी रुपये खर्चून शहरातील नालेसफाई करण्यात आल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश महापौर स्मिता इंदुलकर यांनी सर्वसाधारण सभेत दिले.\nग्राहक न्यायालयाने निकाल देऊनही पैसे देण्यास सिटी बँकेची टाळाटाळ\nकर्जाची रक्कम देताना ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने देऊनही सिटी बँकेने ग्राहकाला पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वागळे इस्टेट भागातील हॉटेल हिंदुस्तानचे मालक एस.एन.अहमद यांनी २००१ मध्ये कार खरेदीसाठी सिटी बँकेकडे दोन लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. बँकेने त्यांना कर्जाचा पहिला हप्ता म्हणून ७२१६ रुपये कापून एक लाख ९१ हजार २८४ रुपयांचा चेक दिला.\nठाण्यात साकारतेय अ��्ययावत वाचनालय\nवाचनाची भूक भागविण्यासाठी ठाण्यातील वर्तकनगरमध्ये एक अद्ययावत आणि २४ तास सुरू राहणारे वाचनालय सुरू करण्यात येत आहे. त्यात मराठी भाषेची उत्पत्ती, विकासावर आधारित खास दालन तयार करण्यात येणार असल्याची माहिती अभिनेता, लेखक मिलिंद गुणाजी यांनी दिली तर २३ जुलै रोजी वाचनालयाचा लोकार्पण सोहळा होईल, असे माजी नगरसेवक प्रताप सरनाईक यांनी सांगितले.\nसाठी उलटली तरी आदिवासी स्वातंत्र्याच्या शोधात \nदेशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली असली तरी ग्रामीण, आदिवासी भागातील हजारो जनतेला आजही स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळत नसतील तर हे स्वातंत्र्य काय कामाचे कुठे स्वातंत्र्य, कुणा स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईसाठी सज्ज व्हा, अशी संतप्त भावना श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदिश धोडी यांनी मंगळवारी विक्रमगड येथे व्यक्त केली.\nशिवशक्ती-भीमशक्ती म्हणजे चार भिंतीतील तडजोड -इंदिसे\nलोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काही नेत्यांनी आरपीआय ऐक्याची सुरू केलेली भाषा स्वागतार्ह असली, तरी त्या पुढाऱ्यांनी अध्यक्षपदाची अपेक्षा धरू नये. आरपीआयचे हे ऐक्य महाराष्ट्र पुरते न ठेवता देशपातळीवर करावे, असे परखड मत व्यक्त करीत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ऐक्यवादी) नेते गंगाराम इंदिसे यांनी मंगळवारी शिवशक्ती-भीमशक्ती नाकारत विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली.\nप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी\nडोंबिवली/प्रतिनिधी - भोपर येथील धनलक्ष्मी फॅब्रिक्स ही कंपनी प्रदूषण करीत असून, परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या कंपनीविरुद्ध येत्या आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा विराट मोर्चा पालिकेवर आणला जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाला दिला आहे.\nम्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे, धनलक्ष्मी कंपनीच्या चिमणीमधून कार्बनयुक्त पावडर मोठय़ा प्रमाणात बाहेर पडते. ही पावडर वाऱ्याप्रमाणे इतस्तत: पसरते. घरातील साहित्य या कर्बयुक्त पावडरमुळे काळे पडत जाते. याशिवाय या भागातील पूजा, महावीर डाईंग कंपन्यांच्या बॉयलरमधून प्रदूषण होत आहे. नागरिक या प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत. नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होण्यापूर्वीच या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या भागाचा पाहणी दौरा करून मशिनद्वारे प्रदूषण नियंत्रणाचे प्रमाण बघून ज्या कंपन्या प्रदूषण करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. मानपाडा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले आहे.\nठाणे/प्रतिनिधी: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोलशेतजवळील तुरफेपाडय़ातील शासकीय जमिनीवरील ३६ अनधिकृत बांधकामे मंगळवारी महसूल विभागाने जमीनदोस्त केली आहेत. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी घर किंवा दुकानांचे गाळे खरेदी करू नयेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे यांनी केले आहे. घोडबंदर रोडवरील महसूल जमिनीवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून डोंगर गिळंकृत केले आहेत.\nवृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nआर्थिक चणचणीमुळे झालेल्या वादातून एका वयोवृद्ध दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी कळवा खारेगांव येथे घडली. खारेगांवमध्ये राहणारे भगवान रंगनाथ काळे (६०) आणि त्यांची पत्नी चित्रा काळे (५०) यांच्यात पैशावरून भांडण झाले. रागाच्या भरात दोघांनीही अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. चित्रा रेल्वेतून वस्तू विकत असे, तर भगवान मजुरी करून दोघांचा उदरनिर्वाह करीत असे.\nडोंबिवली - ‘संवाद स्त्री पुरोहिताशी’ हा कार्यक्रम शनिवार १३ जून रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. पेंडसेनगरमधील कानविंदे व्यायामशाळेत संध्याकाळी पाच वाजता होणारा हा कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनी उपकेंद्र, डोंबिवली शाखेने आयोजित केला आहे. ‘संवादिनी’उपक्रमांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात सोलापूरच्या प्रसिद्ध स्त्री पुरोहित अपर्णा कल्याणी सहभागी होणार आहेत. यावेळी मुलाखत व प्रश्नांची उत्तरे असा कार्यक्रम होणार आहे. संपर्क-स्मिता चावरे- ९९३०१४५२११.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=10225", "date_download": "2019-09-21T23:43:20Z", "digest": "sha1:447MPX2ZBGU2XAZUB4XIJWIHLH5K522K", "length": 23923, "nlines": 140, "source_domain": "rajtantra.com", "title": "मोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर ���िल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » मोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून\nमोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून\nदीपक गायकवाड /मोखाडा, दि. 11 : येथे मागील काही दिवसांपासुन संततधार कोसळणार्या पावसाने काल, बुधवार रात्रीपासुन उग्ररुप धारण केले असून दाणादाण उडवून दिली आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावरील मोरचुंडी येथील नदीला पुर आल्याने पुराच्या पाण्यात मोरचुंडी पुलाच्या बाजुचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असुन मोखाड्याचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे तोंरगण घाटात झाडे तुटून व खोडाळा-मोखाडा रस्त्यावरील गांधीपुल मंदिराजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद आहे. मोरचुंडी परिसरातील नद्यांना पुर आल्याने आसपासची घरे व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरुन रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. दरम्यान, मोखाडा तालुक्यात काल, सकाळी 9 वाजेपर्यंत 113 मिमी पावसाची नोंद झाली असुन मुसळधार कोसणार्या या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nआमला गावाचा संपर्क तुटला\nमोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि तिन्ही बाजूने नदीने वेढलेल्या आमला गावाचा काल झालेल्या मुसळधार पावसाने संपर्क तुटलेला आहे. मुख्य रस्त्यापासून आमला गावाला जोडणार लोखंडी पूल मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने वाहून गेला आहे.\nजवळपास 300 लोकवस्ती असलेलं आमला गाव हे एका बाजूने डोंगर तर तिन्ही बाजूने नदीने वेढलेलं आहे. हमरस्त्यापासून या गावात पोहोचण्यासाठी वनविभागाने या नदीवर अरूंद लोखंडी साकाव बांधलेला होता. परंतु या साकावचे लोखंडी खांब (पिलर) गंज लागल्याने जिर्ण झाले होते. त्यातच कालच्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा साकाव समूळ वाहून नेला आहे.\nमोगरा व भातशेतीचे प्रचंड नुकसान\nकालच्या मुसळधार पावसाने येथील शेतकर्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. भात शेती वाहून गेल्याने दिलीप लहू वारे, मंगळु गांगड व संतोष पादीर या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या गावातील 40 कूटुंंब गेल्या 3-4 वर्षांपासुन मोगरा शेतीमधुन उत्पादन घेऊन कूटुंब चालवत आहेत. मात्र कालच्या पावसात 8 शेतकर्यांच्या मोगरा लागवड केलेल्या शेतातुन पुराचे पाणी गेल्याने संपुर्ण मोगरा शेती वाहुन गेली. ��ामध्ये राजु बार्हात, पांडु धवळू वारे, सोमनाथ किरकीरे, संजय किरकीरे, विष्णु किरकीरे, गौरव किरकीरे, लक्ष्मण किरकीरे व राजु वारे या 8 शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nमध्यवैतरणा ते विहीगांव रस्ता वाहून जाण्याच्या मार्गावर\nमध्यवैतरणा पुलापासून पुढे विहीगांव रस्त्यावर डोंगरमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने व त्यातच मोबाईल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यालगतच्या साईडपट्ट्या उखडून गेल्यामुळे संरक्षक भिंती तुटून हा रस्ता कधीही वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nमोखाडा – खोडाळा आणि खोडाळा ते विहीगांव रस्त्यावर पाणी निचरा व्यवस्थापन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते आहे. त्यातच खोडाळा ते विहीगांव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय आहे. डाव्या बाजूला खडा पहाड तर उजव्या बाजूला हजारो फुट खोल दरी येथे आहे. या रस्त्यावर तुरळक संरक्षक भिंती वगळल्यास इतर कुठेही धोकादायक ठिकाणांवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मध्यवैतरणा पुलाच्या अगदी खेटून बांधलेल्या संरक्षक भिंतीच्या साईडपट्टीमध्ये मोबाईलची केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथील भराव मोकळा झाल्याने डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी या साईडपट्टीतून वाहत असल्याने लगतची संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होणाच्या स्थितीत आहे. अशीच परिस्थिती इतरही अनेक ठिकाणी असल्याने येथील रस्त्यांना खालून भगदाड पडण्याची शक्यता असून या रस्त्यांवरील वाहतुकही बंद होण्याची दाट शक्यता आहे.\nखोडाळा ते मध्यवैतरणा पुलाच्या अलीकडील रस्ता हा मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभाग तर त्यापुढील रस्ता ठाणे जिल्ह्यातील शहापूर उपविभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडत आहे.\nयाबाबत शहापूर उपविभागाशी संपर्क साधला असता आमच्याकडे मैल बिगारी कमी असुन विस्तारीत क्षेत्रामुळे सर्व ठिकाणी मैल बिगारी पाठवता येत नसल्याने यंत्राच्या माध्यमातून गटारी काढल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याठिकाणी अडीच कोटी रूपयांचा निधी रॉक कटींग व संरक्षक भिंतीसाठी मंजूर असुन पावसाळ्यानंतर काम सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.\nसंबंधित मोबाईल कंपनीविरुद्ध तक्रार\nमोखाडा तालुक्यातील बहूतांश ठिकाणच्या रस्त्यांच्या दुरवस्थेला मोबाईल कंपन्यांनी आपल्या केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदाईचे कामच कारणीभूत असून मोखाडा तहसिलदारांनी संबंधित मोबाईल कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मोखाड्याचे सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे.\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nPrevious: नोकरी करण्यापेक्षा, नोकरी देणारे बना\nNext: वाड्यातील गारगाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/-----50.html", "date_download": "2019-09-22T00:29:37Z", "digest": "sha1:FZE7WACLN5YQAIIOWRC7ZVHDXWAUSCKU", "length": 24238, "nlines": 458, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तांदुळवाडी", "raw_content": "\nमेळघाटात असलेले नरनाळा व गाविगड हे बलाढ्य दुर्ग वगळता इतर लहान किल्ले आज अज्ञातवासात गेले आहेत. या किल्ल्यांबाबत फारशी कुणाला माहीती देखील नाही. विदर्भातील अमरावतीच्या धारणी तालुक्यात आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर म्हणुन ओळखला जाणारा असाच एक अपरिचित किल्ला आहे. स्थानिक लोक या किल्ल्याला हासीर किल्ला या नावाने ओळखतात. तापी नदी व गडगा नदीच्या संगमावरील छोट्याशा त्रिकोणी आकाराच्या टेकडीवर असलेला हा किल्ला म्हणजे उत्तरेतुन विदर्भात येणाऱ्या मार्गावरील खडा पहारेकरीच. किल्ल्याच्या दोन बाजुस पाणी व एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची सरंक्षक रचना आहे. किल्ल्याजवळील आमनेर गाव ब्रिटीशकाळात उठुन गेल्याने भोकरबर्डी हे आता किल्ल्याच्या जवळचे गाव आहे. आमनेर किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला अमरावती येथुन परतवाडा-सेमाडोह-हरीसल मार्गे धारणी हे तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. हे अंतर साधारण १४५ कि.मी.आहे. येथुन धारणी बुऱ्हाणपूर मार्गावर भोकरबर्डी हे गाव ११ कि.मी. अंतरावर आहे. या रस्त्याने भोकरबर्डी गावात शिरण्यापुर्वी डावीकडे एक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेसमोरच उजवीकडे एक लहान रस्ता तापी नदीच्या दिशेला जातो. हा रस्ता आपल्याला किल्ल्यासमोर असलेल्या तापी-गडगा नदीच्या संगमावर आणून सोडतो. येथुन आमनेर किल्ल्याचे सुंद�� दर्शन घडते. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला गडगा नदीचे पात्र ओलांडावे लागते. नोव्हेंबरनंतर नदीचे पाणी कमी होत असल्याने नदी सहजपणे पार करता येते पण पावसाळ्यात व नंतर नदीला पाणी असताना नदी पार करणे धोक्याचे आहे. त्यामुळे या किल्ल्यास भेट देण्यासाठी डिसेंबर ते जुन हा योग्य कालावधी आहे. गडगा नदी ओलांडून किल्ल्याकडे जाताना डावीकडे किल्ल्याची पुर्वपश्चिम पसरलेली तटबंदी व या तटबंदीमधील ढासळत चाललेला बुरुज दिसतो. बुरूजाकडे जाणाऱ्या या वाटेने थोडेसे चढल्यावर बुरुज व तटबंदी डावीकडे ठेवत आपण तटबंदीच्या उत्तर टोकाला पोहोचतो. किल्ल्याच्या उत्तर भागात असलेली तटबंदी पुर्णपणे उध्वस्त झाली असुन किल्ल्याचा या भागात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. या भागात खाजखुजलीच्या वेली मोठया प्रमाणात असल्याने थोडे सांभाळूनच जावे लागते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच नव्याने बांधलेल्या घुमटीत मारुतीची मुर्ती दिसते. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ९५५ फुट असुन त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दोन एकर परिसरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या प्रत्येक टोकाला एक असे चार व तटाच्या मध्यभागी एक असे एकुण सात बुरुज किल्ल्याच्या तटबंदीत आहेत. यातील उत्तरेच्या टोकावरील एक बुरुज पुर्णपणे नष्ट झाला असुन उर्वरित बुरुजांची पडझड झाली असली तरी ओळखु येण्याइतपत ते शिल्लक आहेत. किल्ल्याचे बहुतांशी बांधकाम विटांनी केलेले असुन या बांधकामात वाळुमीश्रीत चुना वापरलेला आहे. तटबंदीच्या भिंतींमध्ये बंदुका व तोफांच्या माऱ्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. तटावरील चर्या विटांनी बांधलेल्या असुन त्यात सुंदर कमानी आहेत. उत्तरेकडील एका बुरुजाचे बांधकाम मात्र दगड व चुन्यात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने त्यातून वाट काढतच गडफेरी करावी लागते. तटाची फांजी काही ठिकाणी कोसळली असल्याने तटावरून सलगपणे फेरी मारता येत नाही. किल्ल्याच्या आत एक चौथरा शिल्लक असून त्यात एक तळघर दिसुन येते. इतर सर्व वास्तु मात्र काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. तापी-गडगा नदीच्या संगमाकडील एक बुरुज पाकळीच्या आकाराचा असुन या बुरुजावरुन दोन्ही नदीचे लांबवर पसरलेले पात्र नजरेस पडते. या दोन्ही बुरुजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या ���ाहण्याची सोय केलेली असुन एका बुरुजावर तोफेसाठी पाण्याचा लहान हौद बांधलेला आहे. तापी नदीच्या दिशेला असलेल्या तटबंदीत नदीच्या दिशेने एक लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या खालील भागातील नदीपात्रात काही बांधकाम केलेले दिसुन येते. येथुन बहुदा किल्ल्यावर पाणी पुरवठयाची सोय केली असावी. हि वाट घसाऱ्याची असुन वापरात नसल्याने कठीण झाली आहे. या तटबंदीला लागुनच एक कोठार आहे. आमनेरचा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत माहिती उपलब्घ नसली तरी किल्ल्याचे सध्या अस्तित्वात असलेले बांधकाम पहाता हे बांधकाम सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात करण्यात आले असावे असे वाटते. मेळघाट परगण्यात असलेला हा किल्ला तत्कालीन भौगोलिक परीस्थितीत मोक्याच्या जागेवर उभा होता. इ.स.१५७२ च्या सुमारास निजामशाहीत फिरोजशहा या सरदाराने निजामशहा विरोधात बंड केले असता निजामशहाने सय्यद मुर्तझा या सरदाराला त्याच्यावर पाठवले. त्यावेळी फिरोजशहा एलिचपूरहून पळून आमनेर चर्वी येथे आश्रयास आल्याची नोंद बुरहाने मासीर या ग्रंथात आढळते. इ.स.१५९९ मधील अकबराच्या दक्षिणेकडील स्वारीनंतर बुऱ्हानपूरचे महत्व वाढल्याने त्याच काळात हा किल्ला बांधला गेला असावा असे वाटते. त्यानंतर १७२७ ला पहिले बाजीराव पेशवे यांचा तापीकाठी तळ असल्याचे उल्लेख आढळतात. इ.स.१८१८ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे जिल्पी आमनेर किल्ल्याजवळ आल्याचे व १८१९ ला नागपूरकर आपासाहेब भोसले व ब्रिटीश यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाल्याचे उल्लेख देखील येतात. इ.स. १८५८ मध्ये इंग्रजांनी आमनेर किल्ल्याचे प्रवेशव्दार व तटबंदी उध्वस्त करून किल्ल्यातील चार तोफा काढून घेतल्या. त्यानंतर राजस्थान मधून मेळघाटात आलेल्या पोद्दार घराण्याचे वंशज विजयसिंह व जयसिंह या पोद्दार बंधूंनी इंग्रजांना मेळघाटातील वैराट, माखला, कोट इत्यादी ठिकाणे जिंकून दिल्याबद्दल इंग्रजांनी विजयसिंहाचा मुलगा फतेहसिंह याला इ.स.१८९१ मध्ये मेळघाटातील ९९० गावांची जहागिरी बहाल केली व हा परीसर फतेहसिंह व त्यांचा मुलगा खुमानसिंह यांच्या ताब्यात गेला. खुमानसिंह १९०५ पर्यंत मेळघाटच्या गादीवर असताना काही काळ आमनेर किल्ल्यावर वास्तव्यास होता. भिल्ल चळवळीतील तंट्या भिल्लवर कारवाई करण्यासाठी खुमानसिंहाने या किल्ल्याचा वापर केला.-----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/bihar/all/page-7/", "date_download": "2019-09-22T00:02:59Z", "digest": "sha1:NZRK34RLODJYID63PITVTVOEFY7MEQ53", "length": 7014, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bihar- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nबिहार ATSची मोठी कारवाई; दोन संशयित दहशतवाद्यांना अटक\nबिहार एटीएसनं मोठी करवाई केली असून दोघांना ताब्यात घेतलं आहे.\nकाँग्रेसची नववी यादी : पी. चिदंबरम यांच्या मुलाला पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी\nलोकसभा 2019: काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, अशी आहे नवी यादी\nलालूंना कशाची वाटतेय भीती \n'लोक काँग्रेस पक्षाला पाकिस्तानचा एजंट म्हणतात'\n'मी पान खाण्यासाठी थांबल्यावर जितकी गर्दी होते, तितकीच गर्दी मोदींच्या सभेला'\nमोदींचा 'इंदिरा गांधी' पॅटर्न, या स्टाईलमध्ये विरोधकांवर केला हल्लाबोल\nLIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nVIDEO: जो आग आपके दिल में है, वही आग मेरे भी दिल में है - मोदी\nबिहारचे लोक आले नाही तर महाराष्ट्रातील कारखाने बंद होतील- सुशील कुमार मोदी\nसामुहिक बलात्काराच्या घटनेनं बिहार हादरलं, वडिलांसमोर तरूणीवर अत्याचार\nसीबीआय ऑफिसरनंतर आता पोलिसांनाच अटक, VIDEO झाला व्हायरल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/bike/photos/page-2/", "date_download": "2019-09-21T23:31:49Z", "digest": "sha1:K23P3SNLW3AGI6PHKET6YJLXF5ARE3KE", "length": 4262, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bike- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nफोटो गॅलरीFeb 3, 2016\nआॅटो एक्स्पो 2016 ची सफर\nफोटो गॅलरी Feb 2, 2016\nविक्रांतचा अंश असलेली बजाजची 'V' बाईक\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2019-09-22T00:15:48Z", "digest": "sha1:CQ4B4VMIMGGSMSSS5U3WTFKOILV7R4D7", "length": 4228, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टेफानी टेलर - विकिपीडिया", "raw_content": "\n(स्टेफनी टेलर या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्टेफानी रॉक्सॅन टेलर (११ जून, इ.स. १९९१:स्पॅनिश टाउन, जमैका - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[१]\nही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ जून, इ.स. २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध खेळली.\nसाचा:वेस्ट इंडीझ संघ - २०१३ महिला क्रिकेट विश्वचषक साचा:वेस्ट इंडीझ संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक\nवेस्ट इंडीझच्या महिला क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट संघनायिका\nइ.स. १९९१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/freedom-of-speech-and-blasphemy/", "date_download": "2019-09-21T23:45:18Z", "digest": "sha1:SZQV5P54ZHLMTOUUZ4FV47ECUQ6VFSPH", "length": 32182, "nlines": 122, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा \"पाकिस्तानी कायदा\" ?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : सागर वाघमारे\nसुर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी नी इतर ग्रह हेच सुर्याभोवती फिरतात हा निकोलस कोपर्निकसचा वैज्ञानिक सिध्दांत, चर्चच्या मताच्या विरोधात जाउन प्रखरतेने आपल्या प्रबंधात मांडणाऱ्या गॅलिलीओला पाखंडी इश्वरनिंदेचा गुन्हेगार ठरवत 1633 मध्ये तरूंगात डांबण्यात आलं होतं.\nआज याचप्रकारे प्रचलित धर्ममताविरोधात भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला ईश्वरनिंदेचा गुन्हेगार ठरवत तुरूंगात डांबण्यात येणार असेल तर\nनुकताच पंजाब मधील काँग्रेस सरकारने मध्ययुगीन धर्मखुळ्यांना शोभेल असा एक प्रतिगामी कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पंजाब सरकारचा कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला.\nभारतीय दंडसंहितेत संशोधन करून धर्मग्रंथांचा उपमर्द करणार्या व्यक्तीला ईश्वरनिंदेचा गुन्हेगार पापी ठरवत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. पाकिस्तान, इंडोनेशिया, सौदी अरेबियासारख्या इस्लामी राष्ट्रांप्रमाणेच आता सेक्युलर भारतीय राष्ट्रात देखील ईश्वरनिंदा रोखणारे कायदे तयार करण्यात येणार असतील तर हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे.\nआज “अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नसावा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अर्थ आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतरांचा धार्मिक भावना दुखावणे हा नसतो” वगैरे वगैरे अतार्किक कारण देत एखाद्या व्यक्तीचा आयुष्याची, धर्मग्रंथांची, प्रचलित विचारांची चिकित्सा कशी करावी, कधी करावी, कोणत्या शब्दात करावी, करावी की न करावी याचेही काही नियम तयार करत बोलणाऱ्या लिहणाऱ्या व्यक्तिंवर कायदेशीर बंधने टाकून त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत आहे.\nभारतीय विचारवंत देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अर्थ आपल्या आपल्या सोयीनुसारच काढत आले आहेत. आमेरिके सारखं अनिर्बंध अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशात आजही कोणत्याही विचारवंताला नको आहे. फक्त सगळे बोलघेवडेच\nईश्वरनिंदा रोखणारे कायदे हे मानवी अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा नैसर्गिक अधिकारावर अतिक्रमण करणारे तर आहेतच पण या कायद्यांमुळे धार्मिक उन्माद देखील वाढतो आहे. या कायद्यांचा वापर तुच्छ राजकीय स्वा��्थासाठीही करण्यात येत आहे. धर्मवेड्यांचा उन्मादी झुंडी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याच कारण पुढे करत, कायदा स्वतःच हातात घेत संशयित ईश्वरनिंदकांना ठेचून ठेचून जिवे मारून टाकत आहेत.\nगाईला गोमाता समजून तीचा रक्षणाकर्ता तयार करण्यात आलेला “गोवंशहत्या बंदी” सारखा कायदा हा देखील एकप्रकारचा ईश्वनिंदा रोखणारा कायद्याच आहे. आज जगभरात ईश्वरनिंदा नी धर्मग्रंथांचा अपमान केल्याचे आरोप ठेवत मुक्त विचार करणार्यांना, नास्तिकांना, विवेकवाद्यांना कारावासाचा शिक्षेपासून ते देहदंडाचा शिक्षेपर्यंतचा शिक्षा देण्यात येत आहेत.\nकाही दिवसांपूर्वी चीनी वंशाचा एका इंडोनेशियन महिलेने मस्जिदवरील लाऊडस्पीकरचा आवाजा विरोधात तक्रार केल्याने इंडोनेशियन न्यायालयाने ईश्वरनिंदा केल्याचे गुन्हेगार ठरवत तिला 18 महिन्यांची, तर इंडोनेशियातच मागचा वर्षी जकार्ताचा गव्हर्नरला पवित्र कुराणाचा अपमान केल्याचे गुन्हेगार ठरवत 2 वर्षे करागृहवासाची शिक्षा सुनावण्यात आली.\n2008 मध्ये जॉर्डन देशात कवि इस्लाम समहान यांना आपल्या कविता संग्रहांमध्ये कुराणातील काही आयत वापरल्याने इश्वरनिंदेचा गुन्हेगार ठरवत 1 वर्षे कारावासची तर 2010 मध्ये असिया बिबी नावाचा पाकिस्तानी महिलेला पाकिस्तानी न्यायालयाने पैगंबर मुहम्मदांचा अपमान केल्याचे दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.\nअशाप्रकारचे अ-मानवीय अ-लोकतांत्रिक मध्ययुगीन प्रतिगामी कायदे भारतीय लोकप्रतिनिधीही धार्मिक लांगूलचालनासाठी तयार करणार असतील तर भारतीय समाजासाठीही ही एक धोक्याचीच घंटा आहे.\nसध्या नास्तिक विवेकवादी आपला वैचारिक लढा जिकंत चालले आहेत. जगभरात नास्तिकतावाद वाढत आहे. धार्मिक कट्टरवाद्यांचा मनात असुरक्षेतीची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे ते अधिकच हिंसक नी उन्मादी बनत चालले आहेत. ते शासन यंत्रणेचा मदतीने धार्मिक कायदे बनवत आपले धार्मिक विचार इतरांवर थोपवत लोकांनाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य नी आर्थिक स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.\nभारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर निर्बंध घालण्याच काम 1950 पासुनच सुरू झाले. भारतीय मुळ घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमेरिकेसारखच अनिर्बंध होतं.\n1950 मध्ये कॉम्युनिस्ट पत्रकार रोमेश थापर यांनी Cross Roads या साप्तहिकात नेहरूंच्या काही नीतींवर टीका केल्याने तत्कालीन मद्रास सरकारने त्या साप्ताहिकावर बंदी घातली. बंदी विरोधात थापर यांनी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागतीला व निर्णय त्यांच्या बाजूने दिला गेला. पण –\nसर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय फिरवण्यासाठी तात्कालिन नेहरू सरकारने 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करून भारतीय संविधानातील कलम 19(1)(a)मध्ये असणाऱ्या अनिर्बध अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार नैतिकता, देशहित इत्यादी कारण पुढे करून तो काढून घेतला.\nपुढे आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी ब्रिटिशांच्याही काळात जो “देशद्रोहाचा” गुन्हा अदखलपात्र होता त्याला दखलपात्र करून पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीची गळचेपी केली.\nजे ब्रिटिशांनाही कधी करावं वाटलं नाही ते इंदिरा गांधींजीनी केलं, हे हि विशेष नाही का\nदेशद्रोहासारखे अलोकतांत्रिक अन्यायकारी कायदे स्वतंत्र भारतात रद्दबातल ठरविण्या ऐवजी त्या कायद्यांना अधिकच कठोर बनवत राज्यसंस्थेने स्वतःचाच हातात आज प्रचंड शक्ती घेतली आहे.\nया सगळ्यांचाच परिणाम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा रक्षणात आपला देश करत असलेली खूपच खराब कामगिरी होय.\nभारतीय राज्यसंस्था सुद्धा भारतीयांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा रक्षणात अपयशीही ठरल्या आहेत नी राज्यसंस्थेने सुद्धा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर वेळोवेळी अतिक्रमण केलं आहे. पेव्ह रिसर्च सेंटरने केलेल्या एका शोध अभ्यासाने भारत देश अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा रक्षणात अतंत्य वाईट कामगिरी करत असल्याचं दाखवून दिल आहे.\nआफ्रिकेतील टांझानिया, केनिया, घाना वगैरे देशांपेक्षाही या सर्वेक्षणात आपण अतंत्य खराब निंदनीय कामगिरी करत आहोत. पण – भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परिस्थिती किती वाईट आहे हे समजण्यासाठी कुण्या संस्थेचा शोध अभ्यासाचीही गरज नाही. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आल्याची अनेक उदाहरणं देता येतील.\nलेखक,पत्रकारांचा हत्या किंवा राज्यकर्त्यांकडून त्यांचावर येणारा दबाव असू द्या, धर्मसुधारणा नी अंधश्रद्धा निर्मुलनाच काम करणारे नास्तिक विवेकवादी डॉ.दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी यांचा हत्या असू द्या की प्रसिद्ध राजकारणी नेत्या��� वंग्यचित्र काढल्याने किंवा फेसबुकवर फक्त एखादी पोस्ट लिहल्यामुळे होणारी पोलिसी कारवाई असु द्या – अशी अनेक उदाहरण देता येतील.\nकाही वर्षांपूर्वी असिम त्रिवेदी नावाचा वंग्यचित्रकार तरुणावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला अटक करणे किंवा कन्हैया कुमार या जेएनुत शिकणाऱ्या तरुणावर राजकीय शत्रुत्वातून करण्यात आलेला देशद्रोहचा आरोप नी त्याची अटक असू द्या ही अशी अनेक अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गळा घोटणारी उदाहरण देता येतील.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचं मूल्य. ते मिळविण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं रक्त देखील सांडलं.\nअतोनात यातना सोसल्या आहेत.\nआज मात्र त्याच मूल्याचं अवमूल्यन केलं जात आहे.\nस्वातंत्र्य चळवळीतील मूल्यांचं रक्षण करणे हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं आज घटनादत्त कर्तव्य आहे. पण दुर्देवाने याच कर्तव्याचं पालन होताना दिसत नाही.\nमाझा आवडता आमेरिकेन Rapper Eminem ज्याप्रकारे त्यांचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपवर आपल्या संगीतातून टिका करतो तशीच त्याच भाषेतील टिका एखाद्या मोठ्या राजकारणी व्यक्तीवर केली तर आज आम्हाला स्वतंत्र भारतदेशातही गजाआडच डांबल जाईल. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवत गीतेची चिकित्सा करताना श्रीकृष्णाला मनोरोगी ठरवून येड्याच्या इस्पितळात पाठवलं होत.\nज्याप्रकारे हिंदू धर्माची चिकित्सा कठोर कडवट भाषेत त्यांनी केली त्याचप्रकारची चिकित्सा आज घडीला स्वतंत्र भारतात डॉ आंबेडकरांनी केली असती तर देशाचा प्रत्येक न्यायालयात त्यांच्या विरोधात “आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचं” कारण पुढे करत खटले भरले गेले असते. वेगवेगळ्या कायद्यांचा हवाला देत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला असता.\nभारतीय मुळ घटनेप्रमाणेच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य पून्हा अमर्याद नी अनिर्बंध मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मला तुमचा भावना दुखावण्याचा नी तूम्हाला माझ्या भावना दुखावण्याचा अधिकार असावा. माझ्या तुमचा भावनेपेक्षा लोकांचा अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार टिकणे जास्त महत्वाचं असतं.\nदुखावलं गेलेलं मन काही काळानंतर पूर्ववतहोतं. पण अभिव्यक्तीची गळचेपी केल्याने त्या विरोधात लढणं अवघड होवून जातं. त्यात अनेक कायदेशीर नी समाजिक अडचणी येऊ लागतात.\nसमाजातील वाईट अन्याकारी गोष्टी चालूस्थितीत तशाच राहतात. अमर्याद अभिव्यक्तीचा स्वातंत्र्यांची गरज प्रत्येकाला असते.\nमानवी अधिकारांसाठी शोषणा विरूद्ध लढणार्या दलित अदिवाशी नी इतर वर्गातील शोषितांला, स्त्रीयांना या सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज असते.\nसमाजातील दांभिकतेवर नियंत्रण मिळविण्यासाठीही अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं असतं. देशाचा वैचारिक सामाजिक नी आर्थिक विकास होण्यासाठी व एक सहिष्णू संस्कृती देशात उपजण्यासाठीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनिर्बंधच असायला हवं.\nजितकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी तितकाच समाज असहिष्णु नी अज्ञानी राहतो.\nडॉ.आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी काही लोकांचा धार्मिक भावनांना ठेच पोहचते म्हणून धर्मचिकित्सा केली नसती तर येशू, मुहम्मद पैगंबर व गौतम बुद्धासारख्या महात्म्यांनी आपण कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावत आहोत म्हणून आपला काम जागीच थांबवलं असत तर\nमानवी समाजाचा प्रगतीसाठी अमर्याद अभिव्यक्तीच स्वातंत्र्य ही पूर्वअटच आहे. ब्रिटिश फिलॉसॉफर जॉर्ज बर्नाड शॉ ने म्हंटल्याप्रमाणे “All great truth begins with Blasphemies.” म्हणून इश्वनिंदेचा,इतरांचा भावना दुखावण्याचा अधिकाराचा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकारामध्ये समावेश असावा. पश्चिमेकडची राष्ट्रे पुरोगामी, सहिष्णू, आधुनिक, प्रगत नी धर्मनिरपेक्ष हे तिकडे ख्रिश्चन धर्म नी चर्च विरोधात झालेल्या मोठमोठ्या आंदोलनांमुळेच आहेत.\nअमेरिकन लोक भारतीयांपेक्षा वैचारिक नी आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत नी मॅच्यूअर त्यांचा देशात त्यांना मिळालेल्या अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्यामूळेच आहेत. त्या अमर्याद अनियंत्रित अभिव्यक्ति स्वातंत्र्यामूळे अमेरिकेत आधी चांगले विचार निर्माण झाले व त्यानंतरच त्या विचारांचा जोरावर त्यांनी त्यांची फारमोठी आर्थिक नी सामाजिक प्रगती केली आहे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← चिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य\nभारताने रोमच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं समजून घ्यायला हवीत…अन्यथा… →\nजेव्हा “फ्री स्पीच सैनिक” गुरमेहर कौर काही तरुणांच्या अभिव्यक्तीचा गळा दाबते\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\nगळ्यात पट्टे बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी\nOne thought on “अभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nमाझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याने नेहमी कोणाच्या भावनेच्या ओझ्याखाली दबुन का रहावे\nकेवळ धार्मिकच नाही तर स्वतःला पुरोगामी , डावे म्हणवणारे लोकं सुद्धा तसेच वागतात\nत्यांनी संविधानाला धर्मग्रंथ आणि शाहु फुले आंबेडकर यांना देव बनवले आहे\nकोणालाही शाहु फुले व आंबेडकर यांच्याशी असहमत होण्याचा अधिकार नाही\nसंविधानातील एखादे कलम मला नसेल पटत आणि ते मी बोलुन दाखवले तर मला लगेच संविधान विरोधी दलित विरोधी म्हटले जाते .. असिम त्रिवेदी सोबत हेच झाले .. काही शब्द हे काळानुसार चलनी शब्द असतात\nएकेकाळी धर्म निष्ठ , वर्ण धर्माश्रमी , पापभिरु हे शब्दं चलनी होते\nआता पुरोगामी , डावे , शाहु फुले आंबेडकरवादी हे शब्द चलनी शब्दं झाले आहे\nबाकि सब वोइच है\nअप्सरा- उर्वशी – आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nअसे लग्न समारंभ कदचित तुम्ही कधीही बघितले नसणार\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nजगाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी अणू हल्ले आणि दुर्घटना\nतुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया\nसाध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nइंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील\nSamsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Satara/crime-news-satara/", "date_download": "2019-09-21T23:36:33Z", "digest": "sha1:ZHJFCU7IBUPM74ZFA2XHTO4CYPI3AFJL", "length": 7015, "nlines": 44, "source_domain": "pudhari.news", "title": " गुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Satara › गुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले\nगुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले\nमुंबई येथून मालट्रक घेऊन कर्नाटककडे जात असताना महामार्गावर लिफ्ट दिलेल्या एका प्रवाशाने नागठाणे (ता. सातारा) हद्दीत ट्रकचालकाला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सोमवारी सायंकाळपर्यंत चालक गुंगीच्या धुंदीत असल्याने त्याला नेमकी माहिती देता आली नाही.\nमल्लपाड एस. कमनवर (वय 46, रा. कर्नाटक) असे ट्रकचालकाचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, मल्लपाड हा मुंबईहून ट्रक घेऊन निघाला होता. रविवारी रात्री तो आनेवाडी टोलनाका येथे आल्यानंतर त्याला एका प्रवाशाने लिफ्ट देण्याची विनंती केली. ट्रक घेवून दोघेही नागठाणे येथे आल्यानंतर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले.\nदोघांनीही जेवण केल्यानंतर चालक मल्लपाड हे हात धुण्यासाठी गेले. तोपर्यंत त्या प्रवाशाने हॉटेल चालकाकडून लस्सी घेतली. प्रवाशाने चालकाला ती घेण्यास आग्रह करुन पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघेही ट्रकमध्ये आल्यानंतर चालक मल्लपाड याला गुंगी आली. सोमवारी सकाळी ट्रक चालकाला जाग आल्यानंतर खिशातील पैसे, ऐवज नसल्याचे लक्षात आले. लस्सी पिल्यानंतर गुंगी आली व त्यानंतर संबंधित प्रवाशाने लुटल्याचे लक्षात आले.\nघडलेल्या घटनेनंतर ट्रक चालकाने स्थानिकांच्या मदतीने बोरगाव पोलिस ठाणे गाठले मात्र चालकाची प्रकृती अस्थिर झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुंगी उतरली नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे अद्याप घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि ख���लील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%88_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2019-09-22T01:03:17Z", "digest": "sha1:NUHQN65E7GZ72RZAHPOQCKTKUVZYJ54U", "length": 2739, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शई होप - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nशई डियेगो होप (१० नोव्हेंबर, १९९३:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nपूर्ण नाव शई डियेगो होप\nजन्म १० नोव्हेंबर, १९९३ (1993-11-10) (वय: २५)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nनाते काइल होप (भाऊ)\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nयाचा भाऊ काईल होपसुद्धा वेस्ट इंडीझकडून क्रिकेट खेळतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २० डिसेंबर २०१७, at १९:४०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-09-21T23:25:14Z", "digest": "sha1:MQRESZU77F4ALWULNV3C33O2WNLARMZA", "length": 5513, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंध्र प्रदेशमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १४ उपवर्ग आहेत.\n► अनंतपूर जिल्हा (८ प)\n► कडप्पा जिल्हा (४ प)\n► कुर्नूल जिल्हा (४ प)\n► कृष्णा जिल्हा (६ प)\n► गुंटुर जिल्हा (८ प)\n► चित्तूर जिल्हा (६ प)\n► नेल्लोर जिल्हा (३ प)\n► पश्चिम गोदावरी जिल्हा (४ प)\n► पूर्व गोदावरी जिल्हा (७ प)\n► प्रकाशम जिल्हा (४ प)\n► वायएसआर कडप्पा जिल्हा (१ प)\n► विजयनगर जिल्हा (७ प)\n► विशाखापट्टणम जिल्हा (१ क, ३ प)\n► श्रीकाकुलम जिल्हा (२ क, ६ प)\n\"आंध्र प्रदेशमधील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:आंध्र प्रदेश - जिल्हे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २००६ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrovision-organic-animal-farms-benefit-birds-nesting-agricultural", "date_download": "2019-09-22T00:22:51Z", "digest": "sha1:A4QG7GTZLWBJDWWIJZKZTYT5CXMV4UG2", "length": 17495, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrovision, Organic animal farms benefit birds nesting in agricultural environments | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या जैवविविधतेसाठी उपयुक्त\nसेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या जैवविविधतेसाठी उपयुक्त\nबुधवार, 22 मे 2019\nफिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील संशोधनामध्ये सेंद्रिय पद्धतीच्या पशुपालनामुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच कृषी क्षेत्रामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिले जाणारे अनुदानाचा चांगला परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येईल.\nफिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील संशोधनामध्ये सेंद्रिय पद्धतीच्या पशुपालनामुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच कृषी क्षेत्रामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिले जाणारे अनुदानाचा चांगला परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येईल.\nफिनलँडसह युरोपमध्ये कृषी क्षेत्रातील पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी पक्ष्यांची जैवविविधता टिकवण्यासाठी कृषी- पर्यावरण अनुदानाचा पर्याय पुढे आला आहे. जैवविविधतेचे महत्त्व शास्त्रज्ञांसह सामान्यांपर्यंत जाणवू लागले आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाची उपलब्धता करण्यासाठी कृषी क्षेत्र ��ाढत जात आहे. अशा वेळी कृषी क्षेत्रामध्येच जैवविविधता वाढविण्यासाठी युरोपीय संघाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कृषी क्षेत्राला अनुदान देण्याचे नियोजन केले जात आहे. पर्यावरणाला उपयुक्त ठरेल, अशाप्रकारे कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. अशा पद्धतींचा शोध घेण्यासाठी फिनलँडमध्ये हेलसिंकी विद्यापीठामध्ये इरिना हेरझॉन यांनी संशोधन केले आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या सेंद्रिय शेती, पशुपालन यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला आहे.\nफिनलॅंड येथील बहुतांशी सेंद्रिय शेतांमध्ये उन्हाळ्यात मुक्त संचार पद्धतीने पशुपालन केले जाते. कुरणांमध्ये उपलब्ध असलेल्या गवतांच्या विविधतेसोबतच कीटकांनाही त्याचा फायदा होत आहे. जनावरांच्या शेणांमुळे वनस्पतींच्या प्रजातींसाठी खतांची उपलब्धता होत आहे. अशा शेतामध्ये कीटकांची वाढलेली संख्या पक्ष्यांना आकर्षित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी माहिती देताना हेलसिंकी विद्यापीठांतर्गत कार्यरत फिनिश म्युझियम ऑफ नॅटरल हिस्ट्री लेमाऊस येथील संशोधक अलेक्सी लेहिकोईनेन यांनी सांगितले, की फिनलँडमध्ये कॉमन स्वॉलो आणि हाऊस मार्टिन यांसारख्या पक्ष्यांची संख्या अत्यंत कमी झाली असून, या प्रजाती धोक्यामध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती आणि पशुपालन यांचे एकत्रीकरण अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे अभ्यासामध्ये दिसून आले आहे. दैनंदिन गरजांसाठी सेंद्रिय उत्पादनांची खरेदी करण्याच्या साध्या उपायांनीही सेंद्रिय शेती आणि जैवविविधता यांच्या वाढीला फायदा होऊ शकतो.\nकृषी, पर्यावरण आणि हवामानविषयक अनेक अनुदानांची सांगड सेंद्रिय पशुपालनांशी घातल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. यासाठी करांमध्ये योग्य त्या सवलती देण्यासोबतच सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्रीला चालना दिली पाहिजे. यातून शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेती फायद्याची होणार असल्याने पर्यावरण, हवामान आणि जैवविविधता यासाठी विन विन परिस्थिती तयार होईल.\nजैवविविधता पर्यावरण environment फिनलॅंड खत fertiliser विषय topics ऊस लेह हवामान organic animal\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, ज��. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहित��ची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-46279093", "date_download": "2019-09-22T00:05:39Z", "digest": "sha1:ZBE2HVDUI5HWJ7RYRS7YZ3MZADFKA5ZU", "length": 6721, "nlines": 113, "source_domain": "www.bbc.com", "title": "तुम्हाला माहितेय लठ्ठपणाही ठरू शकतो कॅन्सरचं कारण - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nतुम्हाला माहितेय लठ्ठपणाही ठरू शकतो कॅन्सरचं कारण\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nआपल्या शरीरातील काही पेशी कॅन्सरला मारक ठरू शकतात. लठ्ठपणामुळे त्या पेशीचा मार्ग बंद होतो आणि त्या काम करणं थांबवतात.\nब्रिटनमध्ये धुम्रपानानंतर लठ्ठपणा कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण आहे. यावर लवकरच उपाय शोधला जाईल असं तज्ज्ञांना वाटतं.\nटीनएजर्समध्ये लठ्ठपणा दसपट वाढला\nलठ्ठपणा कमी करता करता तिनं कमावले सिक्स पॅक अॅब्स\nऐका हो ऐका : आपलं अर्ध शरीर माणसाचं नाही म्हणे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ तुमचं पोट 'साफ' ठेवण्यासाठी काय करायला हवं\nतुमचं पोट 'साफ' ठेवण्यासाठी काय करायला हवं\nव्हिडिओ जेव्हा मासिक पाळीची उत्पादनंही परवडत नाहीत... - व्हीडिओ\nजेव्हा मासिक पाळीची उत्पादनंही परवडत नाहीत... - व्हीडिओ\nव्हिडिओ 'मी कोणाला दोष देऊ तालिबानला की सरकारला\n'मी कोणाला दोष देऊ तालिबानला की सरकारला\nव्हिडिओ अफगाणिस्तान: 'मी माझ्या हाताने मुला-नातवंडांना मूठमाती दिली'\nअफगाणिस्तान: 'मी माझ्या हाताने ��ुला-नातवंडांना मूठमाती दिली'\nव्हिडिओ अफगाणिस्तानात 31 दिवसांत हिंसाचाराचे 2 हजार 307 बळी\nअफगाणिस्तानात 31 दिवसांत हिंसाचाराचे 2 हजार 307 बळी\nव्हिडिओ चंद्रपुरातल्या तरुणींचं दारुबंदीवर नेमकं काय म्हणणं आहे\nचंद्रपुरातल्या तरुणींचं दारुबंदीवर नेमकं काय म्हणणं आहे\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/assembly-elections/120349/", "date_download": "2019-09-22T00:05:59Z", "digest": "sha1:IZC5MPKX2ONJARIXFE5U6OE4OYNNYDB4", "length": 9222, "nlines": 99, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Assembly elections", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई भाजपकडे वॉशिंग नाही, तर खास डॅशिंग रसायन\nभाजपकडे वॉशिंग नाही, तर खास डॅशिंग रसायन\nमुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. सर्वाधिक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह स्थानिक पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हा मुद्दा पकडत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टिप्पणी करताना ‘भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात’, असा प्रश्न विचारला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nआम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भुसावळ इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच ‘भाजपमधील मेगा भरतीची काळजी करण्या-ऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगा गळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी विरोधी पक्षांना दिला.\nनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येत आहेत. विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही’, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. राजकारणात माझी बांधिलकी कायम माझ्या मतदारसंघाशी राहिली आहे. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर पेन जबाबदार कसा असू शकतो, असे विचारत मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणार���यांना प्रत्युत्तर दिले. लोकसभेच्या आधी विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत होते. परंतु, त्याचा काही उपयोग होणार नाही, हे आता जयराम रमेश, अभिषेक मनु सिंघवी यांना कळून चुकले आहे. ही गोष्ट लवकरच राज्यातील नेत्यांनाही कळेल, असेही फडणवीस म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार २५ ऑगस्ट ते शनिवार ३१ ऑगस्ट\nमाजी केंद्रीय अर्थमंत्रीअरुण जेटली यांचे निधन\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nजेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा\n…तर प्राध्यापकांना पदोन्नतीला मुकावे लागेल\nशिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात\nघोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2019-09-21T23:33:59Z", "digest": "sha1:WM4M44BIY3LP2TMHTKEGS23VQWZJHAMT", "length": 5406, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झावी मार्टीनेझ - विकिपीडिया", "raw_content": "\nझावी मार्टीनेझ युएफा १९ वर्षांखालील स्पर्धा खेळतांना\n२ सप्टेंबर, १९८८ (1988-09-02) (वय: ३१)\n१.९० मीटर (६ फूट ३ इंच)\nओसासूना ब ३२ (३)\nॲथलेटिक बिल्बाओ २०१ (२२)\nस्पेन १७ ५ (०)\nस्पेन १९ ५ (०)\nस्पेन २१ २४ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:०६, १४ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेख��चा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/118", "date_download": "2019-09-21T23:26:45Z", "digest": "sha1:GXAYASBFAFEJO75ISXFIAFN7GAHPLYYC", "length": 17186, "nlines": 154, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१२ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी\nखरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे.\n\"आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...\",\n\"मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...\",\nRead more about ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी\nवसंत कानेटकरांच्या 'गाठ आहे माझ्याशी' या नाटकातला एक प्रवेश. विश्वजित हा एक नामांकित वकिल आणि त्याच्या घरातला जुना नोकर पठ्ठे ही दोन पात्रं स्टेजवर आहेत. या दोघांनी सकाळीच बुद्धिबळं खेळायला सुरुवात केली होती, पण त्यानंतर डाव अर्धवट टाकून विश्वजित कोर्टात गेला होता. आता तो संध्याकाळी परतलेला आहे, आणि खेळ पुन्हा सुरू होण्याच्या बेतात आहे.\nपठ्ठे: (गडबडून) डाव पुढे चालू करायचा साहेब\n मी काय तुझ्यापुढं आरती ओवाळून घ्यायला बसलोय\nबाळूगुप्ते आमच्या चाळीत रहायचा. चाळ चांगली मोठी होती आणि आमचं बिऱ्हाड त्यांच्यापासून तसं लांबचंच. रोज ज्यांच्या घरांतून मुक्तपणे फिरायचं, रोज जे लायनीत भेटतात, ज्यांच्याकडे वाटीभर साखर उसनी घ्यायला जायचं किंवा 'कोण आलंय त्यांच्याकडे' म्हणून कान टवकारायचे त्या शेजारपाजाऱ्यांपलिकडे. बराच पलिकडे. बरखा ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जाताना अमोघला बोलवायचं असेल तेव्हा कधी गॅलरीत दिसायचा. पण तरीही त्याच्याविषयीच्या काही आठवणी ताज्या आहेत. विशेषतः त्याने माझे दोन भ्रमनिरास केले, ते तर मी कधीच विसरू शक���ार नाही. त्यातल्या पहिल्यातून मला निदान काहीतरी शिकायला तरी मिळालं.\nअभिवाचन - बरेच काही उगवून आलेले\nRead more about अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले\nग्युटेनबर्ग. आधुनिक छपाईचा जन्मदाता. १४३९ किंवा त्या आसपास कधीतरी, आपलेच अनेक वेगवेगळे शोध एकत्र करून मोठ्या प्रमाणावर छापील पुस्तकांचं उत्पादन करायला सुरूवात केली. आणि जगाला ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या महाप्रचंड दालनाचं दार प्रथम उघडून दिलं.\nRead more about माध्यमांचा बदलता नकाशा\nसिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती\nसिनेमाच्या बाबतीत एकंदरीत तंत्रज्ञानामुळे झालेला बदल प्रचंड आहे. एके काळी सिनेमा बघण्याचा आणि दाखवण्याचा फॉर्म्युला खूपच सोपा होता. ३५ एमेम फिल्मची रिळं थिएटरमध्ये पोचवायची, खेळ लावायचा आणि लोकं बघायची. टीव्ही आल्यावर त्यात थोडा बदल झाला. म्हणजे सिनेमा काढला की आधी थिएटरमध्ये आणि नंतर तो टीव्हीवर सादर करायचा. त्यानंतर स्टोअरेज मीडियाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. व्हिडियो कॅसेट्स आल्या. त्यानंतरचा प्रवास कॅसेट, व्हीसीडी, डीव्हीडी, ब्लूरेज ते ऑनलाइन. टीव्हीचंही माध्यम बदललं. एके काळी दूरदर्शन किंवा प्रादेशिक टीव्ही होता. तो जाऊन सॅटेलाइट टीव्ही आला.\nRead more about सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती\nही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार\nमी वृत्तपत्र व्यवसायात, पत्रकार म्हणून आले तेव्हा काँप्यूटर, इंटरनेट या गोष्टी दृष्टिपथात नव्हत्या. गेल्या दहाबारा वर्षांत जो बदल झाला त्याची मी साक्षीदार. दहा वर्षांपूर्वी जे होतं त्यापेक्षा जमीन अस्मानाचा फरक झाला आहे. विशेषतः स्थानिक वर्तमानपत्रांसाठी. मोठ्या वर्तमानपत्रांच्या बाबतीत त्यांचा वाचकवर्ग पटकन ऑनलाइन आला. लोकमतच्या बाबतीत ४० ते ४५ टक्के लोकांकडे इंटरनेट नाही. हा फरक काही साध्या गोष्टींतून दिसून येतो. उदाहरणार्थ, वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये लेखकाशी संपर्कासाठी इमेल देण्याची पद्धत असते. पण नुसतं तेवढं करून पुरेसं ठरत नाही हे आमच्या लक्षात आलं.\nRead more about ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार\n\"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो\" - कुमार केतकर\nऐसी अक्षरेः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माध्यमांचा स्फोट झालेला आहे. यामुळे संपूर्ण माध्यमांचं विश्व, त्याचा नकाशा सतत बदलता राहिलेला आहे. या बदलत्या चित्राचा एकंदरीत परिणाम काय झाला आहे\nRead more about \"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो\" - कुमार केतकर\nवाचकासह रचलेली तीनोळी :\nसुरुवात करण्यास \"*\" वर टिचकी द्यावी. पहिली ओळ दिसेल. ओळीतील भावलेल्या कुठल्याही शब्दावर टिचकी द्यावी. त्या शब्दाच्या निवडीनुसार पुढची ओळ दिसेल. मग नव्या ओळीतील भावलेल्या कुठल्याही शब्दावर टिचकी मारून निवडीनुसार अखेरची ओळ दिसेल. कुठल्याही टप्प्यावरून पुन्हा पहिल्या ओळी कडे जायचे असल्यास \"*\" वर टिचकी मारावी.)\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=10228", "date_download": "2019-09-22T00:26:56Z", "digest": "sha1:G4BGJ7C6GGMTO4TITTBPASJORLU7JL5Z", "length": 23158, "nlines": 164, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाड्यातील गारगाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » वाड्यातील गा��गाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम\nवाड्यातील गारगाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम\nपुनर्वसनाकरिता मोठ्या पॅकेजची तरतूद\nविस्थापितांचे वाडा तालुक्यातच पुनर्वसन\nप्रतिनिधी/वाडा, दि. 11 : मुंबई शहराची वाढती तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई व पिंजाळ धरणांपैकी मुंबई महापालिकेने गारगाई धरणाला अग्रक्रम दिला असून या प्रकल्पामधील विस्थापितांकरिता नोकरीसह लाखो रुपयांचे पॅकेज महापालिका देणार असल्याचे नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व धरणामुळे विस्थापित होणार्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांगण्यात आले. राज्यात विविध प्रकल्पांना प्रकल्प बाधितांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन महापालिकेने प्रकल्पग्रस्तांचे समाधान करण्यावर भर दिला असल्याचे बोलले जात आहे.\nमुंबई शहराकरिता भविष्यात पाण्याचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा भासू शकतो. दरवर्षीच्या पावसाच्या अनियमिततेमुळे पाणी कपातीचे संकट महापालिकेवर ओढवत असते. त्यामुळे गत तीस वर्षापूर्वीपासून प्रस्तावित असलेल्या गारगाई आणि पिंजाळ धरणाच्या प्रकाल्पांचे महत्व वाढले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर युद्धपातळीवर या प्रकल्पांबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी मागील आठवड्यात महापालिकेच्या अधिकार्यांसह पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे आणि अन्य अधिकार्यांसोबत मोडकसागर धरणावरील विश्राम गृहात महत्वाची बैठक घेत गारगाई प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे सूतोवाच केले होते.\nगारगाई प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तीळमाळ, खोडदे, फणसगाव आणि मोखाडा तालुक्यातील आमले ही महसुली गावे बाधित होत असून सुमारे सहाशेहून अधिक आदिवासी कुटुंब विस्थापित होत आहेत. ही गावे वनक्षेत्रातील असल्याने त्यांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातच करावे अशी प्रकल्प बाधितांची मागणी असल्याने त्यांचे पुनर्वसन तालुक्यातील वनक्षेत्रातच करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्याकरिता वाडा तालुक्यात वनविभागाकडील जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नारनवरे यांनी प्रकल्प बाधितांसोबत वाड्यात एक बैठक घेऊन देवळी गावालगतच्या सुमारे सहाशे हेक्टर क्षेत्र असलेल्या वनजमिनीची पाहणी केली. ही जमीन प्रकल्पग्रस्त नागरिकांनीही पसंत केल्याने या जागेत पुनर्वसन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.\nप्रकल्पांना होणारा विरोध लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त परदेशींनी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेत नोकरी, नुकसान भरपाई म्हणून घरासाठी 10 लाख रुपये, नावे असलेल्या जमिनीच्या बदल्यात जमिनीबरोबरच शासकीय बाजारमूल्याच्या चार पट दराने रक्कम, 18 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या नावे 15 लाख रुपयांची मुदतठेव, असे घवघवीत पॅकेज ठेवल्याने या प्रकल्पास कोणतीही बाधा न येता कित्येक वर्ष चर्चेत असलेला गारगाई प्रकल्प अल्पावधीतच मार्गी लागेल अशी चिन्हे आहेत.\nआम्हा प्रकल्प बाधित ग्रामस्थांना पुनर्वसन म्हणून दिला जाणारा मोबदला, वाडा शहरानजीक दिली जाणारी वनजमिन या सर्व गोष्टी समाधानकारक असून लवकरच आमच्या गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण होणार असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत.\n-गणपत दोडे, माजी सरपंच व प्रकल्पबाधीत\nपुनर्वसन मोबदल्यातील ठळक बाबी\n1) कुटुंबाला 10 लाख\n2) कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी\n3) प्रत्येक कुटुंबाला अडीच हेक्टर जमीन\n4) भूमिहीन कुटुंबाला 1 हेक्टर जमीन\n5) नोकरी नको असलेल्या कुटुंबाला एक रक्कमी 5 लाख अथवा वीस वर्षापर्यंत पेंशन योजना\n6) स्थावर मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार मोबदला\n7) जमिनीची शासकीय बाजारमूल्याच्या चौपट दराने खरेदी\n8) जमीन खरेदीच्या बाजारमूल्याच्या 25 टक्के रक्कम अधिक बोनस\n9) एका वर्षासाठी निर्वाह भत्ता 30 हजार\n10) पुनर्वसनासाठी वाहतूक भत्ता 50 हजार\n11) गुरांचे गोठे, दुकान यासाठी 25 हजार\n12) ग्रामीण कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी 25 हजार\n13) पुनर्वसन भत्ता 50 हजार\n14) 18 वर्षाखालील मुलांच्या भविष्यासाठी 15 लाख बँक खात्यात ठेवणार\nपुनर्वसनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती\n1) प्राथमिक आरोग्य केंद्र\n2) शेतीसाठी सिंचन योजना व स्वतंत्र पाणी योजना\n3) या सिंचन योजनेच्या पाणी योजनेचे पाणी व वीज कर पुढील 20 वर्ष महापालिका भरणार\n14) पशू वैद्यकीय दवाखाना\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यां��रील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nPrevious: मोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून\nNext: वाड्यात सर्पदंशाने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभा���डवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/ghar-more-pardesiya-madhuri-alia-jugalbandi/77638/", "date_download": "2019-09-22T00:03:59Z", "digest": "sha1:MOSRX47A2J73IIOAGRN24L6RQ2BRQTFN", "length": 8450, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ghar more pardesiya : madhuri alia jugalbandi", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर मनोरंजन Kalank song: माधुरी- आलियाची अप्रतिम जुगलबंदी\nKalank song: माधुरी- आलियाची अप्रतिम जुगलबंदी\nबहुचर्चित ‘कलंक’ चित्रपाटाचं पहिलं-वहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘घर मोहे परदेसीया’ असे या गाण्याचे बोल असून, या गाण्यामध्ये माधुरी दिक्षीत आणि आलिया भट्ट यांच्या नृत्याची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते. या गाण्याला श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या सुंदर आवाजाची साज लाभली आहे. बॉलीवूडमधील सध्याची अघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आणि कमालीची नृत्यांगना माधुरी दिक्षीत यांची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतल्याचं चित्र दिसत आहे. युट्यूबसह सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा प्रचंड पाऊस पडत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘कलंक’चा टिझर रिलीज झाला होता. टिझरमध्ये एकाहून एक कलाकारांची दमदार झलक पाहिल्यानंतर, चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली होती. अशातच आता या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे.\n‘घर मोहे परदेसीया’ या गाण्यात अभिनेता वरुण धवनचीही झलक पाहायला मिळते. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकलेल्या आलियाने तिच्या कथ्थकनेही सगळ्यांना घायाळ केलं आहे. आलियाच्या दिलखेचक अदा आणि नृत्यावरील हुकुमत प्रेक्षकांना गाण्याच्या शेवटापर्यंत खिळवून ठेवते. ‘कलंक’ चित्रपटात वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त असे एकाहून एक तगडे कलाकार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा कलंक प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्��ॉईड अॅप डाऊनलोड करा\nहृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली लाखो रुपयांची चोरी\nरेल्वे प्रवासामुळे शरीरासह मानसिक ताणही वाढतोय\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसलमान सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा\nअपना Time आएगा… गली बॉय निघाला ऑस्करला\nअभिनेता अजय पूरकर साकारणार ‘या’ शूरवीराची भूमिका\nVideo: करीना कपूरने केला हटके स्टाईलने बर्थडे सेलिब्रेट\nकलम ३७७ रद्द; ‘माझ्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस’\nदीपिकाच्या घरी येणार नवा पाहुणा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/lok-sabha-election-2019-post-drubbing-churning-begins-in-congress-as-resignations-pile-up-on-rahul-gandhis-office-aku-376916.html", "date_download": "2019-09-22T00:13:31Z", "digest": "sha1:DAIO74KP5WZGAQCXMW6ZEEEDBGKB5KW5", "length": 18831, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निवडणूकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये राजीनाम्यांचा पाऊस,lok-sabha-election-2019-post-drubbing-churning-begins-in-congress-as-resignations-pile-up-on-rahul-gandhis office | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनिवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये राजीनामा पत्रांचा पाऊस\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\nनिवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये राजीनामा पत्रांचा पाऊस\nमहाराष्ट्रात काँग्र���चे प्रदेशाध्य अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचा प्रभारी मल्लिकार्जुन खरगे या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.\nनवी दिल्ली 24 मे : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार हादरा बसलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाच त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात पराभव झाला. उत्तर प्रदेशात त्यांना फक्त आपलं खातं उघडता आलं. तर अनेक राज्यांमध्ये त्यांना शुन्यावर बाद व्हावं लागलं. पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे.\n2014 च्या पराभवानंतर काँग्रेस सावरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी आपल्या स्वभावात बदल करत आक्रमक रुप धारण केलं होतं. त्यामुळे काँग्रेस भाजपला कडवी झुंझ देईल असं चित्र निर्माण झालं होतं. राफेलच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि चौकिदार चोर है ही घोषणा गाजल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असंही बोललं जात होतं. मात्र या कुठल्याही मुद्याचा परिणाम झाला नाही.\nया निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. महाराष्ट्रात तर अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते पराभूत झाले. त्यामुळे विविध पदांवर असलेल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवायला सुरुवात केलीय. विविध राज्यांचे पक्षाध्यक्ष, प्रचार प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपले राजीनामे राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडे पाठवले आहेत.\nतर पक्षाची जबाबदारी घेत खुद्द राहुल गांधी हेच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असंही बोललं जातंय. पराभवाच्या कारणांची चर्चा करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसची बैठक होणार असून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.\nप्रियंका गांधींचा प्रभाव नाही\nउत्तर प्रदेशासोबतच प्रियंका गांधी यांनी पंजाब, हरियाणा, आसाम आणि दिल्लीत प्रचार केला. उत्तर प्रदेशात त्यांनी 12 जागांवर प्रचार केला. त्यातल्या 11 जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. फक्त रायबरेलीची जागा त्यांना वाचवता आली. आसाममधल्या सिलचर, हरियाणातल्या अंबाला, हिस्सार आणि रोहतकमध्ये त्यांनी प्रचार केला. या सर्व जागांवर काँग्रेसचा पराभव झाला.\nसगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अमेठीत खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला. काँग्रेसने उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 67 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला फक्त रायबरेलीची एक जागा जिंकता आली. तिथेही सोनिया गांधी उभ्या असल्याने आणि सपा-बसपाने ती जागा सोडल्याने काँग्रेसला किमान खातं उघडता आलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2019-09-21T23:45:50Z", "digest": "sha1:E2ZK4C373MBQNV3CL5IT73HXOJOXV3A2", "length": 8523, "nlines": 63, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अक्टोबर १३ - Wikipedia", "raw_content": "\nअक्टोबर १३ ग्रेगोरियन पात्रोया छन्हु ख थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक झाकात थ्व कथं दु:\n५४ - निरो रोमन सम्राट पदय् बहाल\n१८१२ - १८१२या युद्ध - सर सर आइज्याक ब्रोकया नेतृत्त्वया ब्रिटिश सेनां अमेरिकन सेनायात क्यानाडा त्याये मब्युगु\n१८८४ - ग्रीनविच, इङ्ग्ल्याण्डयात युटीसीया मध्य समयया देशान्तरया रुपय् पलिस्था\n१९२३ - टर्कीं थःगु राजधानी इस्तानबुलं अङ्काराय् हिलाछ्वःगु\n१९४३ - द्वितीय विश्व युद्ध - इटलीइ एलाइड फोर्सेस समर्थित सरकारं युद्धय् थःगु पक्ष हिला जर्मनी विरुद्ध युद्ध घोषणा\n१९४४ - द्वितीय विश्व युद्ध - लाल सेनातेसं [लाल्भिया]]या राजधानी रिगा कब्जा\n१९४६ - फ्रासय् न्हुगु संविधान अंगिकार\n१९७२ - एरोफ्लोटया इल्युशिन आइ.एल. ६२ विमान मस्कोय् दुर्घटनाग्रस्त\n१९७२ - उरुग्वेयन एयर फोर्स फ्लाइट ५७१या विमान चिली व अर्जेन्टिनाया सीमानाय् एण्डेज पर्वतश्रृङ्खलाय् दुर्घटनाग���रस्त डिसेम्बर २३इ उद्धार जूबिले ४५य् १६ मनु जक्क म्वाःगु\n१९७६ - बोलिभियाया बोइङ ७०७ मालवाहक विमान सान्टा क्रुज, बोलिभियाय् दुर्घटनाग्रस्त विमानया १०० मनु मदूगु\n१९७७ - प्यालेस्टाइनया आतङ्ककारीतेसं लुफ्तहंसा फ्लाईट १८१यात अपहरण याना विमान सोमालियाय् यंकूगु\n१९८३ - अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (ए.टी. एण्ड टी) कम्पनीं अमेरिकाया न्हापांगु सेलफोनया यंत्रणा न्ह्यथंगु\n७०९ - कोनिन, जपानी सम्राट\n१८६४ - टेड टेलर, इंग्लिश क्रिकेट कासामि\n१८७७ - बर्नार्ड बोसान्केट, इंग्लिश क्रिकेट कासामि\n१८७७ - भुलाभाई देसाई, पण्डित व भारतया स्वातन्त्रता सेनानी\n१९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता\n१९२५ - मार्गरेट थ्याचर, संयुक्त अधिराज्यया प्रधानमन्त्री\n१९४१ - जन स्नो, इंग्लिश क्रिकेट कासामि\n१९५६ - अनुरा रणसिंघे, श्रीलङ्काली क्रिकेट कासामि\n१९६४ - पेट्रस स्टिफन्स वा फ्यानी डिभिलियर्स, दक्षिण आफ्रिकाया क्रिकेट कासामि\n१९७१ - हितेश मोदी, केन्याया क्रिकेट कासामि\n५४ - क्लाउडियस, रोमन सम्राट\n१७०६ - इयासस, इथियोपिया]]या सम्राट\n१८२५ - मेक्सिमिलियन प्रथम बभेरियाया जुजु\n१९११ - भगिनी निवेदिता,(मार्गारेट नोबल).स्वामी विवेकानन्दया शिष्याभारतीय संस्कृति व स्वातन्त्रताया कार्यकर्ता\n१९८९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक\n२००३ - बर्ट्राम ब्रोकहाउस, नोबेल सिरपा त्यामि क्यानेडियन भौतिकशास्त्री\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 13 October\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-circulation-through-tankers-status-nanded-maharashtra-19548", "date_download": "2019-09-22T00:17:13Z", "digest": "sha1:NNM6HX4OQXWMBOI7EVQCB62JMW3JRJPI", "length": 14314, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water circulation through tankers status, nanded, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठा\nनांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठा\nमंगळवार, 21 मे 2019\nनांदेड ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यतील १२ तालुक्यांतील ८० गावे आणि ६७ वाड्या, तांडे मिळून एकूण १४७ लोकवस्त्यांना १२१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.\nनांदेड ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यतील १२ तालुक्यांतील ८० गावे आणि ६७ वाड्या, तांडे मिळून एकूण १४७ लोकवस्त्यांना १२१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.\nजिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत पाणीटंचाई आहे. परंतु मुखेड, लोहा, नांदेड, कंधार या चार तालुक्यांसह देगलूर, उमरी, भोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, नायगाव या १२ तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या तालुक्यातील ८० गावे आणि ६७ तांडे, वाड्यांवरील ग्रामस्थांना ९ शासकीय आणि ११२ खासगी अशा एकूण १२१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवरील उपाययोजनाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत १८२४ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६८२ गावे आणि ५७ वाड्यांवरील ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आ��े आहे.\nसर्व तालुक्यांत ७६६ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. त्यापैकी ५१८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ११ ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. ५०७ ठिकाणी कामे सुरू आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजनांचे ९२ पैकी ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. सर्व कामे सुरू आहेत. विशेष नळयोजनांच्या २०९ प्रस्तावांपैकी १९४ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. एका ठिकाणचे काम\nपूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत.\nनांदेड पाणीटंचाई महसूल विभाग\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात ��ंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-09-22T00:02:12Z", "digest": "sha1:MBKOGUGPP5VUVFVCG5Z7ZZ3B6YOEI54O", "length": 3045, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेफर्टला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नेफर्ट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nNEFERT (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://naukariz.com/", "date_download": "2019-09-22T00:14:28Z", "digest": "sha1:JS6MEYPXR5LYIZX2SHK45DPCH346TOP7", "length": 3424, "nlines": 84, "source_domain": "naukariz.com", "title": "Naukariz – Job Portal", "raw_content": "\nBombay High Court (BHC) मुंबई उच्च न्यायालय – विधी लिपीक पदे भरती\nएकूण पदे : 51\nवयोमर्यादा : 21 वर्षे ते 30 वर्षे\nअंतिम दिनांक : 1 ऑक्टोबर 2019\nArmy Recruitment Rally Chandrapur आर्मी सैन्य भरती मेळावा, चंद्रपूर\nअकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांकरिता\nसैन्य मेळावा दि.12 ऑक्टोबर 2019 ते 23 ऑक्टोबर 2019 या कालावधी मध्ये आहे.\nएकूण पदे : भरपूर\nशैक्षणिक पात्रता : आठवी / दहावी / बारावी / संबंधित पदवी / D.Pharm / B.Pharm\nअंतिम दिनांक : 26 सप्टेंबर 2019 (अर्ज सुरुवात दि.13 ऑगस्ट 2019)\nडिप्लोमा (Mechanical / Electrical) भरती रांजणगाव MIDC पुणे\nरांजणगाव MIDC पुणे येथे डिप्लोमा (Mechanical / Electrical) शिक्षण झालेली फ्रेशर व अनुभवी पदे भरती चालू आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील Enquire फॉर्म सोबत Resume Attach करावा.\nwww.naukariz.com यावरती जाहिरात पाहणे व अर्ज भरणे\nतुम्ही Login असल्याशिवाय सर्व जाहिराती तसेच अर्ज भरू शकत नाही. आत्ता सध्या एकूण चालू असलेल्या जाहिराती Job Count मधील काउंट नुसार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/main-story-what-can-the-politicians-do-for-the-soldiers/", "date_download": "2019-09-21T23:50:15Z", "digest": "sha1:BMM27SCHRDDBSCJP35KSMPHJSMD7K4H7", "length": 32638, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेन स्टोरी : राजकारण्यांना सैनिकांसाठी काय करता येईल? | Dainik Prabhat", "raw_content": "\nमेन स्टोरी : राजकारण्यांना सैनिकांसाठी काय करता येईल\nहेमंत महाजन (निवृत्त ब्रिगेडियर)\nपुलवामामधील हल्ल्यानंतर देशभरातून राष्ट्रभक्तीची भावना जोमाने पुढे आली आहे. विविध मार्गांनी निषेध, संताप आणि शोक व्यक्त होत आहे. ही राष्ट्रभावना अशीच तेवत राहिली पाहिजे. तथापि, जीवाची बाजी लावून देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या ज्या जवानांसाठी, सैन्यासाठी हे केले जात आहे त्यांना खऱ्या अर्थाने अधिक बळ द्यायचे असेल राजकीय पक्षांनी काही प्रमुख गोष्टी अग्रक्रमाने करायला हव्यात. यासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. त्यांविषयी…\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील राजकीय पक्षांनी जाहीरपणाने दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये सैन्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन दिले. याचा नेमका अर्थ काय, राजकीय पक्षांनी नेमके काय करायला हवे आणि आतापर्यंत ते सैन्याच्या पाठीमागे किती उभे होते याची चर्चा प्रस्तुत लेखातून आपण करणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात पाहिजे की, दहशतवादाविरोधातील लढाई ही आणखी बराच काळ चालणार आहे. कारण भारताला दहशतवादीविरोधी अभियानाम���्ये गुंतवून ठेवण्याचा आणि इथली शांतता, कायदा-सुव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा कुटिल डाव आहे. शांतता निर्माण झाली तर भारताची आर्थिक प्रगती वाढेल आणि भारत चीनला प्रतिस्पर्धी म्हणून आशिया खंडामध्ये पुढे येईल. नेमके हेच चीन आणि पाकिस्तानला नको आहे. त्यासाठी या दोन्ही “ऑलवेदर फ्रेंडस्’नी संगनमताने, हातात हात घालून भारताविरुद्ध कारवाया सुरू केलेल्या आहेत. म्हणून ही लढाई खूप वेळ चालणार आहे.\nपुलवामाच्या हल्ल्यानंतर देशामध्ये पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांचे पुतळे जाळणे, घोषणा देणे, मेणबत्या लावणे, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देणे या माध्यमातून निषेध-संताप आणि शोक व्यक्त करण्यात आला. या प्रतिक्रिया देशभक्ती किंवा जवानांविषयीची आत्मियता म्हणून योग्यच आहेत; तथापि, यामुळे दहशतवाद थांबणार नाही. म्हणूनच मग सरकारने करायला काय पाहिजे यावर चर्चा सुरू झाल्या. वास्तविक, त्याबाबतचा निर्णय सरकार लवकरच घेईल असे पंतप्रधानांनी सांगितलेले आहे. सैन्याबाबत विचार करता सैन्याच्या कारवाया या उघडपणाने सांगून होत नाहीत. त्या योग्य वेळी, योग्य पद्धतीने होतच असतात आणि आताही त्या तशा होतील याबाबत शंका नसावी. तथापि, याबाबत राजकीय पक्ष सैन्याला कशी मदत करू शकतील, याचा विचार होणे गरजेचे आहे. आज काश्मीरचा विचार केला तर तेथील बहुतांश राजकीय पक्ष सैन्याला आपले शत्रू समजतात. दहशतवाद्यांना आपली मुले समजतात आणि सैन्यावर खोटेनाटे आरोप लावले जातात. काश्मिरच्या बाहेरच्या काही राजकीय नेत्यांनी देशाच्या सैन्यप्रमुखांविरुद्ध, हवाई प्रमुखांविरुद्ध वक्तव्य केलेली आहेत. काही संस्था, काही तथाकथित विचारवंत सैन्याला नेहमीच वेगवेगळ्या कारणावरून विरोध करत असतात. अशा स्थितीत सैन्याच्या पाठिशी कोण राहणार\nसैनिकांना विळखा खोट्या खटल्यांचा\nदोन वर्षांपूर्वी काश्मिर खोऱ्यामध्ये एक गाडी बॅरीअर तोडून पुढे आली. साहजिकच सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या तिथल्या सैनिकांनी त्या वाहनावर फायर केला. या गाडीने यापूर्वी दोन बॅरीअर तोडले होते. मात्र तिसऱ्या बॅरिअरला ती न थांबल्यामुळे सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वाहनचालक मारला गेला. या प्रकरणावरुन गोळीबार करणाऱ्या सैनिकाचे कोर्टमार्शल करण्यात आले प्रकरण इतक्यावर थांबले नाही तर या घटने��ंतर लष्कराच्या गाड्या जाताना तो रस्ता अन्य वाहनांसाठी बंद व्हायचा; पण राजकारण्यांनी दबाव आणून हा नियम रद्दबातल केला. परिणामी, सैनिकांच्या कॅनव्हॉयमध्ये इतर वाहनेही जाऊ लागली. पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर सीआरपीएफने रस्त्याची तपासणी केली नव्हती का असा प्रश्न विचारणाऱ्यांनी ही घटना लक्षात घ्यायला हवी.\nदुसरी गोष्ट आहे मेजर गोगोई यांची. त्यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालून इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्यांचे संरक्षण केले. पण त्यांच्याविरुद्ध मानवाधिकार संस्थांनी व तथाकथित विचारवंतांनी खटले दाखल केले आणि लेख लिहिले.\nआज नेमके कारायला काय पाहिजे\nआज काश्मीर असो किंवा ईशान्य भारत; सैन्याविरुद्ध अशा खोट्या केसेस अनेक दाखल झालेल्या आहेत. राजकीय पक्षांनी याबाबत सैन्याच्यापाठी उभे राहिले पाहिजे. दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना कोणतीही दयामाया करता कामा नये. इतकेच नव्हे तर त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने राजकीय, आर्थिक अथवा अन्य प्रकारची मदत करणाऱ्यांना तुरूंगात डांबले पाहिजे.\nआज सैन्याला प्रशासकीय समस्यांना तोंड द्यावे लागते. सैनिक वर्षातून दोन महिन्याच्या सुट्टीवर येतो तेव्हा स्थानिक प्रशासक त्यांना त्यांच्या प्रशासकीय अडचणींमध्ये जराही मदत करत नाहीत. हे लक्षात घेता पोलिस अधिक्षक किंवा जिल्हाधिकारी यांनी त्यांना मदत करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वीजजोडणी, पाणी कनेक्शन, घरबांधणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र अशा अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो.\nअनेक सैनिकांच्या भाऊबंदकीच्या केसेस कोर्टामध्ये दाखल असतात. कारण सैनिक कामांवर असतात. पण त्याच वेळी त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा गावगुंड या सैनिकांच्या जमिनी पळवतात, असेही काही घटनांमध्ये दिसून आले आहे. ब्रिटिश काळामध्ये नियम केला गेला होता की, सैनिकांची कोणतीही वैयक्तिक केस कोर्टामध्ये असेल तर त्याला प्राधान्य देवून सुट्टीच्या वेळामध्ये निकाल दिले पाहिजे. जे ब्रिटिशांनी केले ते आपण आज स्वतंत्र भारतात करायला असमर्थ आहोत. याबाबत राजकीय पक्ष भूमिका घेणार का सैनिकांना त्यांच्या या कामांमध्ये स्थानिक राजकीय पक्ष, विधानसभा आमदार आदी राजकारणी मदत करू शकत नाहीत का\nअनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने करत असतात. तो लोकशाहीने दिलेला त्यांना अधिकार आहे. तथापि, या आंदोलनादरम्यान अनेकदा हिंसाचार होतो. अशा हिंसाचारात गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शेकडो कोटींची मालमत्ता आपल्याच लोकांनी बरबाद केली आहे.\nअशा हिंसाचाराच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांना पाचारण करावे लागते. कारण पोलिसांची संख्या कमी पडते. साहजिकच अशा वेळी अर्धसैनिक दलाचे दहशतवादविरोधी अभियानावरून लक्ष दूर होते आणि ते कायदा-सुव्यवस्थेवर केंद्रित होते. निवडणुकांच्या काळातही हिंसाचार होऊ नये यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये सैनिक दले तैनात केली जातात. आगामी काळातही ती होतील. साहजिकच, अशा काळात आपल्या सीमा उघड्या पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच अशा प्रकारचा हिंसाचार थांबला पाहिजे. राज्यघटना प्रत्येक नागरिकाला आपले हक्क मागण्याची संधी देते. परंतु ते हिंसाचार न करता मागितले पाहिजेत. याबाबत राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका निभावण्याची गरज आहे. कारण अशा हिंसाचारामुळे चीन, पाकिस्तान, दहशवादी आणि नक्षलवादी यांच्यावरून देशाच्या संरक्षणव्यवस्थेचे लक्ष हटून ते स्थानिक बाबींवर केंद्रीत होते आणि ते देशासाठी धोक्याचे आहे.\nआज देशामध्ये दहशतवाद्यांचे अनेक स्लीपर सेल्स आहेत. त्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. अन्यथा दहशतवादी हल्ले देशाच्या इतर भागामध्येही होऊ शकतात. अशा लोकांना शोधण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत करू शकत नाही का दहशतवाद्यांवरचे खटले 20-25 वर्षे चालतात. 1993च्या बॉम्बखटल्यामधल्या लोकांना अजूनही शिक्षा झालेली नाही. म्हणूनच आपली कायदेयंत्रणा गतिमान करून कायदे अधिक कठोर करायला हवेत. ज्यामुळे दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक कोर्टातून सुटू शकणार नाहीत. याबाबत राजकीय पक्ष सरकारला समर्थन देतील का\nईशान्येकडील राज्यांत आणि काश्मीरमध्ये असलेला अफस्पा हा कायदा काढून टाकण्यासाठी काही संघटना आंदोलने करतात. वास्तविक, या विशेषाधिकाराची सैन्यासाठी आवश्यकता आहे. म्हणूनच या संघटनांना थांबवण्याचे काम राजकीय पक्ष करतील का\nदहशतवादाविरोधातील लढाई अनेक वर्षे चालणार आहे. याचे रूपांतर पारंपरिक लढाईमध्ये होवू शकते. या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिकाधिक सुसज्ज राहण्याची गरज आहे पण गेल्या 14 वर्षाचे डिफेन्स बजेट पाहिल्यास ���े कमी झाले आहे. देशातील 78 टक्के शस्त्रे अतीजुनाट झाली असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे. दुसरीकडे हवाई दलाच्या सैनिकांनी चीन आणि पाकिस्तानशी लढाई करण्याकरीता आम्ही समर्थ नसल्याचे जाहीरपणाने सांगितले आहे. असे असूनही\nराफेलमध्ये घोटाळ्याचा आरोप करून राजकीय पक्षांनी हे विमान हवाई दलामध्ये येऊ दिले नाही. मागील 14 वर्षे घोटाळे होतील, आरोप व प्रत्यारोप होतील या भीतीने नवीन करार झालेले नाहीत. ते मार्गी लागणे गरजेचे आहे. याबाबत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.\nआज वेगवेगळ्या घटकांवर सवलतीच्या खिरापती वाटल्या जात असल्यामुळे सरकारचे उत्पन्न कमी होत आहे. याचा फटका डिफेन्स बजेटला बसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काश्मिरी टॅक्स किंवा सैन्याच्या आधुनिकीकरण्यासाठी पेट्रोलची किंमत वाढवली तर राजकीय पक्ष त्यांना मदत करतील का\nजनरल मलिक यांना कारगीलच्या लढाईच्या वेळी विचारण्यात आले होते की, तुमच्याकडे लढण्यासाठी पुरेसे शस्त्र आहेत का त्यावेळी त्यांनी विधान केले होते की, आम्ही आमच्याकडे जी शस्त्रे असतील त्यांनी लढू. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की आमची शस्त्रे जुनाट आहेत. तरीही आम्ही लढू आणि देशाचे रक्षण करू. तथापि, त्यानंतरही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. म्हणूनच सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी डिफेन्स बजेट हे पुढील दहा वर्षे कमीत कमी 25 ते 35 टक्क्यांनी वाढवावे लागेल. यासाठीच्या आवश्यक आर्थिक धोरणांबाबत राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी.\nया मेजरचे रक्षण करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढे आला नाही. मेजर आदित्य यांच्याविरुद्धही खोटा खटला दाखल करण्यात आला. त्यांच्या रक्षणासाठीही कोणताच राजकीय पक्ष पुढे आला नाही. त्यांच्या वडिलांना सुप्रिम कोर्टात जावून लढावे लागेल. अशा अनेक प्रकारच्या घटना कश्मिरमध्ये झालेल्या आहेत. काश्मीरमधील परिस्थिती ही नेहमीच तणावपूर्ण असते. तेथे जीवाची जोखीम मोठी असते. अशा कठीण परिस्थितीमध्ये सैनिक आपले काम करत असतात. पण काही पाकिस्तानप्रेमी घटक खोटे खटले दाखल करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. याबाबत कधीही, कुठलाही राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही की सैन्याच्या पाठिशीही उभा राहताना दिसत नाही. उलट आपल्या देशातील काही राजकीय पक्ष व नेते दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रात्री 12 वाजता सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. याला काय म्हणायचे\nआज अनेक सैनिकांविरुद्ध खोटे-नाटे खटले कोर्टात चालू आहेत. पण देशातील राजकीय पक्षांचे हुशार वकील त्यांना मदत करण्यास का पुढे येत नाहीत याशिवाय सैन्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, सैन्याची बदनामी करणारे व्हिडिओ पसरवणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत\nदगडफेक करणाऱ्यांविषयी सहानुभूतीपूर्वक बरेच लिहिले गेले आहे. वास्तविक, दगडफेक करणारे तरुणही दहशतवादच पसरवत आहेत. मध्यंतरी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दगडफेक करणारे तरुण दहशतवाद्यांचे समर्थक आहेत, असे म्हटले होते; पण त्यावर राजकीय पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली. खरे पाहता जनरल रावत स्वतःच्या सैन्यांचे रक्षण करत होते. पण देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची बाजू घेण्यास राजकीय पक्ष एकजुटीने का पुढे आले नाहीत\n#WorldPhotographyDay : 186 वर्षांचा थक्क करणारा प्रवास\n#WorldPhotographyDay : जागतिक छायाचित्रण दिनविशेष\nनाते – आपल्या जोडीदारालाच विश्वासात घ्या\nस्मरणी – खळाळता निर्झर रतन टाटा\nचित्रपट – सिक्वेलचा भडीमार\nविशेष लेख – विद्युतवाहनांना ‘करंट’ गरजेचा\nकव्हर स्टोरी – नेते आणि विशेषाधिकार\nअज्ञावंत नव्हे प्रज्ञावंत व्हावं\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात ���ावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-increase-funds-in-the-scarcity-plan/", "date_download": "2019-09-22T00:05:50Z", "digest": "sha1:KGEASB6EIRDM5GM4S2I3VC3R53CEQOCL", "length": 12999, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – टंचाई आराखड्यात वाढ | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – टंचाई आराखड्यात वाढ\nपुरवणी टंचाई आरखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\nपुणे – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र होत असून, तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या टंचाई बैठकांमधून नागरिकांकडून विविध मागण्या करण्यात आला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंजुर केलेल्या टंचाई आराखड्यात वाढ करावी लागली असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पुरवणी टंचाई आरखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजिल्हा परिषदेकडून 30 कोटी 75 लाख 52 हजार रुपयांचा पुरवणी आराखडा तयार केला आहे. पूर्वीच्या मुळ आरखड्यासह आताच्या पुरवणी आराखड्यामुळे जिल्ह्याला 95 कोटी 81 लाख 12 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्हे दिसून आल्याने प्रशासनाने जूनपर्यंतचे टंचाईचे नियोजन केले आहे. मार्चनंतर दुष्काळाची स्थिती गंभीर होऊन पाणी टंचाई आवाक्याबाहेर जाईल, ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई पुरवणी आराखडा तयार केला आहे. त्यात नळ दुरुस्ती योजना, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विंधन विहीरी, विंधन विहीरींची दुरुस्ती, विहीरींचे अधिग्रहण, विहीरींचे खोलीकरण यासह विविध कामे केली जाणार आहेत.\nजिल्ह्याचा मूळ टंचाई आराखडा 65 कोटी 5 लाख 60 हजार रुपयांचा आहे. परंतु, मागील महिन्यात जिल्ह्यात घेतलेल्या टंचाई बैठकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी समस्या मांडल्या. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार��यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनानुसार अभियंता सुरेंद्र कदम यांनी पुरवणी आराखडा तयार केला आहे. या पुरवणी आराखड्यामुळे जिल्ह्यातील पूर्वीच्या आराखड्यांतील कामांव्यतिरीक्त 226 गावे आणि 1 हजार 146 वाड्या-वस्त्यांधील 1 हजार 378 कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे.\nपुरवणी आराखड्यात तालुक्यांमधील भीषण टंचाई पाहून प्रत्येक तालुक्यातील विविध कामांसाठी निधीसाठी मुंजरी दिली आहे.\nतालुकानिहाय आकडेवारी : आंबेगाव 65 लाख 5 हजार रुपये, बारामती 5 कोटी 84 लाख 50 हजार, भोर 3 कोटी 80 लाख 16 हजार, दौंड 83 लाख 40 हजार, हवेली 86 लाख 50 हजार, इंदापुर 2 कोटी 49 लाख 36 हजार, जुन्नर 2 कोटी 28 लाख, खेड 1 कोटी 38 लाख 50 हजार, मावळ 4 कोटी 23 लाख 50 हजार, मुळशी 27 लाख 50 हजार, पुरंदर 5 कोटी 74 लाख 55 हजार, शिरूर 1 कोटी 20 लाख, वेल्हा 1 कोटी 14 लाख 50 हजार रुपये.\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nपुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे\nपूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक\nड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नाजेरियन व्यक्तीस अटक\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च ���रताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-09-21T23:26:27Z", "digest": "sha1:2MZCBCVONBJDV33SRGURCXK454SPSFUP", "length": 3433, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टोरी लेन - विकिपीडिया", "raw_content": "\nटोरी लेन ही एक रतिअभिनेत्री आहे.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AF%E0%A5%81.%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%B8._(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2019-09-21T23:28:32Z", "digest": "sha1:HEFERLGRRLR4N6SLVFDTCPVH5K7U25HE", "length": 3411, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यु.पी.एस. (नि:संदिग्धीकरण)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयु.पी.एस. (नि:संदिग्धीकरण)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख यु.पी.एस. (नि:संदिग्धीकरण) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयू.पी.एस. (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nयु.पी.एस. (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\n���्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-09-21T23:40:24Z", "digest": "sha1:GTLIYFWXESTWHM2J4MZNDVWI6PBSHGAZ", "length": 28800, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:अभय नातू/विसंवाद कौलप्रस्ताव - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:अभय नातू/विसंवाद कौलप्रस्ताव\n< सदस्य चर्चा:अभय नातू\nश्री.अभयराव आपल्या सह्या नसल्यामुळे मी आपली मते तर्काने गृहीत धरत आहे. सह्या करून स्पष्ट केल्यास बरे -रायबा\nविकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल\nचावडीची १. प्रचालकांना निवेदन २. प्रचालकीय कामाचे मुल्यांकन ही उपपाने विकिपीडिया:प्रचालक या मुख्य पानाची उपपाने म्हणून हलवावीत.\nमला वाटते निवेदन हे पान मुख्य चावडीवरच राहू द्यावे म्हणजे सदस्यांना प्रचालकांशी संवाद साधणे सोपे जाईल. मूल्यांकन पान विकिपीडिया:प्रचालक पानाचे उपपान करावे. हे पान प्रवेश केलेल्या सदस्यांनाच संपादित करता यावे.\nमराठी विकिपीडियावरील प्रचालकांच्या कामाचे अद्याप कधीच सविस्तर मुल्यांकन झालेले नसताना 'प्रचालकीय कामाचे मुल्यांकन' पान मागच्या बाजूला टाकण्याचा प्रचालकांच्या मनातील असुरक्षीतता दर्शविते. मराठी विकिपीडियातील प्रचालक मंडळी एवढी असुरक्षीत का आहेत प्रचालकांना असुरक्षीत वाटू नये म्हणून सामान्य सदस्यांनी अन्याय सहन करत रहावे कुठवर ठिक आहे हे विकिपीडीया समुदायाने ठरावावे. मला प्रचालकीय कामाचे मुल्यांकन पान वेगळे आणि साचा:सुचालन चावडी वरून स्पष्ट निर्देशीत होणे अभिप्रेत आहे.जो पर्यंत पोहोचण्यास सोपे आहे तो पर्यंत [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन|प्रचालकीय कामाचे मुल्यांकन]] अशा तांत्रीक बदलास माझी हरकत नाही. -रायबा\n५. वादनिवारण हे उपपान मुख्य चावडीच्या पानातच विलिन करण्यात यावे व मागील वादनिवारण पान archive करण्यात येऊन नवीन नावाखाली विकिपीडियावर ठेवावे. वादनिवारणासाठी वेगळी चावडी नसावी. कुणाही सदस्याने चावडीवर मांडलेल्या शंकेचे वा वादाचे निवारण चावडीवरच करण्यात यावे. विषय कितीही मोठा (वाद निवारण होण्यासारखा असो वा नसो) तो चावडी पानावरून हलवू नये कारण चा��डी ही सदस्यांना मापली मते मांडण्याची हक्काची जागा आहे. येथील मजकूर कुणीही अनामिक, नोंदणीकृत सदस्य, प्रचालक यांनी येथून हलवू नये अशी सूचना पानाच्या वरतीच देऊन ठेवावी. (कुणी माहिती वगळू नये म्हणून abuse filter लावता येत असल्यास तो पहावा) आणि अगदी क्वचितच जर येथील मजकूर जातीय, धार्मिक वा समाजहिताच्या दृष्टीने भावना भडकविणारा असल्यास फक्त स्विकृती अधिकार्यांना तो वगळण्याची वा हलविण्याची परवानगी असावी.\nवादनिवारण पान वेगळे करण्यामागचा उद्देश असा होता --\nनवीन सदस्य येथील घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी सहसा चावडीवर चक्कर टाकतात. येथे जर का हाणामारी, शिविगाळ सतत चालू असेल तर ते पाहून ते हतोत्साहित होण्याची दाट शक्यता आहे. असलेले वाद इतर ठिकाणी हलविल्यास वादावादी करणाऱ्यांना त्याबद्दल विशिष्ट पानावर चर्चा करता येईल पण नवीन सदस्यांची प्रथमदर्शनीच निराशा होणार नाही.\nवरील मुद्द्यावर दूरगामी आणि वस्तुनिष्ठ विचार करावा. आशा आहे तुम्हाला तो पटेल.\nअभय राव मला वाटते माझ्या कौलातील भूमीका समतोल आहे -रायबा\n६. प्रगती हे उपपान पूर्णपणे वगळून विकिपीडिया:प्रगती या नावाने विकिपीडियावर ठेवावे\nअनुमोदन. किंबहुना या पानाला अधूनमधून मुख्य चावडीवर प्रसिद्धी द्यावी, विशेषतः एखादी महत्वाची घटना घडल्यावर (३५,००० लेख, १५,००,००० संपादने, इ)\nहवे तर नवीन नावाकडे स्थानांतरीत करावे,चावडीपाने वगळण्यास माझा विरोध आहे.संपादनांचे इतिहास विशेष कारण असल्याशिवाय वगळले जाण्यास माझा सख्त विरोध आहे.अगदी नवीन नावाकडे नेणे त्या चावडीवरील सदस्यांची सहमती घेऊन व्हावे.\nसाचा:सुचालन चावडीतून विकिपीडिया मदतकेंद्र हे पान काढण्यात यावे मुखपृष्ठ व इतर अनेक ठिकाणी या पानाचे दुवे आहेतच\nचालेल, पण जितक्या ठिकाणांहून मदतकेंद्राकडे दुवे असतील तितके नवीन वाचक/लेखकांना सोपे जाईल असे वाटते.\nइतरही सदस्यांचे मत घ्यावे,व्यक्तिगतरित्या मी अभयरावांशी सहमत आहे. -रायबा\nप्रचालकांशी अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हनन न करता त्यांच्या कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन करणे हा सर्व सदस्यांचा मुलभूत अधिकार आहे. ह्या मूलभूत अधिकार वापरू न देणे सदस्यांचा हक्कभंग समजून सदस्यांना चावडी मुख्य पानावर हक्कभंग ठराव मांडता येईल आणि असा हक्कभंग प्रस्ताव चावडीवर सात दिवस पर्यंत राहील नंतर तो मुख्य कौल पानावर हलविला जाईल.\nहक्कभंग प्रस्तावाच्या बाजूने पाच पेक्षा अधिक मते आल्यास अशा सदस्य अथवा प्रचालकाने बिनशर्त माफी मागावी. सात दिवसाचे आत माफी न मागणारा प्रचालकाचे प्रचालक पद रद्द समजण्याचा प्रस्ताव मेटा कडे पाठवावा.हक्कभंग करून सात दिवसाच्या आत माफी नम् मागणाऱ्या सदस्यास सहा महिने पर्यंत संपादना पासून प्रतिबंधीत करावे.\nमूळ मुद्द्याशी सहमत असलो तरी दोन-तीन गोष्टी खटकतात.\n१. समीक्षण/मूल्यांकन करणे हा सदस्याचा अधिकार (right) नसून prerogative[मराठी शब्द सुचवा] आहे. मूलभूत अधिकार म्हणणे थोडी अतिशयोक्ती वाटते. असो, कीस काढण्याचा उद्देश नसून रायबांच्या हेतू स्पष्ट करणे आवश्यक समजतो\nएकदा \"अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हनन\" नाही म्हटल्या नंतर कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन करणे हा सर्व सदस्यांचा मुलभूत अधिकार आहे मुलभूत अधिकार म्हणून स्विकारण्यास नेमकी कोणती अडचण आहे पुन्हा एकदा प्रचालकांची मानसीक असुरक्षीतता पुन्हा एकदा प्रचालकांची मानसीक असुरक्षीतता prerogative शब्दाची डिक्शनरी व्याख्या A right or privilege exclusive to a particular individual or class. अशी जाते जी विशीष्ट व्यक्ती आणि गटांकरता अधिकार राखीव करू इच्छिते.अभयजीनी खेदाने नोंदवतो आहे हा शब्दाचा खीस नव्हे शब्दच्छल ठरतो,विकिपीडिया संस्थापक जिमी वेल्सच्या शब्दात \" there must be no hierarchy or structure which gets in the way of openness to newcomers.\" आपण मध्ये hierarchy or structure घालू इच्छिता असे दिसते. आणि त्यास prerogative शब्दास माझा विरोध आहे. जिमी वेल्स अजून म्हणतात \"Anyone with a complaint should be treated with the utmost respect and dignity. They should be encouraged constantly to present their problems in a constructive way.\" आणि आपल्या प्रचालकांमध्ये कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन नाकारण्याची हिटलरी प्रवृत्ती बळावत असेल तर सदस्यांना सुयोग्य अधिकार देऊन समतोल साधणे गरजेचे आहे असा माझा विश्वास आहे.-रायबा\n२. सहा मते आल्यास बिनशर्त माफी मागावी हे ठीक नाही. हे म्हणजे गर्दीचा न्याय झाला. कोणालाही (दोन्ही बाजूंनी) आपले पाच (दहा, पंधरा, वीस, इ) सवंगडी गोळा करणे अगदी सोपे आहे. यात कळसूत्री बाहुल्यांचाही सहभाग असू शकतो. अशा मूळ न्याय्य नसलेल्या प्रक्रियेखाली एकदा \"दोषी\" ठरलेल्या सदस्याला सहा महिने प्रतिबंध करणे किंवा प्रचालकाचे प्रचालकत्व रद्द करणे ही अगदी टोकाची भूमिका वाटते.\nउदा. रस्त्यावर कार आणि सायकलचा अपघात झाला असता ���ारचालक ९०%वेळा बघ्यांकडून मार खातो. त्याची चूक असो किंवा नसो. यासारखा हा प्रकार वाटतो.\nहोय मजकुराची वगळावगळी करणाऱ्यांची जबाबदारी निश्चितपणे अधीक असते. आणि हक्कभंग करणाऱ्या सदस्य आणि प्रचालकांवर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. भूमीका टोकाची होऊ नये म्हणूनच बिनशर्त माफीनामा ग्राह्य मानू\nदेत आहोत ना. तुम्ही खरेच श्रीरामा सारखे प्रजाजनांची /समुदायाची काळजी घेणारे असाल तर सहा सदस्यांचीसुद्धा आवश्य्कता नाही कुणी संशय व्यक्त केलातरी माफी मागण्यास लाज का वाटावी तसेही येथे प्रभू रामचंद्रांच्या रामदसी शीष्यांची बहुसंख्या दिसते मग गांधींचा गौतम बुद्धाचा आणि रामास मान्य असलेला मार्ग स्विकारण्यात लाज का वाटावी आणि ज्यांना लाज वाटते त्यांनी काहीतरी लाज वाटण्या सारखे कृत्य केले असण्याचीच शक्यता अधीक त्यामुळे मी मांडलेल्या कौलात मांडलेली कडक कारवाई योग्यच ठरते.प्रचालकांनी खरेच सदस्यांच्या अधिकाराची काळजी घेतल्यास प्रचालकाचे खाते एक महिना ते दोन वर्षे पर्यंत सस्पेंड केले जावे.पण प्रचालकांनी वारंवार गैर वर्तन चालू ठेवल्यास संबधीत प्रचालकांना काढून टाकण्याचा समुदायाचा अधिकार प्रचालकांना दिल्या जाणाऱ्या सुचनेत स्पष्टपणे निर्देशीत व्हावा. -रायबा\nसदस्य आणि प्रचालकांशी तीन अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हननाचे प्रयत्नास करणाऱ्यास पहिल्या दोन प्रयत्नास समज नंतरच्या वेळी सात दिवसांच्या प्रतिबंधनाचे तीन वेळा त्याने नियमाचे उल्लंघन दहा पेक्षा अधिक वेळा केल्यास सहा महिन्यांकरिता प्रतिबंधीत करण्याचे अधिकार प्रचालकांना दिले जात आहेत.\nमान्य, पण सहा महिने प्रतिबंध करणे जास्त वाटते. शक्य तितकी ढील देउन (२-३ वेळा समज, इशारा दिल्यावर) मग ३-७ दिवस प्रतिबंध करावा. यानंतर प्रत्येक वेळी प्रतिबंध करताना प्रतिबंधाची मुदत दोन-दोन आठवड्यांनी वाढवावी.\n१)चावडी आणि चर्चा पाने अनामीक आणि नवागतांना सुद्धा मुक्त असावीत.\nसहमती करता धन्यवाद -रायबा\n२)चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत.\nअनुमोदन, परंतु चावडीच्या विशिष्ट उपपानांवरुन चारित्र्यहननाबरोबरच असंबद्ध मजकूर सुद्धा वगळावा (पहा: चावडी/प्रचालकांना निवेदन) मुख्य चावडीवरुन फक्त चारित्र्यहननकारक मजकूर वगळावा.\nठिक आहे,सहमती कर��ा धन्यवाद -रायबा\n३) रागाच्या भरात नावांच्या एकेरी केलेल्या उल्लेखांचे आदरार्थी बहुवचनात रूपांतरण करावे\nअनुमोदन. याचबरोबर असा उल्लेख करणाऱ्या सदस्यास सूचना, समज, इशारा द्यावा.\nठिक आहे,सहमती करता धन्यवाद -रायबा\n४)चावडीवरील सर्व लेखन मराठी भाषेत असावे. इंग्रजी अथवा इतर भाषी लेखनास सहसा परवानगी नसावी , इतर भाषिक लेख काही कारणाने घ्यावयाचे झाल्यास त्याला दाखवा लपवा साचात ठेऊन त्याचा मराठी संक्षेप तेवढा खाली द्दावा.\nअनुमोदन. एखाद्याने परभाषेत लेखन केल्यास त्याला आंतरविकि दूतावासावर लिहिण्यास उद्युक्त करावे.\nठिक आहे,सहमती करता धन्यवाद -रायबा\n५)मजकुराचे (अगदी मुद्दे विवाद्द असलेतरी) किमान चार दिवस पर्यंत अर्काईव्हींग आणि स्थानांतरण करू नये.\nमला वाटते एक-दोन दिवसांत वादनिवारण पानावर स्थानांतरण करावे (पहा: दहिवळांच्या मुद्द्यावरील विश्लेषण)\n>>दहिवळांच्या मुद्द्यावरील विश्लेषण नेमके कोणते ते समजले नाही, नवीन सदस्यांना विवाद लगेच दिसू नयेत म्हणत असाल तर समुदायस विश्वासात न घेता तुम्हा मंडळींनी चावडीचे पान परस्पर बंड केलेच आहे. चावडीचा एक उद्देश वचक हा असलाच पाहिजे .रास्त तक्रारीस किमान तीन-चार दिवस चावडीवर राहू देणे आवश्यक आहे म्हटल्या नंतर सदस्य आणि प्रचालक आपोआपच बरोबर वागतील.-रायबा\nदोन दिवस फारच कमी होतात, तक्रार घेऊन आलेल्या सदस्यांचे समाधान होणार नाही , तीन दिवस ठिक असेल.-रायबा\n६)चावडी पानांच्या अर्काईव्हींग/स्थानांतरणा करीता बॉट्सना परवानगी नसावी.विवाद शमवण्याचे दृष्टीने अपवादात्मक स्थिती करिता केवळ प्रशासकांना तेही वर्षातून प्रत्येकी अधिकाधीक पाच वेळांपर्यंत आणि सर्व प्रशासंकाचे मिळून अधिकाधीक वीसवेळा वेगळे विशेष बॉट खाते बनवून मजकुर थंड्याबस्त्यात तेही केवळ चार दिवसांनतर हलवण्यास परवानगी असावी.\nबॉट्सनी असे स्थानांतरण करू नये यास अनुमोदन. प्रशासकांना विशिष्ट आकड्यांचे बंधन घालू नये. प्रचालक मोजकेच आहेत आणि पांचट लिहिणाऱ्यांना थियोरेटिकली सीमा नाही (पहा: कळसूत्री बाहुले)\n६वा मुद्दा पांचट अथावा अग्राह्य लेखना बद्दल नाही(त्याचा उहापोह आधीच्या मुद्दात झालेला आहेच) .लेखन ग्राह्य आहे पण वादविवाद केवळ खूपजास्त तापत आहे तर काही वेळा खरोखर शांत करण्याकरता वेळ हेच औषध असते त्या करता हे प्रावधान आहे. प���रत्येक विवादावर थंड पाणी टाकण्याकरता हे प्रावधान नाही त्यामुळे,प्रशासकांनी ते कमीच आणि तारतम्याने वापरले जावे म्हणून हे बंधन गरजेचे आहे. हे प्रावधान किमान येते दोन वर्ष असेच रहावे . प्रशासकांनीही अजून समुदायाचा विश्वास कमवलेला नाही. अग्राह्य लेखनाच्या/वर्तनाच्या चुका प्रशासकांकडूनही झालेल्या आहेत(हे विषय काढला गेला म्हणून नोंदवले. इथे कुणासही दुखावण्याचा हेतु नाही पण प्रशासकांनीही स्वत:स बंधनात ठेवले पाहिजे) त्यामुळे प्रशासकांवरही बंधनाची गरज आहेच.-रायबा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०१२ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1228/Parbhani", "date_download": "2019-09-21T23:57:19Z", "digest": "sha1:255WFSH53VYDKGIDGNFGH6XBM4ETEWWW", "length": 5716, "nlines": 127, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "परभणी-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nतुम्ही आता येथे आहात :\nपरभणी, पुर्णा, पालम, गंगाखेड, सेलु, सोनपेठ, मानवत, पाथरी, जिंतुर तालुके\nपालम, गंगाखेड, सोनपेठ, मानवत, पाथरी, सेलु, जिंतुर तालुके\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/with-a-deeper-review-of-the-situation-the-next-direction-should-be-decided-shatrughan-sinha/", "date_download": "2019-09-21T23:23:21Z", "digest": "sha1:UIX2BCJ2B4N442ARG7FGQQBOHSAXNQZM", "length": 10640, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच पुढची दिशा ठरवली पाहिजे : शत्रुघ्न सिन्हा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपरिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच पुढची दिशा ठरवली पाहिजे : शत्रुघ्न सिन्हा\nजम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. पुलवामा हल्ल्यामुळे सध्या देशभर संतापाची लाट असून सतत भारताच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानप्रती मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष खदखदत असल्याने पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची गरज असल्याची भावना देशवासियांमध्ये आहे. या हल्याबाबत प्रत्येक क्षेत्रातून निषेध दर्शविला जात आहे. यातच ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हायांनी पुलवामा हल्ल्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nआपण या हल्ल्याबाबत प्रत्युत्तर प्रत्येक बाबींची काळजी घ्याल हवी. ‘जोश’मध्ये ‘होश’ हरवून बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देशभर संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे संतापाच्या भरात काही पाऊल उचलण्याऐवजी आपण सगळ्या परिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच पुढची दिशा ठरवली पाहिजे.’\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदिल्लीच्या राजपथाचे लवकरच होणार सुशोभिकरण\nमहाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान ; 24 ऑक्टोबरला मतमोजणी\nदिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन\nअखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी सुप्रिया श्रीनेट यांची नियुक्ती\nभारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हाच मुख्य मुद्दा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम\nसरकार पद्म पुरस्कारांप्रमाणे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार\nअनिवासी भारतीयांना आता तात्काळ मिळणार आधार कार्ड\nमहाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज होणार घोषणा\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/kolhapur-flood-minor-milk-shortage-in-mumbai-latest-mhas-397876.html", "date_download": "2019-09-22T00:25:20Z", "digest": "sha1:GU4UXBLVNHLGNGUHP65WPIVDRCEYZ5BR", "length": 17384, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूरच्या पुराचा मुंबईलाही फटका, लाखो लीटर दुधाचा पुरवठा थांबला, kolhapur flood minor milk shortage in mumbai mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकोल्हापूरच्या पुराचा मुंबईलाही फटका, लाखो लीटर दुधाचा पुरवठा थांबला\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nकोल्हापूरच्या पुराचा मुंबईलाही फटका, लाखो लीटर दुधाचा पुरवठा थांबला\nकोल्हापूरमधील पुराचा फटका मुंबईलाही बसला आहे. कारण कोल्हापूरमधून मुंबईत येणाऱ्या दुधाचा पुरवठा पुरामुळे बंद करण्यात आला आहे.\nकोल्हापूर, 8 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे आल��ल्या पुरानं थैमान घातलं आहे. पाणी साचल्याने अनेक नागरिक घरातच अडकले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूरमधील या पुराचा फटका मुंबईलाही बसला आहे. कारण कोल्हापूरमधून मुंबईत येणाऱ्या दुधाचा पुरवठा पुरामुळे बंद करण्यात आला आहे.\nमुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे कोल्हापुरातल्या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवले आहे. कोल्हापूरवरून दररोज गोकुळचे 7-8 लाख लीटर दूध, वारणाचे 3-4 लाख लीटर दूध आणि त्यासोबतच चितळे आणि इतर कंपन्यांचे 2-3 लाख लीटर दूध मुंबईत येत असते. पण जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर हा दूधपुरवठा थांबवण्यात आला आहे.\nकोल्हापूरमधून मुंबईत होणारा दूधपुरवठा\nकोल्हापूरमधून दररोज लाखो लीटर दुधाचा पुरवठा मुंबईत होत असतो. कोल्हापूरमधून या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात पुरवठा केला जातो. आज हा दूध पुरवठा झाला नाही. मुंबईची दररोज दुधाची गरज ही 80 लाख लीटरची आहे. यामध्ये अमूल 12 लाख लीटर दुधाचा पुरवठा करते. तर गोकुळ 6 लाख आणि वारणा 2 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते.\nकोल्हापूर-सांगलीमधून विविध कंपन्यांचे मुंबईत दररोज 13 लाख लीटर दूध दाखल होते. मुंबईमध्ये देशभरातून दररोज एकूण 55 लाख लीटर दूध पॅकिंग पिशव्यांमधून पुरवलं जातं, तर 25 लाख लीटर दूध टँकरद्वारे आणलं जातं.\nपुराचा हाकाकार, बचावकार्य युद्धपातळीवर\nसांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत आणि बचाव कार्ययुद्ध पातळीवर सुरू आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nकोल्हापुरात पूरस्थिती अतीगंभीर होण्याची चिन्हं, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-09-21T23:38:41Z", "digest": "sha1:APO7ZYKF4RUNA27V3IHE5HVJI3W6AEXS", "length": 14104, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – भीक मागण्यासाठी चिमुकल्याचे अपहरण | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – भीक मागण्यासाठी चिमुकल्याचे अपहरण\nलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचे कृत्य\nपुरंदर येथील वीरच्या जत्रेतून केली अटक\nपुणे – लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने भीक मागण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. मात्र, कोंढवा पोलिसांनी माग काढत या जोडप्याला अटक केली. बांधकामावर मजुरी काम करणाऱ्या जोडप्याचा हा मुलगा होता. दि.24 फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 110 सीसीटीव्हींची बारकाईने तपासणी करत तीन दिवसानंतर मुलाची पुरंदर तालुक्यातील वीर येथील जत्रेतून सुटका केली आहे.\nअविनाश आडे (वय-तीन वर्षे सहा महिने) असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील गोविंद पांडुरंग आडे (26) यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आरोपी लाला शिवाजी सूर्यवंशी (38, मूळ नंदगाव, ता.तुळजापूर) व सुनीता लक्ष्मण बिनावत (30, रा.उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. ते दोघेही मजुरी करतात.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअविनाश आडे हा दि. 24 रोजी कोंढवा येथील शालीमार सोसायटीजवळ आईसोबत गेला होता. तेथे त्याची आई सरपण शोधत होती. यावेळी खेळता-खेळता तो अचानक बेपत्ता झाला. याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर चौकशीदरम्यान पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खंडणीसाठी हा प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यतांची पडताळणी केली असता, मुलाचे अपहरण भीक मागण्यासाठी झाले असावे, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले.\nदरम्यान, कोंढवा, मार्केटयार्��, स्वारगेट, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, कॅम्प, वानवडी, हडपसर, पुणे रेल्वे स्टेशन असा आजुबाजूच्या सर्व परिसर पोलिसांजी पिंजून काढत या मार्गावरील तब्बल 110 सीसीटीव्हींची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी एका ठिकाणी एक महिला व पुरुष एका लहान मुलाला नेत असल्याचे दिसले. परंतु त्यांची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी चिकाटीने तपास करत आरोपींची ओळख पटवली. त्यामुळे तपासाला वेग आला. यानंतर दोघे संशयित हे बांधकाम मजूर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मुलास काळेवाडी-जगताप चौक येथे दोन दिवस आणि तेथून सासवड येथे नेले. पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हसोबा देवाची यात्रा सुरू असल्याने त्याठिकाणी लाखो भाविकांची गर्दी होती. त्याठिकाणी मुलास भीक मागण्यासाठी आरोपी घेऊन गेले होते. पोलिसांनी जत्रेत रात्रभर “सर्च ऑपरेशन’ राबवत शोध घेतला. सकाळी सव्वाआठच्या सुमारास एका लहान मुलास कापडात गुंडाळून झोपडीचे बाजूला झुडुपात संशयित आरोपी लपून बसलेले दिसताच सापळा रचून पोलिसांनी आरोपींना अटक केली.\nयाबद्दल परिमंडळ-5 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.\nभीक मागुन स्वत:चा उदरनिर्वाह आरोपी करत होते. भीक मागतेवेळी लहान बाळ जवळ असल्यास जास्त भीक मिळते. त्यामुळे त्यांनी या बालकाचे अपहरण भीक मागण्याचे हेतूने केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.\n– महादेव कुंभार, पोलीस निरीक्षक, कोंढवा.\nमाझा एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसेशी संबंध नाही – फरेरा\nमहाविद्यालयीन तरुणीस अश्लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद\nशहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण��याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/both-the-countries-have-advised-china-to-maintain-patience/", "date_download": "2019-09-21T23:40:47Z", "digest": "sha1:73LSOY4KTPNJF64HCTPM3YPB2SIJ7PEU", "length": 9845, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन्ही देशांना चीनचा संयम राखण्याचा सल्ला | Dainik Prabhat", "raw_content": "\nदोन्ही देशांना चीनचा संयम राखण्याचा सल्ला\nबिजींग – भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम आणि शांतता पाळावी असा सल्ला दिला आहे.आजच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लू कंग यांनी म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आपसातील विश्वासाचे वातावरण कायम राहींल असा प्रयत्न करायला हवा अशी आमची भूमिका आहे.\nसध्याच्या जागतिक राजकारणात चीनने नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. पाकिस्तानने भारताच्या या कृतीवरून सध्या जो आक्रस्ताळेपणा चालवला आहे त्याला चीनकडून फूस मिळू शकते की काय असे वातावरण होंते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन्ही देशांना जो संयमाचा सल्ला दिला आहे तो महत्वाचा मानला जात आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nकाकू तुमच्या मुलाला त्रास देणार नाही\nआता पवार पर्व संपलंय\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nशरद पवारांचे राजकारण त्यांच्यावरच उलटत आहे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nराष्ट्रवादीमुळे भाजपचा “व्हीप’ मोडीत\nनिराधारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे : ना. भोसले\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-maval-loksbha-seat/", "date_download": "2019-09-21T23:29:23Z", "digest": "sha1:NRPOEWHAMDDFBRRIWHMSSZCO7JOV6SSC", "length": 13454, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Video : मावळमधून लक्ष्मण जगतापांच्या उमेदवारीसाठी एकनाथ पवारांचे प्रयत्न | Dainik Prabhat", "raw_content": "\n#Video : मावळमधून लक्ष्मण जगतापांच्या उमेदवारीसाठी एकनाथ पवारांचे प्रयत्न\nपिंपरी – युतीबाबत प्रदीर्ध वाद आणि दोन्ही पक्षांकडून स्वबळाचे दंड थोपटून झाल्यानंतर अखेर काल शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा निर्णय पक्का झाला. खुद्द भाज��चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला २५ तर शिवसेनेला २३ जागा देण्याचे पक्के झाले आहे.\nमात्र नेमक्या कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार हे पक्षनेतृत्वाकडून अद्याप खुले करण्यात आले नसल्याने भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान काल मुख्यमंत्री-शहा-ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर आज पिंपरी येथे लक्ष्मण जगताप समर्थकांनी मावळ मतदार संघ भाजपकडे ठेवण्याची मागणी केली आहे. याबदल भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी बोलताना सांगितले की , काल भाजप-शिवसेना युती झाली. त्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, मावळमध्ये भाजपाचे प्राबल्य जास्त आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाकडे घेतल्यास निश्चितच या ठिकाणी कमळ फुलू शकते.\nत्यानंतर बारणे याबदल विचारले असता एकनाथ पवार म्हटले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. भाजपही पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करतोय. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी यांना विंनती केली आहे. त्यांनी जर आमच्या विनंतीचा सकारत्मक विचार केला तर मावळमध्ये 100 टक्के भाजप विजयी होईल.\nमावळमधून लक्ष्मण जगतापांच्या उमेदवारीसाठी एकनाथ पवारांचे प्रयत्न\nदरम्यान काल मुख्यमंत्री-शहा-ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर आज पिंपरी येथे लक्ष्मण जगताप समर्थकांनी मावळ मतदार संघ भाजपकडे ठेवण्याची मागणी केली आहे. याबदल भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी बोलताना सांगितले की , काल भाजप-शिवसेना युती झाली. त्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, मावळमध्ये भाजपाचे प्राबल्य जास्त आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाकडे घेतल्यास निश्चितच या ठिकाणी कमळ फुलू शकते.सविस्तर वाचा…. https://goo.gl/RRAdMb #पिंपरीचिंचवड #मावळ #लोकसभा #मतदार #संघ #भाजप #शिवसेना\nदरम्यान, सध्या मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. आगामी निवडणूकीत दोन्ही पक्ष या जागेवर आपला हक्क सांगत आहे. कालच्या युतीनंतर ही जागा कोणाकडे राहणार अशी चर्चा रंगली असताना भाजप समर्थकांनी केलेल्या मागणी मुळे मावळ मतदार संघातील वातावरण पुन्हा तापू शकते.\nजिल्ह्यात पाऊस; बारामती, ��ंदापूर, दौंड कोरडाच\nकामगारांना आठ दिवसांत योजनांचा लाभ – भेगडे\nरक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न\nदिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे\nविद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष\n‘लिव्ह इन’ मधील मैत्रिणीस मारहाण\nकंपनीचे शटर उचकटून सव्वाचार लाखांचे साहित्य लंपास\nपत्नीचा छळ; पतीवर गुन्हा\nपतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lyricstranslate.com/hi/amiga-m%C3%ADa-meine-freundin.html", "date_download": "2019-09-21T23:42:41Z", "digest": "sha1:EK2TWYTUJI4ACJJEEE52RITVAQPR2KWZ", "length": 9278, "nlines": 248, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Alejandro Sanz - Amiga mía के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nAmiga mía (जर्मन में अनुवाद)\nगाना: Amiga mía 15 अनुवाद\nअनुवाद: अंग्रेज़ी #1, #2, #3, #4, #5, अरबी, इन्डोनेशियाई, ग्रीक, जर्मन, तुर्की, पुर्तगाली, फारसी, रूसी, रोमानियाई, सर्बियाई\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\n 1 बार धन्यवाद मिला\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\n\"Amiga mía\" के अन्य अनुवाद\nकृपया \"Amiga mía\" का अनुवाद करने में सहायता करें\nस्पैनिश → बल्गेरियाई persik\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:222 अनुवाद, 782 बार धन्यवाद मिला, 73 अनुरोध सुलझाए, 49 सदस्यों की सहायता की, left 23 comments\nभाषाएँ: native जर्मन, fluent अंग्रेज़ी, studied फ्रेंच, स्पैनिश\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-09-22T01:03:46Z", "digest": "sha1:7HOFFYPSLKDN34KYZRJ4N7DQ6CVIUNYZ", "length": 8967, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कायपरचा पट्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nकायपरच्या पट्ट्यातील ज्ञात खगोलीय वस्तू, सोबत ४ बाह्य राक्षसी वायुग्रह दाखविले आहेत.\nकायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे (सूर्यापासून सुमारे ३० खगोलशास्त्रीय एकक (A.U.)) ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे. हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखाच आहे, मात्र त्यापेक्षा बराच मोठा, म्हणजे जवळपास २० पट रुंद व २०-२०० पट अधिक वस्तुमान असलेला असा आहे.[१][२] लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणेच हा पट्ट्यातसुद्धा मुख्यत्वेकरून सूर्यमालेतील छोट्या वस्तू आहेत. जवळपास सर्व लघुग्रह हे पाषाण रूपात असले तरी कायपर पट्ट्यातील जवळपास सर्व वस्तू ह्या गोठलेला मिथेन, अमोनिया व पाण्याचा बर्फ ह्यांच्या बनलेल्या आहेत. प्लूटो, हौमिआ व माकीमाकी हे तीन बटु ग्रह या पट्ट्यात आहेत. सूर्यमालेतील काही ग्रहांचे उपग्रह (उ.दा. नेपच्यूनचा ट्रायटन व शनीचा फीबी) हे याच पट्ट्यात बनले आणि नंतर त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या पट्ट्यात अडकले आहेत.[३][४]\n१९९२ च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्���ा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकीत करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)(अल्पायुषी)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू म्हणून गणतात.[५] कायपरच्या पट्ट्यातील वस्तूंमध्ये व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[६] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेपटी तयार होईल.[७]\nजरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी, प्लूटोपेक्षा थोडा मोठा असलेल्या ट्रायटनचे वातावरण, तसेच त्यावरची भूरचना, यांबाबतीतील अनेक गुणधर्म प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीच्या कक्षेत अडकला.[८]\n^ Audrey Delsanti and David Jewitt. \"The Solar System Beyond The Planets ( द सोलर सिस्टीम बियॉन्ड द प्लॅनेट्स)\". Institute for Astronomy, University of Hawaii. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक सप्टेंबर २५, २००७ रोजी मिळविली). मार्च ९, २००७ रोजी पाहिले.\n^ Craig B. Agnor & Douglas P. Hamilton (२००६). \"Neptune's capture of its moon Triton in a binary-planet gravitational encounter\". Nature. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक जून २१, २००७ रोजी मिळविली). जून २०, २००६ रोजी पाहिले. [मृत दुवा]\n^ जरी एरिस हा प्लूटोपेक्षा मोठा आहे तरी तो विखुरलेल्या चकतीमध्ये धरला जातो. हा भाग विकिसंकेतानुसार कायपर पट्ट्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून प्लूटो कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू बनतो.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/3.84.195.32", "date_download": "2019-09-21T23:41:09Z", "digest": "sha1:TME3P4SD5RT6LD5KYWZNG2EAXARJ3G5J", "length": 6895, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.84.195.32", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.84.195.32 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.84.195.32 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.84.195.32 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्��\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.84.195.32 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/54.213.101.68", "date_download": "2019-09-21T23:41:27Z", "digest": "sha1:MASA6KCOTJDMKZMZTZFZD4EA6I2IHICM", "length": 7344, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.213.101.68", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.213.101.68 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी ��ैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.213.101.68 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.213.101.68 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.213.101.68 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/54.244.144.32", "date_download": "2019-09-22T00:04:13Z", "digest": "sha1:N6WXEP37AVFFCHNYUMS7GHHTG3VWXPVK", "length": 7116, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.244.144.32", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी ��त्ता 54.244.144.32 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.244.144.32 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.244.144.32 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.244.144.32 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4_%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2019-09-22T00:12:28Z", "digest": "sha1:2ZRJE7UGAEYHRUDHOWSZL64H3GIYGAM4", "length": 3574, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर बचती साठीची मुदत ठेव - विकिपीडिया", "raw_content": "कर बचती साठीची मुदत ठेव\nकर बचती साठीची मुदत ठेव ही भारतील बँकांत करता येणारी मुदत ठेव आहे. यातील गुंतवणुक ही ५ वर्षासाठी असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी भारतीय यात गुंतवणुक करतात. यातील ग���ंतवणुक ५ वर्षे काढता येत नाही.\nकलम ८० सी अंतर्गत गुंतवणूक पर्याय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१७ रोजी १०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-09-22T00:05:35Z", "digest": "sha1:O2U6JY47EAS3DJTA4YZ6RGKSTRE7UBNF", "length": 5530, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दोड्डा गणेश - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nसप्टेंबर २८, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-09-22T01:01:17Z", "digest": "sha1:SAUOKG2IMUTDZHK3ER4ACOMRUOGRS36T", "length": 1468, "nlines": 20, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ८४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.चे ८४० चे दशक\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८१० चे ८२० चे ८३० चे ८४० चे ८५० चे ८६० चे ८७० चे\nवर्षे: ८४० ८४१ ८४२ ८४३ ८४४\n८४५ ८४६ ८४७ ८४८ ८४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nLast edited on १९ सप्टेंबर २०१४, at १९:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/node/6120", "date_download": "2019-09-21T23:56:45Z", "digest": "sha1:S3OY3Y35JSBPFJUCMZUATQEMCDHJIQGX", "length": 29745, "nlines": 375, "source_domain": "www.misalpav.com", "title": "संकल्प मत्स्यपुराणाचा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसुनील in जनातलं, मनातलं\nगेल्या काही दिवसांपासून मिपावर बर्याच मत्स्याहारी पाकृ येत आहेत. मासे आवडणार्या परंतु माशांबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही मिपाकरांनी विविध प्रकारच्या \"खाणेबल\" माशांबद्दल एखादा लेख लिहिण्याची सुचना केली होती. त्याला अनुसरून एक मत्स्यपुराण लिहिण्याचा संकल्प सोडीत आहे.\nकेवळ माशांची जंत्री देण्यापेक्षा, त्यांची नावे (मराठीतील वैकल्पिक नावांबरोबरीनेच शक्य असल्यास इंग्लीश नावेदेखिल), बाजारात गेल्यावर ते मासे ओळखता यावेत याकरीता त्यांचे फोटो आणि त्या माशांच्या काही प्रसिद्ध पाकृंची नावे (विस्तृत पाकृ येथे अपेक्षित नाही), असे देण्याचा विचार आहे.\nहे काम एकहाती करणे अगदीच अशक्य नसले तरी जिकीरीचे ठरेल. तेव्हा, जाणकार मिपाकरांनी हातभार लावावा, ही विनंती.\nअपेक्षित असलेली मदत येणेप्रमाणे -\n१) मी दिलेल्या यादीत यथायोग्य भर / सुधारणा.\n२) फोटो (फोटो माशांचे हवेत, कोळीणींचे नव्हे\n३) तुमच्या आवडत्या पाकृंची नावे.\nकोलंबी / झिंगा (प्रॉन्स / श्रिम्प्स)\nखेकडा / चिंबोरी / कुर्ल्या (क्रॅब)\nशिंपली / तिसर्या (क्लॅ���)\nपरदेशी (भारतात सहसा न मिळणारे) मासे\nसर्व उपयोग्य सुचनांचे संकलन करून, एक बराचसा परिपूर्ण लेख दोन-एक आठवड्यात तयार व्हावा, ही अपेक्षा.\nपरमेश्वराच्या पहिल्या अवताराच्या कृपेने मत्स्यपुराण लिहिण्यासाठी आपणांस लवकरात लवकर वेळ लाभो.\nफोटोंमध्ये मासे हातात धरुन उभी कोळीण असली तर आमची हरकत नाही हो \n-- (पूर्वीचा मत्स्याहारी) लिखाळ.\nवाचनखुण साठवली आहे. लवकरात लवकर कोष्टक पुर्ण करावे.\nपरदेशी (भारतात सहसा न मिळणारे) मासे\n('मसल्स' ला मराठी नाव काय आणि तो भारतात मिळत असावा आणि तो भारतात मिळत असावा\nआणि मोरी म्हणजे कॉड नव्हे का\nसामन आणि कॅट फिश\nहे मासे राहिले की ....\nसामन (स्पेलिंगप्रमाणे उच्चार साल्मन \n'मोरी' म्हणजे कॉड नाही.\nमाझ्या माहितीप्रमाणे 'मोरी' मासा म्हणजे 'शार्क'.\n('मसल्स' ला मराठी नाव काय\n('मसल्स' ला मराठी नाव काय आणि तो भारतात मिळत असावा आणि तो भारतात मिळत असावा\nलॉब्स्टरला मराठीत काय म्हणतात माहित नाही...\nपण चवदार सी-फूड मधे लॉब्स्टर मला आवडतो\nलॉबस्टरला शेवंड म्हणतात बहुतेक.\nआता लॉब्स्टर (चुकलं ... आपलं शेवंड) मराठीतून मागून खाता येईन... हा हा :)\nबाकी उत्तम धागा :)\nट्यूना फिश राहीला की अमेरिकेत तर त्याचा वापर बर्याच पाककृतींमध्ये करतात. टुना सलाड्/सँडविच ...\nफोटो (फोटो माशांचे हवेत, कोळीणींचे नव्हे\nआयला सुन्या, आजच काही कामानिमित्त वांद्र्याला गेलो होतो. तिथून हायवेच्या जवळच असलेल्या 'हाय वे गोमांतक'मध्ये पोटभर जेवलो. आत्ता तेथूनच येतो आहे. तुझ्या यादीत जवळा हे नाव वाचलं. आज मी पण जवळा खाल्ला रे\n(चांगली थाळी समोर आली की मोबाईलवर फोटू काढून ठेवायची आमची सवय\nपापलेटचं कालवण, कांद्यामिरचीवर परतलेला जवळा अन् बोंबिल\nत्रास आहे रे ही थाळी म्हणजे .... तोंडाला पाणी सुटलं ना \nपेडव्यांना सार्डीन म्हणत नसावेत. (काय म्हणतात माहित नाही.)\nटोके (डोक्याकडे चोचीसारखा भाग असणारे)\nदारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात\nहा मासा म्हणजे स्थूल, अति लठ्ठ पापलेटाचाच एक प्रकार. मुंबैत क्वचितच मिळतो, खूप महाग असतो..\nगोब्रा आणि पापलेटचा काहीही सम्बध नाही. पापलेट गोब्र्यापेक्षा खूप महाग असत. गोब्रा सिन्धुदूर्ग जिल्ह्यासमोरच्या समुद्रात मिळतो. एकदम स्वस्त असतो आणि जरा बोयट्यासारखा गोडा असल्याने मुम्बै पर्यन्त बर्फातून टिकत नाही.\n( आता तात्या विचारणार.. बोयटा हा मासा कुठला.. तर सिन्धुदूर्गात खाडीच्या तोन्डावर ज्या लहान आकाराच्या गुन्जल्या मिळतात, त्याना बोयटे म्हणतात. बोयट्याच तिखल ...वा वा वा वा..)\nचोपडा मासा ( गंगावरी)\nशिंगाळे ( हा आमच्या गावी मिळतो.. मुंबईला कधी पाहिला नाहि.. याच्या तोंडावर मोठे शिंग असते)\nबटर फिश ( पापलेटचा भाऊ )\nतुझे पुराण लवकरच पूर्ण होवो ही परमेश्वराच्या प्रथम अवताराकडे प्रार्थना .\nक्याट् फिश् आणि क्यालामारी\nपरदेशात (अमेरिकेत) मिळणारे, भारतात सहजासहजी न मिळणारे मासे\nक्यालामारी हा स्क्वीड चा प्रकार आहे . मासा नाहीये तो,\nमला वाटते येथे सी फूड / समुद्री खाद्य हा व्यापक विषय चालू आहे. क्यालामारी मासा नाही, माखली आहे; कोळंबी/झिंगे, खेकडे वगैरे सुद्धा मासे नाहीतच ना\n>>क्याट् फिश् आणि क्यालामारी - परदेशात (अमेरिकेत) मिळणारे, भारतात सहजासहजी न मिळणारे मासे\nअसं तुम्ही लिहिल्याने मी लिहीले कि क्यालामारी मासा नाहीये. ज्यांना क्यालामारीबद्द्ल माहीत नाही त्यांना तो मासाच आहे असे वाटू नये एवढाच हेतू. तुम्ही प्रतिसाद नीट वाचला नाही बहुतेक.\nमाहीमाही (mahi mahi) (भारतात मिळत नसावा बहुतेक किंवा मिळत असल्यास भारतीय नाव माहीत नाही.)\nइतर खाल्ले जाणारे सीफूड म्हणजे स्कॅलॉप , स्क्विड , ऑइस्टर , ऑक्टोपस\nकॅव्हिअर (caviar) तर सीफूडमधलं डेलीकसी समजलं जातं.\nम्हणजे डॉल्फिन मला वाटते. म्हणूनच कधी खावासा नाही वाटला.\nइथल्या माश्यामध्ये सि-बास विसरले होते.. खूपच चविष्ट मासा आहे. सार्डिन पण छान लागतात.\n>>माहीमाही म्हणजे डॉल्फिन मला वाटते. म्हणूनच कधी खावासा नाही वाटला.\nडॉल्फिन नसावा. डॉल्फिन पण खाल्ला जातो हे कधी ऐकले नाही अजून.\n१. ब्लो-फिश (जपानी मधे \"फुगु\"/कोरियन मधे \"बोगु\") - हा विषारी असतो(अगदी प्राणघातक) पण कुशल सुशी-गुरूच्या हाती ह्याचे अलगद काढलेले पातळ/पारदर्शक तुकडे जिभेला चरचरवून(किंचित असलेल्या विषामुळे) जातात. सजावटसुद्धा भान हरपवणारी असते.\nहा मासा हाताळायला परवाना लागतो. तो परवाना मिळवण्यासाठी गुरुच्या हाताखाली सरासरी २-३ वर्षे उमेदवारी करणे जरूरीचे असते. उमेदवारीचे सुरवातीचे काही महिने मासा फक्त पाण्यात स्वच्छ धुवावा कसा यात जातात. मग यथावकाश त्याचे कलात्मक काप करावे कसे, त्यातला विषारी भाग काढावा कसा यात जातात.\nसर्वात शेवटी परिक्षा म्हणून स्वतः कापलेला आणि विषारी भाग काढलेला असा मास��� स्वतःलाच खावून दाखवावा लागतो (३०% परीक्षार्थी उत्तीर्ण होतात :)).\nउपहारगृहातला सुशी/साशीमीचा मुख्य हा एकूणच अतिशय आदराच्या स्थानी असतो. त्यात फुगु माशाच्या साशीमीचा गुरु तर अजून वरचा\nआपण तेथे गेल्यावर पहिल्यांदा त्याला रामराम घालयाचा. त्याच्या बरोबर घोटघोट बियर नाहीतर साके (तांदूळापासून बनविलेली दारू) घ्यायची. मग त्यालाच विचारयचे \"काय बाबा, आज काय खाऊ\" तो तुमच्या साधारण आवडी निवडी, त्यादिवशीचा \"बाजार\", दिवसाची वेळ ह्याचा अंदाज घेउन स्वतः ठरवतो की कुठली सुशी/साशिमी सयुक्तिक. मग धीरे धीरे एकेका सुशीचा आनंद घेत चवीने २-३ तास जेवण चालते(सुशीचे जेवण जर पटकन उरकले तर सुशी-गुरूचा तो अपमान होतो :)).\nएकूण काय, सुशी आणि साशीमी हा प्रकार भारतीय संगीताच्या फार जवळ जातो. त्यासाठी करावी लागणारी दीर्घ उमेदवारी, ख्याल गायकी ढंगाने जाणारे ते जेवण, पंचेद्रियांना सुखवणारी ती सजावट, माशाची चव, तुमच्या एखाद्या जवळच्या सहचर्या/मित्रा/मैत्रिणीबरोबर बरोबर निवांत गप्पा मारत आणि जोडीला उत्तम दर्जाची साके/वारूणी यांचा आस्वाद घेत ते केलेले जेवण ..अहाहा... स्वर्ग याहून वेगळा नसतो\n(सौजन्यः अनुभव स्वतःचे + काही मजकूर विकीपीडीयातला)\nछायाचित्र सौजन्यः गुगल सेवा\n२. यलो-क्रोकर(गुलबी/चिम-जोगी) - हा पापलेट सारखाच श्वेतमांसाचा मासा पण अजून चविष्ट. कोरियात हा उत्तम दर्जाचा आणि महागडा मासा \"चुसक\" (आपल्या दिवाळी सारखा सुगी नंतर येणारा सण)च्या वेळी भेट देतात (तळहाताएव्हढ्या आकाराच्या ७ माशांची किंमत असते ३,५०० रु. फक्त\nसमुद्र काठच्या खार्या थंड आणि दमट हवेत तो काही महिने \"वाळवतात\" त्याची खुमारी अजूनच वाढते(त्याचे सूप खल्लास लागते पण त्याची पाकृ. पुन्हा कधीतरी).\nपरवाच मी तो आणला (नशीब जोरावर होते म्हणून स्वस्त मिळाला \nहां हां म्हणता बराच विदा गोळा झाला. आता याचे संकलन, पृथःकरण, वर्गिकरण आदि करून संकल्पित कोष्टकाचा पहिला रकाना (माशांची नावे) पूर्ण करण्याचे काम लवकरच सुरू करतो.\nराहिला प्रश्न कोष्टकातील दुसरा रकाना (फोटो) आणि तिसरा रकाना (पाकृ) यांचा.\nफोटोचा मूळ हेतू हा नवागताला बाजारात मासे ओळखणे सोपे जावे हा असल्यामुळे, फोटो हे कच्च्या माशांचे हवेत.\nपाकृंबद्द्ल - सविस्तर पाकृ स्वतंत्रपणे द्याव्यात. येथे फक्त त्यांची नावे (आणि दुवे) संकलित करण्याचा विचार आहे.\nही विनंती ....वाट बघतोय :)\nतुम्हाला मत्स्यपुराण लिहण्यासाठी शुभेच्छा. अजुन काही मला माहीती हवी असल्या मला देण्यासारखी असली तर नक्की देईन.\nराणी मासा - हा गुलाबी रंगाचा असतो.\nपिळसा - हा सापासारखा असतो.\nभाकस - हा एका पुढे साधारण माशासारखा असुन ह्याची पाठ काळपट आणि चपटी असते.\nगोड्या पाण्यातील अजून एक चवदार मासा खदरा काटे कमी असतात नदी मध्ये मिळतो. एकदम चविश्ट.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/featured/social-media-will-stop-honour-killing/109133/", "date_download": "2019-09-21T23:20:19Z", "digest": "sha1:FES7MM7TRTAGXDVBUTFWJQZEZO4WTKFF", "length": 19137, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Social media will stop Honour killing", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स सोशल मीडिया ऑनर किलिंग थांबवेल\nसोशल मीडिया ऑनर किलिंग थांबवेल\nभारताच्या समाजव्यवस्थेची तुलना जगातील कोणत्याही समाजाशी करा. पण तुम्हाला इतकी किचकट, कुजकट, दांभिक, भंपक आणि भ्रष्ट समाजव्यवस्था कुठेही पाहायला, वाचायला मिळणार नाही. आपण राहतो त्या समाजाबद्दल इतक्या हीन पातळीवर ऐकण्याची आपल्याला सवय नाही. मात्र हीच खरी परिस्थिती आहे. जातीव्यवस्थेने बरबटलेली आपली समाजव्यवस्था जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत तरी स्वच्छ होणार नाही. ‘आता कुठं राहिल्यात जाती न पाती’, हे वाक्य सतत आपल्या कानावर पडत राहतं आणि आपण वास्तवापासून दूर जात राहतो. खासकरून शहरात राहणारी अभिजन वैगरे मंडळी चार-चौघात मखलाशी करण्यासाठी हे सुप्रसिद्ध वाक्य उच्चारून आपली लाल करून घेतात. ग्रामीण भागातील जातीय व्यवस्थेशी त्यांचं घेणंदेणं नसतं. मात्र जातीय अत्याचार हे आता फक्त गावातच नाहीत. तर शहरातसुद���धा व्हायला लागलेत आणि त्याची सुरुवात झालीये आपल्याच मुलीचा गळा घोटून...\nऑनर किलिंग… हा शब्द गेल्या काही काळापासून चांगलाच रुढ झालाय. मराठीत ‘सैराट’ आणि हिंदीत ‘एनएच १०’ सारखे चित्रपटही त्यावर आलेत. एकदा चित्रपट आला की तो विषय आमच्या शहरी लोकांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण ठरतं. तोपर्यंत त्याची ग्रॅव्हीटी आम्ही विचारत घेत नसतो. समाजातील वास्तववादी घटनांवर चित्रपट येत नसतो, तोपर्यंत त्याची चर्चा होत नसते. मग ते ‘आर्टिकल १५’ भले १९५० सालीच संविधानात लिहिलं गेलेलं का असेना. वकील, कोर्ट आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सोडून सर्वांना त्याची माहिती चित्रपट आल्यानंतरच होत असते. तोपर्यंत आपण मध्ययुगीन कायद्याप्रमाणे वागत असतो. त्यातही तो चित्रपटच मग त्याची स्मृती तरी केवढी दांडगी. पुढचा चित्रपट आला की मागचं सपाट. असो\nतर ऑनर किलिंगसारखा महाभयंकर रोग आता शहरातही वाढायला लागला आहे. शहर आणि ग्रामीण अशी काही दरी जातीव्यवस्थेसाठी तरी नाही. पण शहरात जातीभेदापलीकडे जाण्याची जी काही सहिष्णुता होती, ती सुद्धा गेल्या काही वर्षांपासून संपुष्टात आलीये. सध्या माध्यमांमध्ये साक्षी मिश्रा नामक मुलीचं प्रकरण गाजतेय. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची ती कन्या. अजितेश नावाच्या एका दलित मुलाबरोबर पळून जाऊन तिने लग्न केलंय. लग्नानंतर आपला बाप, भाऊ आणि त्यांचे गुंड आपल्या जीवावर उठले असल्याचं कळताच साक्षीने एक व्हिडिओ शूट करत तो सोशल मीडियावर टाकला आणि एकच खळबळ उडाली. नाईलाजाने पोलिसांना आणि आमदार मिश्रांना माध्यमांसोर प्रतिक्रिया द्यावी लागली. या प्रकरणात रोज नवनवीन दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.\nसाक्षीच्या प्रकरणावर पडदा पडत नाही तोपर्यंतच आणखी एक व्हिडिओ समोर आला. यावेळी प्रयागराजचे माजी उप महापौर आणि भाजपचे नेते मुरारी लाल अग्रवाल यांची नात दिक्षा अग्रवालने व्हिडिओ काढलाय. प्रकरण तेच जातीबाहेर लग्न. दिक्षाने व्हिडिओ काढून आम्हाला सुखाने जगू द्या, जीवे मारण्याची धमकी देऊ नका, असं आवाहन आपल्या आजोबांना केलंय. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे आपल्याला धमकी येत असल्याचं दोन्ही मुली सांगतात. बरं या प्रकरणात मुलगा समाजाने ठरवलेल्या खालच्या जातीतील नाही, तरीही आपल्या जातीबाहेरचं लग्न मुलींच्या घरच्यांना पचवता आलेलं नाही.\nआता ऑनर किलिंग या विषयाकडे पुन्हा येऊयात. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या घाटकोपर येथे दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या मीनाक्षी चौरसिया या २१ वर्षीय मुलीचा तिच्याच वडीलांनी गळा चिरून खून केला. मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध दुसर्या जातीत लग्न केलं, एवढंच खूनाचे कारण. फक्त परजातीतील मुलाबरोबर लग्न केल्याने आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय, ही भावना इतकी तीव्र असू शकते असा प्रश्न उपस्थितीत होतो. ही भावना इतकी क्लेषदायक आहे का असा प्रश्न उपस्थितीत होतो. ही भावना इतकी क्लेषदायक आहे का की एक बाप आपल्या पोटच्या मुलीचा तिच्या पोटच्या बाळासहीत खून करू शकतो की एक बाप आपल्या पोटच्या मुलीचा तिच्या पोटच्या बाळासहीत खून करू शकतो एक माणूस म्हणून विचार केल्यास ही माणुसकीला कलंक लावणारी घटना वाटेल. मात्र आपल्या समाजव्यवस्थेत जातीय अस्मितेने कुजलेल्या मनासाठी ती फार मोठी घटना नाही.\nसाक्षी आणि दिक्षा प्रमाणे जर मीनाक्षीनेही सोशल मीडियावर आपला व्हिडिओ पोस्ट केला असता तर… तिचाही जीव वाचला असता का सोशल मीडियावर मुलींनी आपली कैफियत मांडल्यावर पोलीस यंत्रणा जागी होते. काही चांगल्या लोकांचा नैतिक दबाव वाढतो आणि त्यातून खुनासारखे अरिष्ट दूर होतं का सोशल मीडियावर मुलींनी आपली कैफियत मांडल्यावर पोलीस यंत्रणा जागी होते. काही चांगल्या लोकांचा नैतिक दबाव वाढतो आणि त्यातून खुनासारखे अरिष्ट दूर होतं का हे आता आणखी काही प्रकरणांनंतर कळेलच. पण आपण खून केल्यानंतर तुरुंगात जाणारच आहोत, हे माहीत असूनही जेव्हा एखादा बाप आपल्याच मुलीचा गळा घोटण्याचं नीच कृत्य करतो, तो या सोशल मीडियावरील एका व्हिडिओने शांत बसेल का हे आता आणखी काही प्रकरणांनंतर कळेलच. पण आपण खून केल्यानंतर तुरुंगात जाणारच आहोत, हे माहीत असूनही जेव्हा एखादा बाप आपल्याच मुलीचा गळा घोटण्याचं नीच कृत्य करतो, तो या सोशल मीडियावरील एका व्हिडिओने शांत बसेल का\nकाहीही असलं तरी सोशल मीडियामुळे अशा प्रकरणांची चर्चा होत आहे. याआधी देखील अशी अनेक प्रकरणं घडली आहेत. काही प्रकरणं दाबली गेली. काहींच्या बातम्या झाल्या. मात्र याच्या मुळाशी जायला कुणालाही सवड नाही. सध्या ताज्या प्रकरणातील सर्वात घातक गोष्ट अशी की, ज्या पक्षावर लोकशाही वाचविण्���ाची जबाबदारी आहे, त्याच पक्षातील नेत्यांच्या घरातील मुली आम्हाला जगू द्या, अशी हाक देतायत. कदाचित हा योगायोग देखील असू शकतो. मात्र तो योगायोग एकाच पक्षाच्या बाबतीत दिसून येतोय, हे तितकंच खरं. एरवी लव्ह जिहादच्या नावाने शंख फुकणारे जेव्हा आपल्याच घरातील मुलगा-मुलगी हिंदू धर्मातीलच वेगळ्या जातीमध्ये लग्न करते किंवा करतो. तेव्हा या लोकांना जातीमधील उतरंड दिसू लागते. तोपर्यंत आपण सगळेच हिंदू असतो.\nसध्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवरील लैला ही वेबसिरीज गाजतेय. लैला या प्रयाग अकबर यांच्या कांदबरीवर ही वेबसिरीज आहे. यातील शालिनी पाठक नावाचे ब्राह्मण समाजीतल स्त्री पात्र मध्यवर्ती भूमिकेत आहे. शालिनीने मुस्लिम युवकासोबत लग्न केल्याची तिला आणि तिच्या परिवाराला शिक्षा भोगावी लागते. लेखक प्रयाग अकबर यांनी कल्पनेवर आधारीत २०५० सालातील भारताचं चित्र लैलात शब्दबद्ध केलंय. खरंतर २०५० साली भारताची समाज आणि राजकीय व्यवस्था नेमकी कशी असेल हे जरी सांगणं कठीण असलं तरी आपल्या समाजव्यवस्थेने हजारो वर्षांपासून पोसलेली जातीयव्यवस्था समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत तरी पुढील अनेक पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल असू शकणार नाही.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nजनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात\nराशिभविष्य : शुक्रवार, १९ जुलै २०१९\nएकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशरद पवार अन् व्देषाचे राजकारण\nमढे उकरून आले नाणारचे भूत\nचतुःरस्त्र व्यक्तिमत्व – प्रिया तेंडूलकर\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\n���यफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-09-22T00:32:12Z", "digest": "sha1:EG7LGD6QS4NVOIQHLEPJKHUEQR5NHYOP", "length": 7168, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन\nऔरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात अनेक शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत.\nमराठवाडा साहित्य परिषदेने भरवलेली मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने :\n१ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्याच्या अध्यक्षा होत्या.\n२रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री रेखा बैजल या संमेलनाध्यक्षा होत्या.\n३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२ या तारखांना अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा होत्या.\n४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.\n५वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. ललिता गादगे होत्या.\n६वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जालना येथे १७/१८ जानेवारी २०१५ या काळात झाले अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या.\n७वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात होणार आहे, सं��ेलनाध्यक्षा डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.\n८वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर होत्या.\nपहा : साहित्य संमेलने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-09-22T00:31:32Z", "digest": "sha1:T3H4G24QYVQFVTUQA4J7YHM44PIELR4X", "length": 3809, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ३९० चे दशकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ३९० चे दशकला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स.चे ३९० चे दशक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स.चे ३९० चे दशक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे ४ थे शतक (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ३६० चे दशक (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ३७० चे दशक (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ३८० चे दशक (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ४०० चे दशक (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ४१० चे दशक (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ४२० चे दशक (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/megabharti-among-ruling-parties-decision-not-taken-ramraje-till-date/", "date_download": "2019-09-22T01:00:59Z", "digest": "sha1:FTQKDLRVFVNLKDCDH6NOVHPBASD2SZH2", "length": 29770, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Megabharti Among The Ruling Parties, Decision Not Taken By Ramraje Till Date | सत्ताधारी पक्षांमध्ये मेगाभरती; रामराजे यांचे तळ्यात-मळ्यात | Lokmat.Com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम अस���न लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nसत्ताधारी पक्षांमध्ये मेगाभरती; रामराजे यांचे तळ्यात-मळ्यात\nसत्ताधारी पक्षांमध्ये मेगाभरती; रामराजे यांचे तळ्यात-मळ्यात\nउदयनराजे भाजपच्या गडावर, तर प्रदीप शर्मा, भास्कर जाधव शिवसेनेत\nसत्ताधारी पक्षांमध्ये मेगाभरती; रामराजे यांचे तळ्यात-मळ्या���\nमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षात येण्यासाठी नेत्यांची अक्षरश: रीघ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले शनिवारी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वत: आज ही घोषणा केली. रात्री ते मुख्यमंत्र्यांसह नवी दिल्लीत दाखलही झाले. राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार व माजी राज्यमंत्री भास्कर जाधव व एन्काउन्टर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.\nविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त असतानाच त्यांनी फलटणमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन शरद पवार यांना दुखावले, तर माझा शेवट चांगला होणार नाही, अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना प्रवेशाबाबत त्यांचे अजूनही तळ्यात -मळ्यात असल्याचे स्पष्ट झाले.\nभास्कर जाधव हे शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत चार्टर्ड विमानाने औरंगाबादला गेले आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविला. तेथून मुंबईत परतून मातोश्रीवर पोहोचत त्यांनी शिवबंधन बांधले. ‘स्वगृही परतल्याचा आपल्याला आनंद आहे. मी मूळचा शिवसैनिकच आहे,’ अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.\nप्रदीप शर्मा हे नालासोपारा येथे शिवसेनेचे उमेदवार असतील, हे त्यांच्या प्रवेशाच्या वेळी स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. आ. हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेला हा भाग आहे. ठाकूर यांच्या वर्चस्वाला धक्का देणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणाले की, मी कुणाला हरविण्यासाठी नाही, तर स्वत: जिंकण्यासाठी लढत असतो. प्रदीप शर्मा कोणाचे एन्काउन्टर करणार हे निवडणुकीत दिसेलच.\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक मनसेने लढावी की लढू नये, याबाबत पक्षाचे नेते आणि सरचिटणिसांची बैठक राज ठाकरे यांनी शुक्रवारी बोलविली. त्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’चा कौल मिळाला. त्यामुळे अंतिम निर्णय राज घेणार आहेत. मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक लढण्याबाबत एकवाक्यता नव्हती. पुणे, नाशिकमधील नेत्यांनी निवडणूक लढलीच पाहिजे, असा आग्रह धरला. लोकसभा निवडणूक लढली नव्हती. आता विधानसभेची निवडणूकही लढली नाही, तर चांगला संदेश जाणार नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. काही नेत्यांनी मात्र, ‘ईव्हीएम’वर निवडणूक होणार असेल तर लढू नये, अशी भूमिका पक्षाने घ्यावी, असे मत बैठकीत मांडले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित\nनिर्मला गावितांबद्दलचा विरोध आता रस्त्यांवर\nपरभणी : शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार यांचा राजीनामा\nखामगाव बाजार समितीच्या माजी सभापतीसह अनेकांचा भाजपात प्रवेश\nअर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती ‘Howdy Modi’ लपवू शकत नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल\nअमरावतीत भाजपचे ‘वेट अँड वॉच’, काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\n'पुलांचे ऑडिट केल्याशिवाय सुशोभीकरण करणार नाही'\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अं���, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/tag/panchakarma/", "date_download": "2019-09-21T23:21:32Z", "digest": "sha1:P6LWSF5KRMSJXZLFNURHGJ25UKUPLKGQ", "length": 4438, "nlines": 93, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "Panchakarma | My Medical Mantra", "raw_content": "\nकाय आहेत पंचकर्माचे फायदे\nमाय मेडिकल मंत्रा - April 13, 2019\nपंचकर्म म्हणजे निरोगी आयुष्याचा मुलमंत्र, जाणून घ्या पंचकर्माचे फायदे आपण सतत पंचकर्माविषयी ऐकत असतो. पंचकर्माचे अनेक फायदे आहेत. ज्याप्रमाणे गाडीची सर्विसींग केल्यावर गाडी सुरळीत चालायला...\n‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’वर मात करण्याचे आयुर्वेदिक पर्याय\nआयुर्वेदिक उपचार दूर करेल तुमची चिडचिड\n मग तुम्हाला या व्याधींचा धोका आहे\nदातांची काळजी घेण्याच्या आयुर्वेदिक टीप्स\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वे��\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n#WorldHomoeopathyDay – होमिओपॅथी औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/vastu-tips-for-home-windows-mhmn-400483.html", "date_download": "2019-09-21T23:35:14Z", "digest": "sha1:KJMHRLFNZYRDUGOQ2JTIHJ6QJQHRR5ZV", "length": 18386, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घरात या दिशेला असाव्यात खिडक्या, नाही तर होऊ शकतं नुकसान! | Lifestyle - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nघरात या दिशेला असाव्यात खिडक्या, नाही तर होऊ शकतं नुकसान\nतुमच्यासाठी फायदेशीर आहे धनुरासन, जाणून घ्या आसन करण्याची योग्य पद्धत\nया आहेत भारतातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन, एका सफरीत करू शकता भारत भ्रमंती\nज्यांच्या दातांमध्ये असते फट, ते असतात प्रचंड नशीबवान; जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्य\nया दोन चुकांमुळे तुम्ही कधीही होणार नाही जाड, पहिली चूक तर गंभीर\nघसा सतत दुखतो का एकदा हे घरगुती उपाय करून पाहा\nघरात या दिशेला असाव्यात खिडक्या, नाही तर होऊ शकतं नुकसान\nवास्तुशास्त्रानुसार खिडक्यांचा आपल्या आयुष्यावर बहुतांशी प्रभाव असतो. त्यामुळे खिडक्यांची नियमित साफ- सफाई करणं आवश्यक आहे.\nवास्तुशास्त्रात घर, ऑफिस इथल्या दिशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात जेवढं महत्त्व दिशा आणि घराच्या दरवाजाला आहे तेवढंच महत्त्व खिडक्यांनाही आहे. वास्तुनुसार, जर तुम्ही घरात योग्य जागी खिडक्या बनवल्या असतील तर घरात सकारात्मक उर्जा येईल. पण जर खिडक्या योग्य दिशांमध्ये नसतील तर घरातील सदस्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं.\nआज आपण घराच्या कोणत्या दिशेला खिडक्या असणं घरासाठी आणि त्यात राहणाऱ्या व्यक्तिंसाठी फायदेशीर असेल हे पाहू. तसेच किती संख्येने खिडक्या बनवल्या गेल्या पाहिजेत याबद्दलही जाणून घेऊ.\nवास्तुशास्त्रानुसार खिडक्यांचा आपल्या आयुष्यावर बहुतांशी प्रभाव असतो. त्यामुळे खिडक्यांची नियमित साफ- सफाई करणं आवश्यक आहे. तसंच वेळोवेळी खिडक्यांची ग्रिसींगही करावी, जेणेकरून त्या उघड बंद करताना त्यातून आवाज होणार नाही. खिडक्या शक्यतो मोठ्या बनवाव्यात, जेणेकरून त्यातून सकारात्मक उर्जा येईल. तसेच खिडक्यांचे दरवाजे हे बाहेरच्या बाजूला उघडतील याकडे विशेष लक्ष द्या.\nवास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला खिडक्या असणं सर्वोत्तम मानलं जातं. कारण ही सूर्याची द��शा असते. सूर्याचं पहिलं किरण घरात पडलं तर फक्त सकारात्मक उर्जाच घरात येते असं नाही तर घरात सुख, समृद्धीही येते. याशिवाय नोकरीत प्रमोशनही मिळतं. तर उत्तर दिशेचा स्वामी कुबेर असल्याने त्या दिशेला खिडकी बनवली तर कधीही संपत्तीची कमतरता जाणवणार नाही.\nवास्तुशास्त्रानुसार, खिडक्या बनवताना दिशा लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हाही घरात खिडक्या बनवाल तेव्हा घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेलाच बनवा. खिडक्या बनवण्यासाठी या दिशा शुभ मानण्यात आल्या आहेत. दक्षिण दिशेला खिडकी न बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे ही दिशा मृत्यूचा देव यमाची दिशा आहे.\nतसेच वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या कधीही विषम संख्येत बनवायच्या नाहीत. विषम संख्येत खिडक्या बनवल्या तर घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच घरात खिडक्या बनवताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या की खिडक्या या शक्यतो समसंख्येत अर्थात 2, 4, 8 अशा संख्येतच बनवाव्या.\nवास्तुशास्त्रानुसार, घराच्या मधोमध कधीही खिडक्या बनवू नये. खिडक्या नेहमी एका रांगेत बनवल्या गेल्या पाहिजेत. मुख्य दाराच्या जवळ खिडकी बनवल्यास आयुष्य सुखकर होतं तसंच कुटुंबाला वैभव आणि यश मिळतं.\nटीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A8_%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2019-09-21T23:40:54Z", "digest": "sha1:FPSZPPA24WC7LAPDQKR2XVKESD7OQ2RH", "length": 5324, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००२ यू.एस. ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थान: न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका\nमहेश भूपती / मॅक्स मिर्न्यी\nव्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / पाओला सुआरेझ\nमाइक ब्रायन / लिसा रेमंड\n< २००१ २००३ >\n२००२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n२००२ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००२ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nइ.स. २००२ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/", "date_download": "2019-09-21T23:45:59Z", "digest": "sha1:BB5ZGJCHWUB5AM6UAXPPDMFNQWIVHXXZ", "length": 16609, "nlines": 158, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Home | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nऑफिस असो वा घर, या १३ गोष्टी प्रत्येक निराशाजनक परिस्थितीतून बाहेर काढतात\nआयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एकसारखा नसतोच. काही दिवस अगदी आनंदाची बरसात घेऊन येणारे, तर काही दिवस उगाच मनाचा हिरमोड करणारेही असतात.\nपहिलं “राफेल” विमान भारतीय ताफ्यात चिनी ड्रॅगनची पकड होणार सैल चिनी ड्रॅगनची पकड होणार सैल\nजगभरात रस्त्यावरील खड्ड्यांवर केले गेलेले ‘हे’ उपाय आपल्या राजकारण्यांना कुणी कळवेल काय\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला हा राक्षस अनेकांना माहिती नसतो\nपहिलं “राफेल” विमान भारतीय ताफ्यात चिनी ड्रॅगनची पकड होणार सैल चिनी ड्रॅगनची पकड होणार सैल\n“फिरोज शाह तुघलक” या धर्मांध शासकाचं नाव आता क्रिकेट स्टेडियमवरू�� काढलं गेलंय\nकाश्मीर विषयावर पाकिस्तान्यांचा लंडनमध्ये धुडगूस, त्यावर भारतियांचे “स्वच्छता मिशन” उत्तर\n“सरकार गडकिल्ले विकायला/भाड्याने द्यायला निघालंय” – आरोपामागील तथ्य जाणून घ्या\n“परफेक्शन” ची व्याख्या ठरवु शकणारे हे १५ इंग्रजी चित्रपट बघायलाच हवेत…\nहे चित्रपट प्रोड्युसर्सना इतके “जड” गेले की त्यांच्या जीवनाला कायमची कलाटणी मिळाली…\nजेव्हा पोलिस गुन्हेगारांना म्हणतात : घरातून बाहेर पडण्यापेक्षा नेटफ्लिक्सवर व्हिडीओ पाहा\n“साहो” फ्रेंच चित्रपटाची कॉपी मूळ दिग्दर्शक म्हणतो, “किमान ‘चांगली’ कॉपी करायची होती”\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nऑफिस असो वा घर, या १३ गोष्टी प्रत्येक निराशाजनक परिस्थितीतून बाहेर काढतात\nआयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एकसारखा नसतोच. काही दिवस अगदी आनंदाची बरसात घेऊन येणारे, तर काही दिवस उगाच मनाचा हिरमोड करणारेही असतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला हा राक्षस अनेकांना माहिती नसतो\nद्रोणाचार्य, जयद्रथ, विकर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, व अनेक महारथी दुर्योधनाच्या मदतीसाठी धावून गेले. पण घटोत्कचाने त्याच्या पराक्रमाने ह्या सर्वांना जखमी केले. त्याने त्याच्या मायेने असे काही भयानक दृश्य उभे केले की कौरव सेना रणांगणावरून पळून गेली.\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या सोळा वर्षांच्या मुलाने असे यंत्र बनवलंय ज्याने अनेक जीव वाचतील\nरियान सारखे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. जर बहुतांश विद्यार्थ्यांनी रियानप्रमाणेच ध्येय ठेवले तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात शंका नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\n५ रुपयात लग्न, ४०० रुपये महिना खर्चात या डॉक्टर जोडप्याने मेळघाटात कुपोषाविरुद्ध युद्ध छेडलं\nकोल्हे दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, १२ प्राथमिक उपचार केंद्रे आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nडोकं सुन्न करणारा पोर्तुगीजांचा भारतातील अमानुष धार्मिक अत्याचारांचा काळाकुट्ट इतिहास\nआपण ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल इतिहासाच्या पाठयपुस्तकांमधून बरच वाचलंय. पण, पोर्तुगीजांनी गोव्यातल्या हिंदूंवर केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला फार माहित नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nहृदय रोग टाळण्याचा मार्ग : कुत्रा पाळा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम === सध्याच्या आधुनिक लाइफस्टाइलमुळे मधुमेह, किडनी फेल्युअर, हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण अगदी\n६२व्या वर्षी बिझनेस सुरु, १००९ वेळा अपयश, शेवटी त्या आजोबाला अख्ख्या जगाने डोक्यावर घेतलं\nएक वृद्ध मनुष्य एका मागे एक सलग १००९ रिजेक्शन्स पचवतोय पण म्हातारा हरला नाही\nजगभरात पेट्रोलचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरवलेल्या सौदी वरील ड्रोन हल्ल्याबद्दल जाणून घ्या\nमंदीच्या काळात स्वतःला आर्थिक संकटात सापडू द्यायचं नसेल तर या ६ गोष्टी करा\nवाहन क्षेत्रातील मंदी : वस्तुस्थिती आणि कारणमीमांसा\nजगभरात रस्त्यावरील खड्ड्यांवर केले गेलेले ‘हे’ उपाय आपल्या राजकारण्यांना कुणी कळवेल काय\nदर वर्षी पावसाळा आला की रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. दर वर्षी नवा रस्ता तयार केला तरी बऱ्याच ठिकाणी पावसाळा झाल्यावर रस्त्यांची चाळण झालेली दिसून येते.\nया एका “छोट्याश्या” सवयीमुळे तुमच्या मुलाला कितीतरी गंभीर विकार होऊ शकतात\nजांभई खरंच “संसर्गजन्य” असते का हो वाचा विज्ञानाचं रोचक उत्तर\nशुक्र ग्रहावर स्वारी ते अवकाशात भारतीय “स्पेस स्टेशन”… : इसरोचे ६ जबरदस्त आगामी मिशन्स\n“पवार साहेबांची” चिडचिड मोदी-शाह-फडणवीसांसमोरील हतबलतेतून…\nआपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा\n“हिंदुराष्ट्र” : हिंदूंना उपयुक्त की अपायकारक\n“…हो…माणसाच्या स्पर्शाने सुद्धा जीव जातो…मी अनुभवलंय…”\n‘चल तुझ्या रुममधे जाऊ’ रशियन कॉल गर्ल, मराठी माणूस – सुन्न करणारा प्रसंग\nअसामान्य कौशल्यासोबत अंगभूत ‘लहरीपणा’ घेऊन आलेला अस्सल मुंबईकर बॅट्समन..\nआपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”\nशेतकऱ्याला कर्ज”माफी” चा विचार पुरे “कर्जमुक्ती” चा विचार करा\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\nछत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख\nतरुणांना म्हातारं दाखवणाऱ्या ‘ फेस ऍप’ वरून गंमत करणाऱ्यांनो : सावधान\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nलग्नाआधी आणि लग्नानंतर: नात्यात होणाऱ्या ‘या’ छोट्या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nफक्त सुशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार दिला तर भारताचा फायदा होईल का विचारात पाडणारं अभ्यासपूर्ण उत्तर वाचा\nहा देशातला असा एकमेव ब्रिज आहे ज्याचं उदघाटन अजूनही झालेलं नाही\nसुषमा स्वराज यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा दाखला देणारं आदर्श उदाहरण \nया कारणांमुळे सोशल मीडियावर “जेसीबी” धुमाकूळ घालतोय\nचीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस\nह्या रिक्षाचालकाने आपला प्राण गमावला, आणि एका चिमुकल्याचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले…\nफाळणीची पार्श्वभूमी आणि संस्थानांचा प्रश्न : काश्मीर आणि भारतीय जनमानस २\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-cricket-funny-video-running-between-the-wicket-for-avoid-runout-sy-374015.html", "date_download": "2019-09-21T23:28:42Z", "digest": "sha1:XQT3K7TIJ64LJUMDJX6FBB5QCDDGCFEO", "length": 17022, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL तर संपलं पण अजूनही 'रनआउट'ची भीती, पाहा VIDEO ipl cricket funny video running between the wicket for avoid runout sy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIPL तर संपलं पण अजूनही 'रनआउट'ची भीती, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nIPL तर संपलं पण अजूनही 'रनआउट'ची भीती, पाहा VIDEO\nआयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनी, वॉटसन धावबाद झाले आणि चेन्नईने सामन्यासह विजेता होण्याची संधी गमावली.\nमुंबई, 16 मे : काही घटनांवर सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रिया अनेकदा मजेशीर असतात. यात फक्त टेक्स्ट किंवा फोटोच नाही तर व्हिडीओसुद्धा असतात. आयपीएल संपल्यानंतर अनेक मीम्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केले जात होते.\nआयपीएल झाल्यानंतर अजुनही अश्विनच्या मंकडिंगसह रनआउटची दहशत अजूनही असल्याचं दाखवणारे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. नेटकऱ्यांनी रनआउट होण्यापासून वाचण्यासाठी उपाय सुचवला असला तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंमलात आणता येणार नाही.\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धाव घेण्यासाठी गाड्यांचा वापर केला असल्याचं दिसतं. एका व्हिडीओमध्ये दुचाकी तर एका व्हिडीओत चक्क ट्रक वापरले आहेत.\nआयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला होता. त्याच्याशिवाय सलामीचा फलंदाज शेन वॉटसनसुद्धा धावबाद झाला. त्यानंतर मुंबईने हा सामना एका धावेनं जिंकला होता.\nमुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. त्यांच्या विजयाची जितकी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा चेन्नईच्या पराभवाची आणि धोनीच्या बाद होण्याची झाली. हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने 150 धावांचे आव्हान चेन्नईला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. त्यावेळी मुंबईचा गोलंदाज लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकुरला बाद करून संघाला विजय मिळवून दिला.\nधोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला होता. यावेळी रिप्लेमध्ये एका कॅमेऱ्यात धोनी क्रिजमध्ये तर दुसऱ्या बाजूने तो बाहेर असल्याचं दिसत होतं. यामुळे वादही निर्माण झाला होता.\nवाचा : IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव\n उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-both-shinde-got-confidence-19673", "date_download": "2019-09-22T00:14:06Z", "digest": "sha1:DSUCKD6GLEFLTHWLPZAIATSFYOVMHCCM", "length": 19060, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Both Shinde got confidence | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग ��्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला\nदोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला\nशनिवार, 25 मे 2019\nसोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्याचे राजकारण बदलले अाहे. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे या दोघांना मतदारांना गृहित धरणे महागात पडलेच, पण त्याहूनही अधिक त्यांना आत्मविश्वास नडला. या निवडणुकीचे परिणाम आता जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर पडणार आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, अशी घोषणा केली. पण पराभवानेच त्यांना राजकारणाचा शेवट करावा लागला. माढ्यातील राष्ट्रवादीचा बुरुज ढासळण्यास हातभार लावणाऱ्या, भाजपवासी झालेल्या मोहिते पाटील गटाला मात्र या निवडणुकीने चांगलेच बळ दिले.\nसोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्याचे राजकारण बदलले अाहे. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे या दोघांना मतदारांना गृहित धरणे महागात पडलेच, पण त्याहूनही अधिक त्यांना आत्मविश्वास नडला. या निवडणुकीचे परिणाम आता जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर पडणार आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, अशी घोषणा केली. पण पराभवानेच त्यांना राजकारणाचा शेवट करावा लागला. माढ्यातील राष्ट्रवादीचा बुरुज ढासळण्यास हातभार लावणाऱ्या, भाजपवासी झालेल्या मोहिते पाटील गटाला मात्र या निवडणुकीने चांगलेच बळ दिले.\nजिल्ह्यातील सोलापूर आणि माढा हे लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचे आणि लक्षवेधी ठरले. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार आणि भाजपचे डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यातील दुरंगी लढतीमुळे शिंदे यांना विजयाचा विश्वास वाटत होता. पण एैनवेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर इथे अवतरले. त्यामुळे शिंदे यांचे विजयाचे स्वप्न भंगले. या दरम्यान, ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहनही शिंदे यांनी केले. पण ते मतदारांच्या फारसे पचनी पडले नाही.\nशिंदे यांच्या पारड्यात पडणारी दलित, मुस्लिम मते या वेळी अॅड. आंब��डकरांच्या पारड्यात पडली. शिवाय शिंदे यांना हमखास पडणारी लिंगायत मतेही भाजपचे डॅा. महास्वामी यांनी खेचली. त्यामुळे शिंदे यांची दोन्ही बाजूंनी ओढाताण झाली. पण तरीही आत्मविश्वासाने त्यांनी मतदारांना गृहित धरत जिंकूच, हा विश्वास बाळगला आणि त्यानेच त्यांचा घात केला.\nमाढा हा सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहिला आहे. स्वतः शरद पवार आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी येथून प्रतिनिधित्व केले. यंदा मात्र इथले चित्र काहीसे विरोधाभासी राहिले. निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील गटाने थेट भाजपत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली. भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार यांनी थेट शिंदे यांना उमेदवारी जाहीर करत ही निवडणूक रंगतदार केली. शिवाय विळ्या-भोपळ्याचे वैर असणाऱ्या मोहिते पाटील-शिंदे गटामध्ये त्यामुळे चांगलीच चुरस वाढली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जिंकण्याच्याच इराद्याने मोहिते पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी दिली. फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मैदानात उतरवले, अर्थात, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय गणित हेरून हा निर्णय घेतला, नेमका तो त्यांना फायदेशीर ठरला.\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय शिंदे यांनी केवळ मोहिते पाटील यांच्याच भोवती प्रचाराचा मुद्दा तापवत ठेवत आपणच जिंकू हा आत्मविश्वास बाळगला. पण तो सपशेल कुचकामी ठरला. यात भाजपची रणनिती मात्र यशस्वी झाली. या निवडणुकीने मोहिते पाटील गटाला राजकीय बळ मिळाले आहे.\nसोलापूर लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies निवडणूक राजकारण politics काँग्रेस सुशीलकुमार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस संजय शिंदे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर prakash ambedkar स्वप्न दलित मुस्लिम शरद पवार sharad pawar विजयसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis रणजितसिंह नाईक निंबाळकर\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A5%8B", "date_download": "2019-09-21T23:34:11Z", "digest": "sha1:BO63SVSDXKTNTINTNXNBMEQLZBRFXSCQ", "length": 6365, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाब्लो पोझोला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपाब्लो पोझोला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पाब्लो पोझो या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट इ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट ग (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक सामना अधिकारी (← दुवे | संपादन)\nसाचा:२०१० फिफा विश्वचषक सामना अधिकारी (← दुवे | संपादन)\nखलील अल घमदी (← दुवे | संपादन)\nरावशान इर्मातोव्ह (← दुवे | संपादन)\nसुबखिद्दीन मोहम्मद सल्लेह (← दुवे | संपादन)\nयुइची निशिमुरा (← दुवे | संपादन)\nकोमान कूलिबाली (← दुवे | संपादन)\nजेरोम डेमन (← दुवे | संपादन)\nएडी मैलेट (← दुवे | संपादन)\nजोएल अग्विलार (← दुवे | संपादन)\nबेनितो अर्चुंदिया (← दुवे | संपादन)\nकार्लोस बत्रेस (← दुवे | संपादन)\nमार्को अँतोनियो रोद्रिगेझ (← दुवे | संपादन)\nहेक्टर बाल्दासी (← दुवे | संपादन)\nहोर्हे लारिओंदा (← दुवे | संपादन)\nऑस्कर रुइझ (← दुवे | संपादन)\nकार्लोस युजेनियो सिमॉन (← दुवे | संपादन)\nमार्टिन वाझ्केझ (← दुवे | संपादन)\nमायकेल हेस्टर (← दुवे | संपादन)\nपीटर ओ'लियरी (← दुवे | संपादन)\nओलेगारियो बेन्क्वेरेंका (← दुवे | संपादन)\nमासिमो बुसाका (← दुवे | संपादन)\nफ्रँक डि ब्लीकेरे (← दुवे | संपादन)\nमार्टिन हान्सन (← दुवे | संपादन)\nव्हिक्टर कसाई (← दुवे | संपादन)\nस्टेफाने लॅनॉय (← दुवे | संपाद���)\nरॉबेर्तो रॉसेटी (← दुवे | संपादन)\nवोल्फगांग श्टार्क (← दुवे | संपादन)\nआल्बेर्तो उंदियानो मॅयेंको (← दुवे | संपादन)\nहॉवर्ड वेब (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक शिस्तभंग घटना (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/botulism-bacteria/", "date_download": "2019-09-21T23:55:16Z", "digest": "sha1:A2M7TTO2FJEWOOXMOKWUTGF3LYWIKMO4", "length": 12702, "nlines": 73, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया पसरण्याची संधी आपण रोजच्या सवयींतून देतोय का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया पसरण्याची संधी आपण रोजच्या सवयींतून देतोय का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nवर्ष १९२२, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे स्कॉटलंड येथील एका प्रसिद्ध हॉटेलममध्ये ऑगस्ट महिन्यात ३२ लोकांचा एक ग्रुप सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी गेले होते. एके दिवशी ते लोक मासी पकडण्यासाठी बाहेर जाणार होते आणि त्यांच्यासोबत हॉटेल मधील १३ कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखील जाणार होता.\nह्यासाठी सर्वांनी तयारी केली आणि हॉटेल स्टाफने पाहुण्यांच्या खाण्याची व्यवस्था करत त्यांच्यासाठी दुपारचे जेवण डब्यांत भरले आणि ते सर्व मासेमारी करिता निघाले.\nलंच ब्रेकमध्ये सर्वांनी ते डब्बा बंद पदार्थ खाल्ले. ह्या नंतर काहीच दिवसांच्या आत ह्या समूहापैकी ८ लोकांचा मृत्यूने कवटाळले. त्यांचा मृत्यू फूड पॉइझनिंग मुळे झाला असल्याचं समोर आलं. ह्या घटनेने संपूर्ण स्कॉटलंडला धक्का बसला.\nह्यावेळी पाहिल्यांदाच बॉटुलिज्म बॅक्टेरिया जगासमोर आला. आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाज बद्दल ऐकल आणि वाचलं असेल. पण बॉटुलिनस बॅक्टेरिया हे नावच कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल.\nबॉटुलिज्म बॅक्टेरिया ह्या नावाने ओळखला जाणारा हा बॅक्टेरिया अतिशय धोकादायक आहे.\nहा बॅक्टेरिया जास्तकरून डब्बा बंद पदार्थांत आढळून येतो. हा बॅक्टेरिया असलेल्या पदार्थांना खाल्ल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. हेच स्कॉटलंडच्या त्या लोकांसोबत झालं होतं.\nहॉटेलमधील ते जेवण घेतल्यानंतर लगेचच काही लोक आजारी झाले, कु���ाला पोटात दुखायला लागले तर कुणाला डोळ्याने दिसेनासे झाले. ह्या लोकांना बघून डॉक्टर देखील हैराण होते, त्यांना काय करावे कळलेच नाही. आणि ह्या आजाराने एकानंतर एक असे बळी घ्यायला सुरवात केली.\nसुरवातीला कुणालाच काही कळाले नाही, हे कसे झाले ह्यावर अनेक तर्क देण्यात आले. हे कुणाचे कटकारस्थान आहे का कुणी ह्या सर्वांना विष दिले का कुणी ह्या सर्वांना विष दिले का असं सर्व तेथील लोकांच्या डोक्यात येत होत. कुणालाच काहीच कळत नव्हत, अखेर पोलिसांना बोलवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलची तपासणी केली, मालक, कर्मचारी सर्वांची कडक चौकशी करण्यात आली, पण त्या ८ लोकांच्या मृत्यूमागील कुठलेही कारण समोर येत नव्हते.\nएका तज्ञांनी सांगितले की, ह्या सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला आहे. तरी देखील ह्या प्रकरणाचा तपास सुरु राहिला. पोलिसांच्या टीमने हॉटेलच्या कचऱ्याच्या दाब्ब्याची देखील तपासणी केली जिथे मृत्यू झालेल्या लोकांनी खाल्लेले पदार्थांचे डब्बे फेकण्यात आले होते. त्यातितल पदार्थांच्या तपासणीत हा घातक बॉटुलिनस बॅक्टेरिया आढळून आला.\nहा बॉटुलिनस बॅक्टेरिया कॅन्ड डक पेस्ट (डकच्या लिव्हरपासून बनलेला एक विशिष्ट पदार्थ) आणि मृत्यू पावलेल्या आठही लोकांनी डकपेस्ट सॅण्डविच खाल्ले होते. तसे तर इतर लोकांनी देखील डकपेस्ट सॅण्डविच खाल्ले होते पण डक पेस्टच्या एकाच डब्ब्यात हे बॅक्टेरिया होते.\nहा बॅक्टेरिया सर्वात आधी १८ व्या शतकात जर्मनीत समोर आला होता. १९२२ मध्ये स्कॉटलंडमध्ये झालेल्या ह्या घटनेनंतर ह्याबाबत रिसर्च सुरु करण्यात आली. जेणेकरून ह्या घातक आजारावर उपचार शोधला जाऊ शकेल. सोबतच होम मेड कॅन्ड फूडसाठी अनेक कायदेशीर मापदंड तयार केले. कारण ज्या बॉटुलिनस बॅक्टेरिया ने ८ लोकांचा मृत्यू झाला होता त्यांनी खाल्लेलं डक पेस्ट हे होममेड कॅन्डमधील होतं.\nबॉटुलिज्म हा बॅक्टेरिया अनेक पदार्थांना परत परत गरम केल्याने देखील उत्पन्न होऊ शकतो. म्हणून नेहेमी ताजच खावं, शिळे अन्न जास्त खाऊ नये तसेच कॅन्ड फूड आणि पॅकेज फूड पासून देखील दूर राहावे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← पंप्र मोदींच्या अपमानाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांचे पुढे जे होते ते विचारात टाकणारे आहे\nट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीमुळे अमेरिकन गुप्तहेरांच्या छातीत धडकी भरण्याचे कारण काय\nलैंगिक क्षमता वाढवण्याच्या ६ ऑथेंटिक आणि आरोग्यपूर्ण टिप्स\nएक तरुण – तब्ब्ल १४० “ट्रेन रोमियो” थांबवणारा, स्त्रियांसाठी लोकल “सुरक्षित” करणारा\nभारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि स्वातंत्र्य सेनानींबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी\nदैनंदिन जीवनातला तणाव दूर करायचाय या काही उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल\nधावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं थोडंसं\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nभारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते\nहे आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव, ह्या गावात सर्वच आहेत करोडपती\nजगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य\nयूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sakhi/page/9/", "date_download": "2019-09-22T00:57:49Z", "digest": "sha1:W2PXOMOGCJIFR7NYCN4PAOPRGLGEBD5H", "length": 26530, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Sakhi News | Sakhi Marathi News | Latest Sakhi News in Marathi | सखी: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फ��टाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरें��्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nआणखी कोणीतरी आवडतंय. मग यात गैर ते काय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएकाच वेळी दोन व्यक्ती सारख्याच तीव्रतेनं आवडणं, आवडल्या तर ते व्यक्त करणं यात गैर ते काय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोरीवर व्यवस्थित कपडे वाळत घालणं, अंथरूण नीट ताठ घालता येणं हे एक आवश्यक जीवनकौशल्य आहे. घर छोटं असेल, जागा लहान असेल तर अशा कौशल्याची कमालच कामाला येते. ... Read More\nपालकत्त्व म्हणजे नक्की काय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुलांच्या करिअरपासून त्यांच्या वाढलेल्या/कमी झालेल्या वजनांपर्यंत सर्व प्रश्नांच्या चिंता वाहाणं म्हणजे पालकत्व का\nआता महिनाभर होणार आनंदाची शिंपण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nघरात - अंगणात, अवघ्या निसर्गात चैतन्याची, आनंदाची शिंपण करणारा र्शावण महिनाभराच्या वास्तव्यात भरभरून देत असतो ... Read More\nश्रावण महिना आपल्याला काय काय शिकवतो\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nफक्त व्रतवैकल्यं, सण आणि सोहळे एवढय़ापुरताच श्रावणमर्यादित नसतो. दु:खाचं विष आणि उन्हाळ्याच्या कष्टांना कसं सामोरं जायचं हे शिकवणारा श्रावण जीवनातल्या प्रत्येक गोष्टीच्या दुस-या बाजूची ओळख करून देतो. ऊर्जा, उत्साह आणि समंजसतेची जाणीव देणा-या श्रावणाच ... Read More\nघराचा दरवाजा आकर्षक कसा दिसेल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपल्या घराचा दरवाजा असा असावा की कोण्या अनोळखी माणसानंही जरा थांबून त्याचं कौतुक करावं. जागा छोटी असो की मोठी दरवाजा आकर्षक करता येतो. ... Read More\nप्लॅस्टिक एक आकर्षक धोका \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्लॅस्टिक वस्तूंच्या आकर्षक रूपामागे अनेक धोकादायक आजारांची कारणं लपलेली आहेत. आणि म्हणूनच आरोग्य जपायचं असेल तर आधी प्लॅस्टिकला नाही म्हणायला हवं \nबायका जेव्हा पेटून उठतात तेव्हा..\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबायकांनी धडकून उभं राहण्याची हिंमत केली तेव्हा तेव्हा व्यवस्थेला आव्हान दिलं गेलं बायकांच्या मनातलं व्यवस्थेविषयीचं भय निघून गेलं की त्या प्रश्न बेडरपणे मांडू लागतात. बायका सरकार, व्यवस्था किंवा अधिकारी यांना शत्नू मानत नाहीत.त्यांना प्रेमानं शब्दा ... Read More\nलोकांना काय हवं आहे हे समजून घेतल्याशिवाय चळवळ कशी यशस्वी होईल\nसमाजात बदल लगोलग होत नसतात. जास्तीत जास्त लोकांना जेव्हा आपले विचार पटतील, ही संख्या लक्षणीयरीत्या वाढेल तेव्हा कुठे धोरण पातळीवर काहीतरी बदलेल. पण तोपर्यंत पुढे येऊन विचार मांडणं आणि प्रयत्न करत राहाणं महत्त्वाचं आहे. मी आणि आमची संस्था हेच करतो आहो ... Read More\nबिकमिंग:- द्वंद्व एका 'Racel'’चं\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n-अश्विनी भावे ती 2016 च्या डेमोक्रेटिक पार्टीच्या अधिवेशनात बोलायला उभी होती. व्हाईट हाऊसमधली आठ वर्ष संपत आली होती. पुढच्या ... ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95/news/page-7/", "date_download": "2019-09-21T23:38:46Z", "digest": "sha1:JTIJ5NXLGEZW4QGLPBU4L5HEWBYJIARY", "length": 7282, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्णपदक- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nCWG 2018 : २५ मीटर पिस्टल शूटिंगमध्ये हीना सिद्धूची 'सोनेरी' कामगिरी, भारताला 11वं सुवर्ण\nहीनाचं स्पर्धेतील हे दुसरं पदक आहे. या पदकामुळे भारताला एकूण 11 सुवर्ण, 5 रजत आणि 5 कांस्य अशी एकूण 20 पदकं मिळालीयत.\nCWG 2018: भारताची 10 सुवर्णपदकांची कमाई, बॅडमिंटन संघानेही पटकावले सुवर्णपदक\nCWG 2018 : राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भ���रताला आठवं सुवर्णपदक, जीतू रायला 10 एमएम एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक\nCWG2018 : भारताची सुवर्णसफर, नेमबाजीत मनू भाकरेनं पटकावलं सुवर्णपदक तर हिना सिध्दूला रौप्यपदक\nराष्ट्रकूल स्पर्धेत भारताने कमावलं चौथं सुवर्णपदक; वेंकट रगाला ठरला मानकरी\nCWG 2018 : संजिता चानूची सुवर्णभरारी, भारताच्या खात्यात दुसरे सुवर्ण \nस्पोर्टस Apr 5, 2018\nCWG Games 2018 LIVE : भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास\nआशियाई स्पर्धेत नवज्योत कौरने इतिहास घडवला, सुवर्णपदकाला गवसणी\nमहाराष्ट्र Dec 8, 2017\nठाण्यात पेव्हर ब्लॉकनं घेतला डाॅक्टराचा जीव\nपुणे विद्यापीठात बिर्याणी खाऊन 'भीम आर्मी'चा निषेध\nशेलारमामा सुवर्णपदकाच्या 'शाकाहारी' वादावर पुणे विद्यापीठाचा खुलासा\nब्लॉग स्पेस Nov 10, 2017\nसुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/video/indias-wild-tiger-population-rises-in-four-years-mhss-395258.html", "date_download": "2019-09-21T23:32:05Z", "digest": "sha1:7MY3ITXYGJWSGLSUCFYN2YTIP5GVWTI6", "length": 11998, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' ! | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nSPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' \nSPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' \nमुंबई, 29 जुलै : जंगलात एकेकाळी वाघांचं राज्य होतं. पण माणसं वाघांच्या जीवावर उठली. त्यामुळे एक था टायगर म्हणण्याची वेळ आली. पण गेल्या काही वर्षात वाघांना वाचवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांनी 'टायगर जिंदा है' असं म्हणायला वाव आहे. वाघाच्या नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनं मरणासन्न झालेल्या जंगलात पुन्हा प्राण फुंकला जातोय हे स्पष्ट होतं आहे.\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nअमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO\nVIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : युतीचं फायनल झालं की नाही\nनिवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...\nVIDEO : निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन\nविधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...\nVIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका\nपुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO\nVIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nअमोल कोल्हेंनी मोदींची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंना लगावला टोला\nSPECIAL REPORT : जागावाटपावरून महाआघाडीतही धुसफूस\nSPECIAL REPORT : भाजप-सेनेचा गोंधळ फॉर्म्युला\nVIDEO :पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळली मुंबईत 4 मजली इमारत LIVE VIDEO\nVIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...\nVIDEO : युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच\nमोदींनी फटकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचा नरमाईचा सूर, पाहा हा VIDEO\nVIDEO : युती होणार की नाही\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार\n आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख\nखड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण\n'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ\n पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान\nSPECIAL REPORT: तिकीटावरून भाजपमध्ये जुंपली आघाडी गड राखण्यात यशस्वी होणार\nCCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण\nSPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2019-09-21T23:38:06Z", "digest": "sha1:HNZE4O45IGOLXIY2FI37PKZ3PCLSJ2QZ", "length": 6768, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१३ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतर तिसरे सहस्रक\n← एकविसावे शतक - बाविसावे शतक →\n← इसवी सनानंतर एकविसावे शतक →\nपहिले दशक २००१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २१००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २०१३ मधील खेळ (१६ प)\n► इ.स. २०१३ मधील चित्रपट (३ क, २० प)\n► इ.स. २०१३ मधील मृत्यू (७४ प)\n\"इ.स. २०१३\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\n२०१३ अटलांटिक हरिकेन मोसम\nसाचा:इ.स. २०१३मधील विमान अपघातांची यादी\nउत्तर भारत पूर, जून २०१३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटी��्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-09-22T00:23:38Z", "digest": "sha1:WTK3ABZWTH2WSJKCSAG6HKY4NIUOAG3C", "length": 6296, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अजित वाडेकरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअजित वाडेकरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अजित वाडेकर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएप्रिल १ (← दुवे | संपादन)\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू (← दुवे | संपादन)\nसचिन तेंडुलकर (← दुवे | संपादन)\nअनिल कुंबळे (← दुवे | संपादन)\nसी.के. नायडू (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल (← दुवे | संपादन)\nमोहम्मद अझहरुद्दीन (← दुवे | संपादन)\nमन्सूर अली खान पटौदी (← दुवे | संपादन)\nविनोद कांबळी (← दुवे | संपादन)\nऑगस्ट १५ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १ (← दुवे | संपादन)\nभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची (← दुवे | संपादन)\nअजित लक्ष्मण वाडेकर (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक (← दुवे | संपादन)\nपद्मश्री पुरस्कार विजेते १९७०-१९७९ (← दुवे | संपादन)\nअर्जुन पुरस्कार (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, १९९६ - संघ (← दुवे | संपादन)\nहोळकर क्रिकेट मैदान (← दुवे | संपादन)\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची (← दुवे | संपादन)\nइ.स. २०१८ (← दुवे | संपादन)\nविजय लोणकर (← दुवे | संपादन)\nसंगमनेर महाविद्यालय (← द��वे | संपादन)\nवाडेकर (निःसंदिग्धीकरण) (← दुवे | संपादन)\nभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारताचा आणि सिलोनचा दौरा, १९६९-७० (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-09-22T00:07:16Z", "digest": "sha1:FFUVQQI77RQJXCIEPN2MVBUAWYIXAOQK", "length": 6553, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तमिळनाडूचे मुख्यमंत्रीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nतमिळनाडूचे मुख्यमंत्रीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तमिळनाडूचे मुख्यमंत्री या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nतमिळनाडू (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जुलै (← दुवे | संपादन)\nके. कामराज (← दुवे | संपादन)\nएम.जी. रामचंद्रन (← दुवे | संपादन)\nजयललिता (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जुलै १५ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nअण्णा विद्यापीठ (← दुवे | संपादन)\nओ. पन्नीरसेल्वम (← दुवे | संपादन)\nगुजरातचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nछत्तीसगडचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nपंजाबचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची यादी (← दुवे | संपादन)\nसाचा:राज्यानुसार भारतीय मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nगोव्याचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nतेलंगणाचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nदिल्लीचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nआसामचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nपश्चिम बंगालचे मुख्यमंत्र��� (← दुवे | संपादन)\nसी.एन. अण्णादुराई (← दुवे | संपादन)\nएम. भक्तवत्सलम (← दुवे | संपादन)\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nझारखंडचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nजम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nत्रिपुराचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nनागालँडचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nपुडुचेरीचे मुख्यमंत्री (← दुवे | संपादन)\nतमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०१६ (← दुवे | संपादन)\nतमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०११ (← दुवे | संपादन)\nतमिळनाडू विधानसभा (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-09-21T23:37:47Z", "digest": "sha1:PT5B5MLS7E6CIF735ARRPVFCUY5ZW56H", "length": 6418, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीकांत बहुलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भांडारकर संस्थेतून ते निवृत्त झाले आणि अजूनही ते तेथे संशोधनाचे काम करत असतात.\nश्रीकांत बहुलकर यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील बहुळ होय. या छोट्याशा खेड्यातून पुण्यात येउन बहुलकर यांनी अथर्ववेदातील भैषज्य (औषधिशास्त्र) या विषयावर संशोधन केले. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते जपानला गेले. तेथे त्यांनी तिबेटी भाषा शिकून तिबेटी औषधिशास्त्राचा अभ्यास केला.\nयातून त्यांनी अकस्मात वज्रयान या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास केला. बहुलकर हे वेद आणि बौद्ध तंत्र विषयातील जागतिक स्तरावर तज्ज्ञ समजले जातात.\nत्यांनी जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, रोमेनिया, फिनलंड, रशिया, अमेरिका, थायलंड इत्यादी देशांत विद्यापीठांतून, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने दिलेली आहेत.\nपुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (तत्कालीन) बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्यपद\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृतचे विभागप्रमुख आणि साहित्य व ललितकला विद्याशाखेचे अधिष्ठाता\nसारनाथ येथे तिबेटच्या अध्ययनाकरिता स्थापलेल्या केंद्रीय विद्यापीठाच्या दुर्मीळ बौद्ध हस्तलिखित संशोधन ��िभागाचे प्रमुख संपादक\nहार्वर्ड विद्यापीठाच्या डिव्हिनिटी स्कूलमध्ये मानद प्राध्यापकपद\nऑक्सफर्ड विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रामध्येही अभ्यागत प्राध्यापक\nअभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील संशोधनाबद्दल दिल्लीच्या साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-kundan-vaghmare-banana-yashkatha-19534?tid=128", "date_download": "2019-09-22T00:16:51Z", "digest": "sha1:TE7VB64LLHBHF3XLTRUBVEGONJTDSSUT", "length": 22560, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, KUNDAN VAGHMARE BANANA YASHKATHA | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३ एकरांतील केळी\nविदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३ एकरांतील केळी\nमंगळवार, 21 मे 2019\nवर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न पवनार (जि. वर्धा) येथील कुंदन वाघमारे यांनी केला आहे. शासकीय नोकरी सोडून २३ एकरांत आधुनिक तंत्रज्ञान व जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उतिसंवर्धित केळीची शेती ते करताहेत. प्रतिघड चांगली उत्पादकता मिळवण्याबरोबर केळीची गुणवत्ताही अत्यंत चांगली जोपासली आहे. विदर्भात फेब्रुवारी हंगामात व २३ एकरांत केळीचा प्रयोग करणारे वाघमारे बहुधा एकमेव शेतकरी असावेत.\nवर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न पवनार (जि. वर्धा) येथील कुंदन वाघमारे यांनी केला आहे. शासकीय नोकरी सोडून २३ एकरांत आधुनिक तंत्रज्ञान व जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उतिसंवर्धित केळीची शेती ते करताहेत. प्रतिघड चांगली उत्पादकता मिळवण्याबरोबर केळीची गुणवत्ताही अत्यंत चांगली जोपासली आहे. विदर्भात फेब्रुवारी हंगामात व २३ एकरांत केळीचा प्रयोग करणारे वाघमारे बहुधा एकमेव शेतकरी असावेत.\nवर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या सेलू येथील सुदेश सांगोळकर यांनी दिली. नंतरच्या काळात पाणी, वीज उपलब्धतेच्या अभावी केळीखालील क्षेत्र झपाट्याने कमी झाले.\nकुंदन यांचा केळी प्रयोग\nपवनार येथील कुंदन वाघमारे यांनी शेतीच्या ओढीने साडेचार वर्षांपूर्वी ग्रामसेवक पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. वडिलोपार्जित १३ एकर शेती विकून पवनार शिवारात २७ एकर शेती खरेदी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर कापसाची एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादकता मिळविण्याचा विचार होता. त्यासाठी पहिल्या टप्प्यात संपूर्ण २७ एकर शिवार ठिबकखाली आणले. काही दिवसांतच जागतिक दर्जाचे केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांची शेताला भेट झाली. त्यांनी कपाशीऐवजी केळी घेण्याचा सल्ला दिला. अधिक चर्चा, अभ्यास, बाजारपेठ शोध यातून कुंदन यांनीही केळीचा प्रयोग करण्याचे निश्चित केले.\nकेळी उत्पादन, दर दृष्टिक्षेपात\nएकूण लागवड - २३ एकर\nपहिली लागवड - पाच मार्च, २०१७ - साडेचार एकर - सुमारे ६,८०० रोपे (उतिसंवर्धित)\nउत्पादन - प्रतिघड वजन - २७ किलो.\nकेळीची गुणवत्ता अतिशय चांगली असल्याने किलोला पावणे १२ ते १२ रुपये दर\nएकरी उत्पादन खर्च - किमान एक लाख रु.\nफेब्रुवारी २०, २०१८- पाच एकर, सुमारे ७५०० पे\nदर - साडेसात रुपयांपासून ते ९ रुपये, कमाल १३ रु.\nप्रतिघडाचे वजन - २७ ते ३० किलो\nपहिल्या लागवडीचा खोडवा - प्रति घड वजन - २४ किलो, दर - ९ रुपये.\nलागवड - ६ बाय ५ फूट अंतरावर\nविदर्भात किंवा अन्य ठिकाणी शक्यतो फेब्रुवारीत केळी लागवडीकडे कल नसतो. मात्र या हंगामातील केळींना दर चांगला मिळतो. त्यासाठी कुंदन यांनी या हंगामातील प्रयोग केला. त्याचा दुसरा खोडवा सध्या उभा आहे. ऑक्टोबर महिन्यात तो कापणीस येईल असे नियोजन आहे.\nतज्ज्ञ के. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून फर्टिगेशन शेड्यूलचा वापर\nप्रतिघड ९ फण्या ठेवण्यास सांगितल्या. मात्र त्या १० पर्यंत आहेत.\nशेणखताचा वापर एकरी पाच ट्रक. तीन वर्षांपर्यंत तो उपयोगी ठरेल.\nकेळी झाडांत पॉलिमल्चिंग. त्यामुळे निंदणी, आंतरमशागत खर्च वाचला.\nफेब्रुवारीतील लागवडीत प्रत्येक केळीच्या दोन रांगांच्या बाजूंना बोरूच्या झाडांची लागवड. त्यामुळे तापमानाची तीव्रता कमी झाली.\nजीवामृत देण्यात सातत्य. त्यातून रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्यासोबतच केळीचा दर्जा सुधारतो. उत्पादकताही वाढीस लागते असा अनुभव. ठिबक व्हेन्चुरीच्या माध्यमातून त्याचा रविवार आणि गुरुवार असा वापर. त्यासाठी १२ बाय १० बाय १२ फूट खोली आकाराचा सिमेंट टॅंक. त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला. शेण, गूळ, बेसन, गोमूत्र, वडाखालची माती, काही प्रमाणात गांडूळखत यांचा वापर जीवामृत निर्मितासाठी.\nजीवामृत देताना कमी खर्चातील वस्त्र व गाळणी यांचा वापर. त्यामुळे ठिबकमध्ये चोक अप होत नाही.\nसेन्ट्रलाईज्ड व्हॉल्व्ह सिस्टिमचा वापर. आहे. शेतापासून काही अंतरावरून वाहणाऱ्या धाम नदीच्या काठावर विहीर. त्यामुळे मुबलक पाणी.\nसेलू येथील व्यापारी जागेवर माल खरेदी करतात. गुणवत्ता चांगली असल्याने दरही चांगला मिळत असल्याचे कुंदन सांगतात. काही वेळा तो घसरतोही.\nरायपनिंग चेंबरची वाढली संख्या\nसेलू येथील एकाच व्यापाऱ्याला केळी विकण्यावर भर राहिला आहे. केळीची खरेदी करणाऱ्या सुदेश यांनी नऊ वर्षांपूर्वी सेलू येथे रायपनिंग चेंबर उभारले. त्या वेळी या भागात केळी लागवड जेमतेम होती. आजच्या घडीला अडीच लाख रोपांची मागणी जिल्ह्याची आहे. सुमारे १५० एकरांत लागवड होते. सोबतच रायपनिंग चेंबरच्या संख्येतही वाढ होत ती सातवर पोचली आहे. त्यावरून पुन्हा केळीकडे या भागातील शेतकरी वळू लागल्याचे सिद्ध होत आहे. कृषी सहायक प्रशांत भोयर यांचेही मार्गदर्शन केळी व्यवस्थापनात मिळते. कुंदन यांनी चार एकरांवर जळगाव येथील कंपनीच्या मार्गदर्शनातून ब्राझील येथील मोसंबीच्या जातीचाही प्रयोग अलीकडेच सुरू केला आहे.\nकुंदन वाघमारे - ९९२२७०४४८५\nविदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३ एकरांतील केळी\nविदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३ एकरांतील केळी\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहा���ूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nपुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...\nएकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...\nआधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...\nएकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...\nविविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...\nप्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...\nसोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक \nकुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...\nशेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...\nबुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...\nनिर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...\nतीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...\nप्रयोगशील, प्रगतिशील शेतीतील ‘एकता’मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय...\nदुष्काळातही दुग्ध व्यवसाय टिकवण्याची...अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या...\nगटशेतीतून मिळाली कृषी विकासाला चालनाविरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी...\n'सीआरए’ तंत्राने तगली दुष्काळातही...प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट...\nशेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण...नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-bacterial-disease-management-goats-11135", "date_download": "2019-09-22T00:14:45Z", "digest": "sha1:VKWHHXQROC7CGFYBE3EBOUYPJKCQA7TI", "length": 16969, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, bacterial disease management in goats | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजार\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजार\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात किंवा दगावतात अाणि मोठे अार्थिक नुकसान सोसावे लागते. गोठ्यातील स्वचछता, वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना अाणि योग्य उपचार केल्यास घातक अाजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होते अाणि होणारे नुकसान टाळता येते.\nपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात किंवा दगावतात अाणि मोठे अार्थिक नुकसान सोसावे लागते. गोठ्यातील स्वचछता, वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना अाणि योग्य उपचार केल्यास घातक अाजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होते अाणि होणारे नुकसान टाळता येते.\nशेळ्यांमध्ये कधीकधी हा आजार आढळतो. हा रोग विशिष्ट्य क्षेत्रापुरता मर्यादित असून अतितीव्र स्वरूपाच्या आजारात शेळ्या कोणतेही लक्षण न दाखवता दगावतात आणि नाकातून फेसयुक्त काळ्या रंगाचा रक्तस्राव झालेला दिसतो. मृत शेळीच्या गुदद्वारातून रक्तस्राव झालेला दिसतो. तीव्र स्वरूपाच्या आजारात शेळ्यांना अतिउच्च ताप येतो. श्वास घेण्यास त्रास होतो आणि हगवणीमुळे अशक्तपणा येतो.\nया जीवाणूचे स्पोअर मातीमध्ये वर्षानुवर्षे सुप्तावस्थेत असून, चारा पाण्याशी संपर्क झाल्यास रोगप्रसार होतो.\nमांस खाणारे कुत्रे, पक्षी ई. पासून रोगप्रसार होतो.\nजीवाणू संसर्ग झालेले हाड, चूर्ण, हाडाचे तुकडे, केस, लोकर, खाद्य किंवा कुरण हे घटक रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.\nपोटात वायू तयार होऊन पोट फुगते.\nनाका-तोंडातून तसेच गुदद्वारातून बाहेर आलेले रक्त गोठत नाही.\nत्वचेच्या खाली निळे नरम जेलीसारखे स्राव जमलेले असतात.\nप्लीहाला सूज येऊन सामान्य आकार २ ते ३ पट वाढतो. यकृत व मूत्रपिंड रक्त संचय वाढून भरलेले दिसते.\nरक्ताचे काचपट्टी परीक्षण करावे.\nप्रयोगशाळेत जीवाणू वाढ व परीक्षण करावे.\nसेरॉलॉजीकल अँसकोलीस चाचणी करावी.\nसुरवातीला उपचार केल्यास प्रतिसाद थोडाफार चांगला मिळतो.\nपेनिसिलीन किंवा स्ट्रेप्टोमायसीनकिंवा स्ट्रेप्टोपेनिसिलीन किंवा ऑक्सिटेट्रा सायकलीन, इरीथ्रोमायसीन किंवा सलफोनामाइडचे इंजेक्शन पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावे.\nशेळ्या व मेंढ्यांना हा रोग जिवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः शेळ्या व मेंढ्यांवर ताण पडल्यामुळे, बदललेल्या हवामानामुळे, अशुद्ध पाणी-चारा यांद्वारे शरीरात प्रवेश झाल्यामुळे होतो.\nशेळ्या सुस्त होतात. १०४ ते १०७ अांश फॅरनहाईटपर्यंत ताप येतो. डोळे लाल होऊन पाणी गळते.\nनाकातोंडातून स्राव वाहतो. गळ्यावर व मानेखाली सूज येते. फुफ्फुसाचा दाह होऊन जनावरे मरतात.\nगाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी आजारी शेळ्या वेगळ्या बांधाव्यात, नाकातील स्राव पुसून टाकावा.\nलागण झालेल्या जनावरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सल्फोमेझाथीन, टेट्रासायकलीन, स्ट्रेप्टोपेनिसिलीन ही औषधे द्यावीत.\nसंपर्क ः टी. डी. साबळे, ९९२१४९३७६४\n(श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर)\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nचावणाऱ्या माश्या, कृमींपासून जनावरांचे...सध्याच्या काळात रक्त शोषण करणाऱ्या कीटकवर्गीय...\nविषारी वनस्पती, कीडनाशकांची जनावरांना...ॲस्परजीलस बुरशीची वाढ झालेला मका जनावरांच्या...\nशेळ्यांसाठी गोठ्याची रचनागोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन...\nसंगोपन रेशीम कीटकांचेएक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी...\nफळे पिकवणे, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक...शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम...\nपरसबागेतील कोंबड्यांसाठी आरोग्य, खाद्य...केंद्रीय पक्षी संशोधन संस्था विकसित केलेल्या...\nपट्टा पद्धतीनेच करा तुती लागवडतुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी,...\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Solapur/sand-excavation-from-bhogavati-river-illeagal-buisness-raid-in-solapur-police%C2%A0/", "date_download": "2019-09-21T23:23:21Z", "digest": "sha1:EWDZX373CDBV4RHM64RBX572MHT52VYD", "length": 9274, "nlines": 42, "source_domain": "pudhari.news", "title": " सोलापूर : वाळू उपशावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक��टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Solapur › सोलापूर : वाळू उपशावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nसोलापूर : वाळू उपशावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nबार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या पात्रात अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलिस विशेष पथकाच्या दोन ठिकाणच्या कार्यवाहीत दोन जेसीपी , सहा ट्रॅकटर , चार मोटार सायकलीसह सुमारे सदुसष्ठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून याप्रकरणी एकूण तेरा जणावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची घटना शुक्रवार दि .९ फेब्रुवारी रोजी घडली . विषेश म्हणजे अवैध वाळू उपशावर बार्शी तालुक्यातील आता पर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही केल्याने वाळू माफियांचे थांबे दणाणले आहेत.\nयाबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहिती नुसार इर्ले ,ता .बार्शी व यावली तालुका बार्शी या गावाच्या हद्दीत भोगावती नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात इर्ले व यावली येथे पिवळ्या रंगाचे दोन जेसीपी किंमत ३८००००० रु, तसेच सहा ट्रॅक्टर हेड-आठ ट्रॅक्टर ट्रॉली किंमत २७,८९००० रु, चार मोटारसायकल किंमत ११००००/रु तसेच दहा हजार रुपयांचे किर्लोस्कर कंपनीचे इंजिन असा वाळू सह एकूण ६७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बाळासाहेब भागवत शिंदे, कुंडलिक बलटू मेरड, महेश महादेव घायतिडक (रा .काळेगांव) धनाजी त्रिनबक पाखरे रा. मानेगांव (धा), अभिजित भारत शिंदे (रा. इर्ले) अंकुश राजेंद्र शिंदे (रा. इर्ले), भारत भागवत शिंदे (रा .इर्ले), अजित भारत शिंदे (रा. इर्ले), सतिश भागवत शिंदे (रा .इर्ले), कृष्णा कदम (रा. नारी), संदिप विठ्ठल गायकवाड (रा. इर्ले), पंडित भारत पाटील (रा .यावली , गणेश रामहरी उकरंडे रा .या यावली यांचे विरुद्ध गुन्हा दमदाटी , शिवीगाळ , धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा व वाळू या गौण खनिजाचे उत्खनन व चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन-चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले.\nयाघटनेसंदर्भात पोलिस हेड कॉस्टेबल अनिरुध्द देशमुख वैराग पोलिस ठाणे व पोलिस कॉस्टेबल अमोल जाधव विशेष पथक सोलापूर ग्रामीण यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे. या विशेष पथकात पोलिस हेड कॉस्टेबल मनोहर माने , पोलिस हेड कॉस्टेबल अंकुश मोरे , पोलिस अमृत रोहिदास खेडकर , पोलिस कॉस्टेबल अभिजित ठाणेकर , पोलिस कॉस्टेबल पांडुरंग केंद्रे , पोलिस कॉस्टेबल अनुप दळवी , पोलिस कॉस्टेबल विलास पारधी , पोलिस कॉस्टेबल अक्षय दळवी , पोलिस कॉस्टेबल गणेश शिंदे, चालक पोलिस कॉस्टेबल बालाजी नागरगोजे , चालक पोलिस कॉस्टेबल विष्णू बडे तसेच सहायक पोलिस निरीक्षक संदिप धांडे व दंगल नियंत्रक पथक क्रमांक ५ मधील कर्मचारी यांचा समावेश होता.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.koowheel.com/mr/rc-cars-koowheel-116-scale-2wd-off-road-remote-control-cars-with-2-rechargeable-battery-2-4ghz-radio-remote-control-truck-monster-high-speed-crawler-usb-charger-rc-car-for-adults-and-kidsblue.html", "date_download": "2019-09-21T23:21:10Z", "digest": "sha1:A5QAH3T7Z7FHSMZK5ZM6DDONXW6OYKB5", "length": 9200, "nlines": 187, "source_domain": "www.koowheel.com", "title": "2 rechargeable बॅटरी 2.4GHz रेडिओ रिमोट कंट्रोल ट्रक मॉन्स्टर हाय स्पीड क्रॉलर यूएसबी चार्जर आर.सी. कार सह रिमोट कंट्रोल कार आर.सी. कार KOOWHEEL 1:16 स्केल 2WD बंद रोड प्रौढ आणि लहान मुले (निळा) - सौद्यांची तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\n2 rechargeable बॅटरी 2.4GHz रेडिओ रिमोट कंट्रोल ट्रक मॉन्स्टर हाय स्पीड क्रॉलर यूएसबी चार्जर आर.सी. कार सह रिमोट कंट्रोल कार आर.सी. कार KOOWHEEL 1:16 स्केल 2WD बंद रोड प्रौढ आणि लहान मुले (निळा)\nपरंतु वास्तव चित्रणाला वाळवंट Buggy:\n1:16 स्केल, स्वतंत्र निलंबन, आपल्या नियंत्रण सर्व भूप्रदेश, या आणि बीच, वाळू, गवत खेळत जेथे जेथे आपण इच्छित परवानगी रिमोट कंट्रोल कार आर.सी..\n2.4 GHz रिमोट कंट्रोल:\nमजबूत विरोधी हस्तक्षेप, एकाच वेळी आणि ठिकाणी एकत्र रेसिंग अनेक कार सक्षम आहे. 2 अधिक KOOWHEEL आर.सी. ट्रक असेल, तर तो बाजूला करून अनेक रिमोट कंट्रोल कार बाजूला चालविण्यासाठी अधिक मजा आहे.\nडबल वेळ डबल मजा:\nKoowheel कार, 2 बैटरी आला इंजिन शक्ती समर्थन नाही 12 मैल वरच्या गती पोहोचेल. संपूर्ण बॅटरी संपली नाही 10-15 मि. यूएसबी पोर्ट द्वारे बॅटरी चार्जिंग, आपल्याला आवश्यक सर्व प्रारंभ आहेत पाठवणारा 3 ए.ए. बैटरी\nपूर्ण कार्य नियंत्रण, पुढे / उलटा / / डाव्या उजव्या. या रिमोट कंट्रोल कार अत्यंत स्थिर सुकाणू आणि गळा आहे, कार्याभ्यासाची दूरस्थ नवशिक्या वरिष्ठ नियंत्रण खात्री नाही.\nKOOWHEEL संपूर्ण परतावा प्रदान किंवा 30 दिवसांच्या आत ऑर्डर नवीन देवाणघेवाण. मोफत दुरुस्ती आणि 365 दिवसांच्या आत ऑर्डर यूएस मध्ये सुटे बदली. 24 तास प्रतिसाद करण्यास तयार आहे. आता सूचीत टाका\n2.4G रिमोट कंट्रोल CAR2.4 तत्वावर रेडिओ नियंत्रण: मजबूत विरोधी हस्तक्षेप, एकाच वेळी आणि ठिकाणी एकत्र रेसिंग अनेक कार सक्षम आहे. 2 अधिक KOOWHEEL आर.सी. ट्रक असेल, तर तो बाजूला करून अनेक कार बाजूला चालविण्यासाठी अधिक मजा आहे.\nपूर्ण कार्य नियंत्रण, पुढे / / / डाव्या उजव्या उलट. या रिमोट कंट्रोल कार अत्यंत स्थिर सुकाणू आणि गळा आहे, कार्याभ्यासाची दूरस्थ नवशिक्या वरिष्ठ नियंत्रण खात्री नाही.\nचार्ज वेळ एक सामना समर्थन खूप लहान आहे.\nआपण चार्ज आधी बॅटरी संपली नाही.\nआपण वापर केल्यानंतर कार बॅटरी काढून टाकली नाही तर बॅटरी आयुष्य कमी होईल.\nरीचार्जेबल 6.4V / कार x2 साठी 700mAh बॅटरी\nमागील: प्रौढ लहान मुले ब स्वत: बॅलेंसिंग स्कूटर्स सह Koowheel K3 6.5 इंच इलेक्ट्रिक Hoverboard\nपुढील: लहान मुले 2.4Ghz हाय स्पीड रॉक क्रॉलर वाहन हेडलाईट मुले वाढदिवस भेटी आर.सी. कार सह - सी कार लहान मुले KOOWHEEL रिमोट कंट्रोल कार 360 फिरवत 4WD बंद रोड डबल फिरवत टम्बलिंग बाजूंनी\nKoowheel विशेष पेटंट 8 इंच इलेक्ट्रिक घाईघाईने पळून जाणे ...\nमनसे च्या विद्युत Koowheel सर्वोत्तम पॉवर-मदत ...\nKoowheel मिनी हलके स्वस्त अद्याप टिकाऊ ele ...\nKoowheel पेटंट 2 चाक स्वत: ची शिल्लक स्कूटर 7I ...\nKoowheel 2 जनरेशन इलेक्ट्रिक स्केटबोर्ड Koo ...\nKoowheel छान मिनी स्केटबोर्ड पॉवर-सहाय्य एल ...\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआपण वेळ दिला त्या बदृल धन्यवाद\n© कॉ��ीराईट - 2015-2021: सर्व हक्क राखीव. Koowheel.com वीज\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-09-22T00:17:26Z", "digest": "sha1:RPJFKROVLQVBQUH36HUKSOPUK7RFECCH", "length": 6367, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुगो विएन्ना - विकिपीडिया", "raw_content": "\nहुगो मिगुल फरेरा गोम्स विएन्ना\n१५ जानेवारी, १९८३ (1983-01-15) (वय: ३६)\nस्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल\nस्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल\nस्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल २६ (१)\nन्यू कॅसल युनायटेड एफ.सी. ३९ (२)\n→ स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल (loan) ३२ (६)\nव्हॅलेन्सिया सी.एफ. ४४ (२)\n→ सी.ए. ओसासूना (loan) ९ (१)\n→ एस.सी. ब्रागा (loan) २८ (४)\nएस.सी. ब्रागा ५१ (५)\nपोर्तुगाल २१ २२ (३)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ००:००, १३ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: ००:००, २७ मे २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी २१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/hockey/", "date_download": "2019-09-22T00:59:51Z", "digest": "sha1:I2ZDPBPJPYHFRP5ELCQVDBTD4MYF4FIH", "length": 22344, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "hockey: Photo Galleries | Trending & Popular hockey Photos | Lifestyle, Sports, Travel, Health, News Photo Galleries | फोटो गॅलरी - Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nNational Sports Day : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील काही खास गोष्टी\nHockey World Cup 2018: हॉकी विश्वचषकाचे दिमाखात उद्घाटन\nNational Sports Day : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील काही खास गोष्टी\nहॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं मिळवलं कांस्यपदक, जर्मनीचा 2-1नं केला पराभव\nविश्व हॉकी लीग फायनल: भारताचा जर्मनीकडून पराभव\nWorld Hockey League Final 2017 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत\nआशिया चषक विजेत्या महिला हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत\nचीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक\nसुलतान जोहोर चषक स्पर्धेत भारताने अमेरिकेचा 22-0 ने धुव्वा\nमलेशियाला नमवून भारताने तिस-यांदा पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद\nआशिया चषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत\nआशिया हॉकी कप - भारताकडून पाकचा धुव्वा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्���ेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिव��ळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5389946744479313904&title=Sawarkar%20ignited%20minds%20for%20the%20independence%20war&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-09-22T00:27:34Z", "digest": "sha1:MWX66IAE6LFBG5P3A5757TV53KOS4MV2", "length": 21139, "nlines": 146, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सावरकरांचे कार्य क्रांतियुद्धाचा पाया रचणारे", "raw_content": "\nसावरकरांचे कार्य क्रांतियुद्धाचा पाया रचणारे\nकीर्तनसंध्या उपक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांचे प्रतिपादन\nरत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळण्यासाठी ‘जोसेफ मॅझिनी’ आणि ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ही पुस्तके लिहिली. मित्रमेळा या नावाने संघटना सुरू करून क्रांतिकारकांना जोडण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. अवघ्या तीन जणांपासून सुरू झालेल्या या संघटनेचा पुढे ‘अभिनव भारत’च्या रूपाने विशाल वृक्ष होत गेला. त्यामुळे सावरकरांचे कार्य हेच क्रांतियुद्धाला आधारभूत आहे, क्रांतियुद्धाचा पाया रचणारे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या उपक्रमात ते दोन जानेवारी २०१९ रोजी बोलत होते.\nरत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘कीर्तनसंध्या’ या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवाची सुरुवात दोन जानेवारी रोजी झाली असून, सहा जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा कीर्तन महोत्सव चालणार आहे. यंदाच्या कीर्तनांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, संत एकनाथ आणि संत नामदेव या संतपंचकासह भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास आणि क्रांतिकारकांचे प्रेरणादायी कार्य आफळेबुवा उलगडणार आहेत. पहिल्या दिवशी बुवांनी पूर्वरंगामध्ये संत ज्ञानेश्वर, तर उत्तररंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रातील प्रेरक गोष्टी सांगितल्या.\nचारुदत्त आफळेबुवा म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये अनेक साम्यस्थळे होती. संत ज्ञानेश्वरांना ईश्वरभक्तांची, संतांची, वारकऱ्यांची मांदियाळी उभी करायची होती, तर सावरकरांना क्रांतिकारकांची मांदियाळी उभी करायची होती. संत आणि क्रांती यात साम्य नाही, असे वाटले, तरी प्रत्यक्षात तसे नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा मूळ ग्रंथ भगवद्गीता आहे, ज्यात रणांगणावर उपदेश केलेला आहे. भक्तिसंप्रदायाला गीता हा ग्रंथ प्रेरणादायी आहे, तसेच क्रांतिसंप्रदायाला प्रेरणादायी अशी गीता म्हणून कोणते तरी पुस्तक असण्याची आवश्यकता होती. म्हणूनच इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्याचा पराक्रम सावरकरांनी चरित्ररूपाने मांडला. क्रांतिसंप्रदायाला प्रेरणा मिळावी, हाच त्यामागचा उद्देश होता; मात्र आपली चळवळ परकीय व्यक्तीच्या चळवळीवर आधारित असलेली नको, म्हणून त्यांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहिले. हे दोन्ही ग्रंथ क्रांतिसंप्रदायासाठी ‘गीता’ ठरले. आपल्या चळवळीत जोडले जाणाऱ्यांना ते शिवचरित्रही जरूर वाचायला लावत. या त्यांच्या कार्यातून स्वातंत्र्ययुद्धाचा पाया रचला गेला.’\n‘‘योग्य वेळी अर्जुनाला उभे केले पाहिजे, त्याच्याकडून पराक्रम घडवून घेतला पाहिजे,’ हा गीतेचा संदेश ज्ञानेश्वर आणि सावरकर या दोघांनाही कळला आणि पटला होता, हे त्यांच्या कार्यातून दिसते,’ असेही आफळेबुवा म्हणाले.\nसावरकरांचे व्यक्तिमत्त्व घडण्यात त्यांच्या वडिलांचे संस्कार किती महत्त्वाचे होते, हेही आफळेबुवांनी सांगितले. तसेच, असे संस्कार आजच्या पिढीतील मुलांवरही होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘सावरकरांचे वडील दामोदरपंत यांनी आपल्या घरामध्ये असलेली सगळी उत्तमोत्तम पुस्तके मुलांकडून प्रकट वाचून घेतली. रोजची वृत्तपत्रे कशी वाचावीत, हे त्यांना शिकवले. अग्रलेख वाचून घेतले. वाचनावर विचारमंथन करायची सवय लावली. त्यातूनच विनायकरावांना वाचनाची, वेगळा विचार करण्याची सवय लागली आणि जे ऐकू त्यावर ते काव्य करण्याचा छंद जडला. दुर्गादासविजय सप्तशती नावाने एक ग्रंथ त्यांनी लिहायला घेतला होता. त्याच्या ३००-४०० ओव्या तयार केल्या होत्या. रँडच्या वधाच्या आरोपाखाली दामोदर चापेकर यांना फाशी दिल्याचे वृत्त त्यांनी केसरी वृत्तपत्रामध्ये वाचले. ते वाचून त्यांनी ख���प विचार केला आणि ही परंपरा थांबता कामा नये, असे तेव्हा १५ वर्षांचे असलेल्या सावरकरांना प्रकर्षाने वाटले. ही परंपरा सांभाळण्याच्या विचारातूनच त्यांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. त्यातूनच पुढे क्रांतिकारक तरुणांची फौज त्यांनी उभारली,’ असे आफळेबुवांनी सांगितले.\nज्ञानियांचा राजा गुरुमहाराज, सोनियाचा दिवस आज, वाचिली कथा मी बंधूंची, मग आग जाहली माझ्या सर्वांगाची, बोलवती शब्द कसे, इथे जन्मला हिंदुत्वाचा कैवारी आदी पदे बुवांनी सादर केली.\nरत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे उभारलेल्या भव्य मंडपात महोत्सवाचे संध्याकाळी थाटात उद्घाटन झाले. या वेळी पितांबरी उद्योगसमूहाचे प्रदीप प्रभुदेसाई आणि ‘श्रीवल्लभ केटरर्स’चे प्रभात सप्रे , सामाजिक कार्यकर्ते माधव कुलकर्णी, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी, उमेश आंबर्डेकर, नितीन नाफड, मकरंद करंदीकर आदी उपस्थित होते. श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.\nनिबंध कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हेरंब जोगळेकर (तबला), आनंद पाटणकर (संवादिनी), मिलिंद लिंगायत (पखवाज), वैभव फणसळकर (सिंथेसायझर), अभिजित भट (सहगायन) यांनी आफळेबुवांना साथसंगत केली.\nकीर्तनसंध्या उपक्रमाला गेली सातही वर्षे रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही पहिल्या दिवशीपासूनच कार्यक्रमाला आबालवृद्धांची गर्दी होऊ लागली आहे. पार्किंगची सोय आणि भारतीय बैठकव्यवस्थेसह खुर्च्यांचीही व्यवस्था आहे. यंदा दररोज प्रश्नमंजूषा हा उपक्रम राबवला जात असून, विजेत्या मुलांना दररोज बुवांच्या हस्ते बक्षीस म्हणून पुस्तक दिले जाणार आहे.\nस्वच्छता अभियानासाठी ‘कीर्तनसंध्ये’चाही हातभार\nमध्यंतरामध्ये आफळेबुवांनी रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचे स्वागत केले. स्वच्छता अभियानात रत्नागिरीला देशात चाळिसावा क्रमांक मिळाला. यासाठी ‘कीर्तनसंध्ये’च्या माध्यमातून केलेल्या प्रचाराचाही फायदा झाल्याचे नगराध्यक्षांनी बुवांना सांगितले. रत्नागिरी शहराला पहिल्या दहामध्ये नामांकन मिळावे, अशी सदिच्छा बुवांनी व्यक्त केली.\n(पहिल्या दिवशीच्या कीर्तनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... २०१८च्या कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसावरकरांची ई-बुक्स मोफत :\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.\nTags: Keertansadhya Parivarकीर्तनसंध्या परिवारचारुदत्त आफळेरत्नागिरीRatnagiriCharudatta AphaleBOIKeertansandhyaकीर्तनसंध्याभारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहासBe Positiveस्वातंत्र्यवीर सावरकरविनायक दामोदर सावरकरसंत ज्ञानेश्वरज्ञानेश्वरीअ\nआफळेबुवांची किर्तने खूपच छान अनुभव आहे. रत्नागिरीकरांना दरवर्षी ही पर्वणी मिळते. याचा एक साक्षीदार हाेण्याचे भाग्य मला मिळाले.\nसावरकरांमध्ये माणसे जोडण्याची, प्रेरणा देण्याची कला सावरकर ‘माफीवीर’ नव्हेत, स्वातंत्र्यवीरच ‘क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन राष्ट्रधर्माचे पालन केले’ देशाच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद सेनेचे योगदान महत्त्वाचे कीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\nहिंदुस्थानी वाद्यसंगीताचा वटवृक्ष - आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=4103", "date_download": "2019-09-21T23:22:53Z", "digest": "sha1:LSAMEUXFSYYZGKK4O6IKLJTJJ65DP2U6", "length": 17256, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "जव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न\nजव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न\nजवाहर दि. ०१: शहरात ग्राममैञीण महिला महासंघ व जायंटस वेलफेअर फाउंडेशन रिसायकल लाईफ यांच्या वतीने अवयव दान जाणीव जागृती शिबीर दि. १ एप्रिल २०१८ रोजी जव्हार शहरातील “उत्तमशेठ रजपूत बहुउद्देशिय सभागृह” येथे पार पडले .या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक डाँ. कमल .जे.जैन , डॉ .सुधाकर पाटील व जीवराज नगरिया यांनी अवयव दान नेमके कोण करू शकतो व कोणत्या प्रकारचे अवयव दान करू शकतो व नागरिकांचे प्रश्ऩ समजून त्याचे निराकरण केले व अवयवदान नोंदणी कशी करावी .या विषयी मार्गदर्शन केले.\nशरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर ३५लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे १० विविध अवयव आपण दान करू शकतो.\n‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. मरणोत्तर मानवी अवयवाची एक तर राख होते किंवा माती मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही. ‘प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. मृत्यूनंतर प्रेत जाळण्यासाठी लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होते, त्यापेक्षा अवयवदान केल्यास समाजालाही त्याचा उपयोग होतो.या सारखी जाणीव उपस्थित मार्गदर्शक यांनी करून दिली . या सारखा अवयवदान जाणीव व नोंदणी चा कार्यक्रम जव्हार शहरात प्रथम राबविण्यात आला सदर शिबीराला जव्हार तालुक्यातील सर्व महिला , नागरिक उत्तम प्रतिसाद दिला व अवयव दान नोंदणी केली . या शिबिरासाठी ग्राममैञीण महिला महासंघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ .प्रज्ञा कुलकर्णी व सचिव कामिनी हर्षद मेघपुरिया व तसेच डॉ . प्रतिभा विठठ्ल सदगीर यांनी परिश्रम घेतले .\nPrevious: काकूची हत्या : पुतण्याला जन्मठेप\nNext: बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध व���कास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-09-21T23:57:21Z", "digest": "sha1:UVSNERYFPCJTNDHOHONMUR4UIHUXCABV", "length": 3499, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दूधसागर धबधबाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदूधसागर धबधबाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दूधसागर धबधबा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगोवा (← दुवे | संपादन)\nनाशिक (← दुवे | संपादन)\nभारतातील धबधब्यांची यादी (← दुवे | संपादन)\nचर्चा:दूधसागर धबधबा (← दुवे | संपादन)\nदुधसागर धबधबा (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://nirbhidsatta.com/e-paper/", "date_download": "2019-09-22T00:20:28Z", "digest": "sha1:JCGQDTBD5AFMASMABDMCA2KKDO2ERCBR", "length": 3390, "nlines": 66, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "E paper | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nप्रगत तंत्रज्ञान आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीत शिक्षण क्षेत्राने योगदान द्यावे : लेफ्टनंट जनरल जेपीएस पन्नू\nशहर राष्ट्रवादीमधील घडामोडी वेगवान; अजित पवारांनी साधला इच्छुक उमेदवार , नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद\nआचारसंहिता लागू होताच महापौरांनी केले सरकारी वाहन जमा\nभयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार- संदीप बिष्णोई\nराज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nघरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात\nसत्ताधारी व प्रशासनामुळे शहरात कचरा समस्या; समाजवादी पार्टीचा आरोप\nपवना धरण 100% भरल्यानंतरच दिवसाआड पाणीकपात रद्द होणार : महापौर राहुल जाधव\nम��ावीर जयंती : जैन धर्माची लोकप्रिय मंदिरे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/page/605/", "date_download": "2019-09-21T23:21:28Z", "digest": "sha1:5WLUXCRYXFHPILCCPD2A7ROIXC5MXPRT", "length": 6077, "nlines": 89, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "National News, International World News and Politics in Marathi, राष्ट्रीय News | Aapla Mahanagar | Page 605 | Page 605", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश Page 605\nAssembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल\nमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार\nमॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nकाय आहे कार्पोरेट टॅक्स तो का कमी केला\nनिर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी\nहैदराबादमध्ये ८२५ अल्पवयीन चालकांवर गुन्हे दाखल\nमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरामध्ये चोरी\nभाजप सरकार ‘लिंच पुजारी’ – कपिल सिब्बल\n‘राम सुद्धा थांबवू शकत नाही बलात्काराच्या घटना’\n१२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी फेल\nमॅगी खाताय तर सावधान\nकर्ज चुकवता न आल्यानं हमीदाराची आत्महत्या\nबंगळूरुच्या विद्यार्थ्याला गुगलची १.२ कोटीची ऑफर\nउन्नाव बलात्कार प्रकरण; भाजप आमदाराविरोधात आरोपपत्र दाखल\n1...604605606...668चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2019-09-21T23:27:31Z", "digest": "sha1:XNUU4BBUBK4D7E6PCBXH3LBMFFAPZSGJ", "length": 4345, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय जनगणना, २००१ - वि��िपीडिया", "raw_content": "\n(जनगणना २००१ या पानावरून पुनर्निर्देशित)\nह्या लेखात समर्पक चित्र लावा.\nतत्व पुरस्कर्ते , others\nभारतीय जनगणना २००१ - भारतीय शासनाचे अधिकृत संकेतस्थळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१८ रोजी १०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-09-21T23:49:58Z", "digest": "sha1:AFTSQG2SDB6G7INGL6ASGLQLFBHDU56T", "length": 8341, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धरमपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ .६३१५१ चौ. किमी\n• घनता १,२८९ (२०११)\nधरमपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.\nजव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक मार्गाने गेल्यानंतर गोरवाडी बसथांब्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०१ कुटुंबे राहतात. एकूण १२८९ लोकसंख्येपैकी ५८७ पुरुष तर ७०२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४२.२९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५०.३३ आहे तर स्त्री साक्षरता ३५.८० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २६५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्���ासुध्दा जव्हारवरुन उपलब्ध असतात.\n[[चंद्रनगर, सूर्यनगर, बोराळे, काणाधत्ती, पिंपळगाव, खडखड, भारसातमेट, कुतुरविहीर, अधखडक, हडे, करधण ही जवळपासची गावे आहेत.खडखड ग्रामपंचायतीमध्ये खडखड, धरमपूर ही गावे येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जून २०१९ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Nashik/Congress-has-removed-the-poverty-of-the-leaders-said-chief-minister-devendra-fadanvis/", "date_download": "2019-09-22T00:21:22Z", "digest": "sha1:7CC6FDB5EBLWBKXIVBHTMNIEBKYRKMRG", "length": 7015, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Nashik › काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली\nकाँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पणजोबा, आजी, वडील व आई यांना देशाने सत्ता दिली. मात्र, त्यांनी गरिबी दूर केली नाही. आता 60 वर्षांनंतर राहुल गांधी गरिबी दूर करण्यासाठी 72 हजार प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचे स्वप्न दाखवत आहेत. काँग्रेसने जनतेची नव्हे, तर त्यांच्या चेल्यांची गरिबी दूर केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. येथील पांझरा नदीलगत मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील हिंदू हा सहिष्णू आहे. त्याने या देशात आश्रयासाठी येणार्या कोणत्याही जातीच्या समूहाला सामावून घेतले. मात्र, कधीहीं धर्माच्या नावाने मत मागितले नाही. आम्हाला प्रत्येक समूहाचे मत हवे आहे. मात्र, ज्यांना मत मागतांना हिंदू असण्याची लाज वाटणार असेल त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल असे सांगितले. तसेच, पांझरा नदीच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांसाठी सरकारने निधी दिला आहे. पण, काही लोक त्यावर मालकी दाखवत आहेत अशा नेत्यांना महानगरपालिका निवडणुकीत जनतेने नाकारून त्यांची जागा दाखवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जनता जागा दाखवेल असा टोला त्यांनी आमदार अनिल गोटे यांनी लगावला.\nतसेच, काँग्रेसचा जाहीरनामा केवळ स्वप्नाळू आहे. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना संताजी- धनाजी प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्व ठिकाणी दिसतात. काँग्रेसने जाहीरनाम्यात काश्मीरमधून सैन्य कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. पण हा देश पूर्वीप्रमाणे राहिलेला नाही. आमच्या सैन्यावर कुणी एक गोळी झाडणार असतील तर आम्ही त्यांच्यावर चार गोळ्या झाडणार असल्याचे म्हटले.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/article-202513.html", "date_download": "2019-09-21T23:29:49Z", "digest": "sha1:QW63AW34MHUGSENAT466YC54JOGZWOFX", "length": 18443, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रोहितचा आज वाढदिवस, राहुल गांधींही आंदोलनात सहभागी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरोहितचा आज वाढदिवस, राहुल गांधींही आंदोलनात सहभागी\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\nरोहितचा आज वाढदिवस, राहुल गांधींही आंदोलना�� सहभागी\nहैदराबाद - 30 जानेवारी : प्रशासन आणि समाजव्यवस्थेचा बळी ठरलेल्या हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाचा आज वाढदिवस असून त्याला आदरांजली वाहण्यासाठी विद्यार्थी जमा झाले आहे. त्याला आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले आहे.\nहैद्राबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी हैद्राबाद इथं विद्यार्थांची निदर्शनं सुरू आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींसुद्धा आता या विद्यार्थ्यांसोबत उपोषणात सहभागी झाले आहेत. राहुल गांधी हे काल रात्रीपर्यंत या विद्यार्थांसोबत चर्चा करत होते. शिवाय रोहितच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली. राहुलच्या उपस्थितीमुळे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रोहित वेमुलाला आदरांजली वाहण्यासाठी हैदराबादमध्ये विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला. आज रोहितचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कुटुंबांसह मित्रांच्या मनात त्याचा आठवणीचे अश्रू दाटून येत आहेत.\nएबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि रोहित वेमुलाच्या सहकार्यांचा एका चर्चासत्रात वाद झाला होता. याकुब मेमनला फाशी देण्याच्या शिक्षेवरुन हे चर्चासत्र होते. या चर्चासत्रात रोहित सहभागी होता. त्याने फाशीच्या शिक्षेवर युक्तीवाद केला होता. त्यामुळे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत राडा घातला होता. रोहित आणि त्याच्या सहकार्यांनी याविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे तक्रारही केली.\nपण, प्रशासनाने रोहित आणि त्याच्या सहकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला. विद्यापीठातच रोहित आणि त्याच्या सहकार्यांवर कँटिन असो अथवा लायब्ररीत जाण्यास मनाई करण्यात आलीये. या विरोधात आवाज उठवूनही प्रशासनाने कोणताही ठोस भूमिका घेतली नाही.\nअखेरीस रोहित वेमुलाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे. देशभरात दलित संघटनांनी रान पेटवले असून ठिकठिकाणी आंदोलन, निदर्शनं सुरू आहे. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी रोहितची आत्महत्या आणि दलित सवर्ण असा वाद नाही अशी भूमिका मांडली. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहितच्या आत्महत्येवर बोलतांना गहिवरून आले होते. एका आईने आपला पूत्र गमावलाय याचं दुख मी समजू शकतो अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशभरात आंदोलन होऊनही या प्रकरणी अद्याप चौकशीच सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-09-22T00:10:21Z", "digest": "sha1:3KHKX2O7IV7ANPSK32UQ5RGOUYDDVWE7", "length": 3470, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तेलंगणामधील रेल्वे स्थानके - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तेलंगणामधील रेल्वे स्थानके\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१५ रोजी १०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/scientific-reason-of-why-pages-become-yellow/", "date_download": "2019-09-22T00:10:04Z", "digest": "sha1:UBGWLPW3A63CVIKQTAVHJZLQLSSMD2S2", "length": 15743, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे", "raw_content": "\nया��ा जीवन ऐसे नाव\nपांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपुस्तकं हे आपले जन्मभराचे सोयरे आहेत. पुस्तक आपल्यासाठी एक ज्ञानाचा खजिनाच नाहीतर आयुष्यातील एक दीपस्तंभ आहे.\nपुस्तकं ही पिढ्यान पिढ्या संक्रमित होत असतात. बऱ्याचदा आपल्या आजोबांनी घेतलेल्या पुस्तकांना आपण वाचत असतो.\nती जुनी पुस्तकं, त्यावर ते जुन्या शाईतील प्रिंटिंग, त्यांचा पानांची झालेली झीज, पानांचा पिवळा रंग, हे सर्व बघून आपलं मन त्या पुस्तकाच्या काळात रमत असतं.\nपण बऱ्याचदा आपल्या मनात हा विचार येतच असतो की ही पुस्तकं, इतक्या वर्षांपासून आपण हाताळतोय, ती जेव्हा पहिल्यांदा आपण विकत घेतो तेव्हा त्यांची पानं ही शुभ्र असतात.\nत्या पुस्तकांना एक वेगळाच वास असतो. जो आपण साठवून ठेवत असतो. पण कालांतराने ही पुस्तकाची पानं पिवळसर होत जातात. त्यांच्यातील सुगंध हरवतो.\nजरी आपण ती कितीही काळजीपूर्वक हाताळली तरी देखील असं होतं असतं. पण त्या मागचं कारण काय आहे का कालांतराने ह्या पुस्तकांना पिवळसर रंग येऊ लागतो\nतर ते आपण या लेखात जाणून घेऊयात …\nकागद हे ज्या झाडाच्या लाकडापासून बनवले जातात. त्या झाडाच्या लाकडात सेल्युलोस आणि लिग्निन हे दोन पॉलिमर असतात. लिग्निन पॉलिमर पानांचा रंग पिवळा पडण्यास कारणीभूत ठरत असते.\nलिग्निनचा रंग हा नैसर्गिकरीत्या काळा असतो. ज्यामुळे झाडाच्या लाकडाला कडकपणा येत असतो.\nलिग्निन हे सूर्यप्रकाश व हवेच्या संपर्कात आल्यावर त्या लिग्निगमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया चालू होत असते. जेव्हा हे लिग्निन सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येताच यातील घटक विघटित होतात आणि नैसर्गिकरित्या याचा जैविक घटकांचे विघटन होते.\nयातील फेनॉलीक ऍसिडसचे उत्सर्जन ह्या संपूर्ण रासायनिक प्रक्रिये दरम्यान होत असते. ज्यामुळे कागदाचा रंग पिवळा होण्यास सुरुवात होते.\nहा पिवळसरपणा येण्यास आपल्या हाताळणीपेक्षा पुस्तकाचा बाह्य वातावरणाशी आलेला संबंध जास्त कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे वापरामुळे पान पिवळी पडतात हा भ्रम आहे.\nतरी हा प्रश्न उभा राहतो की ह्या पानांना पिवळ पडण्यापासून रोखायचं कसं\nआज ऍसिडमुक्त कागदाची निंर्मिती केली जाते. हे करण्यासाठी झाडाच्या लाकडातील लिग्निन काढले जाते. ह्यां��ुळे आधुनिक कागद जुन्या कागदांपेक्षा दीर्घ काळ टिकतो.\nएक अजून रासायनिक प्रक्रिया केल्यावर लिग्निन झाडातून काढणे शक्य होते परंतु ह्या पद्धतीने तयार केलेल्या कागदाची किंमत जास्त असते.\nह्यामुळेच वृत्तपत्र हे लवकर पिवळे पडू लागतात कारण त्यांची निर्मिती मोठया प्रमाणावर होत असते. त्यासाठी लागणाऱ्या कागदाची किंमत ही कमी असते. छपाईची देखील किंमत कमी असते.\nपुस्तकांचा खजिना असावीत अशी भारतातील सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’\nही ५ पुस्तकं तुम्हाला आयुष्यात नव्याने काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतील\nत्यामुळे आपल्याला वृत्तपत्र हे दीर्घकाळ जपून ठेवता येत नाही. त्याचा संग्रह करणं अपेक्षित नसतं, उलट त्याचा उपयोग हा एक दिवसासाठीच असतो हे लक्षात घेऊन त्याची निर्मिती केली जाते. त्यांची पेपर क्वालिटी जपणं मुळात अपेक्षित नसतं.\nपरंतु पुस्तकांच्या बाबतीत तसं नसतं.\nबहुतांश पुस्तकं ही वर्षानुवर्षे संग्रही राहावी म्हणून विकत घेतली जातात. त्यासाठी लागणारा कागद हा उत्कृष्ट प्रतीचा असतो. लवकर पिवळा पडणार नाही याची विशेष काळजी त्यात घेतलेली असते.\nत्यांची किंमत त्यामुळेच जास्त असते. खासकरून कडक पृष्ठाच्या पुस्तकांची\nमग आता प्रश्न उभा राहतो जी जुनी पुस्तक आहेत त्यांचं संवर्धन कसं करायचं \nऐतिहासिक जी जुनी पुस्तकं अथवा दस्तावेज आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी त्यांना स्टेबल, ऍसिडमुक्त वातावरणात ठेवलं पाहिजे.\nती जागा ही पूर्णतः कोरडी हवी, काळोखात हवी, तसेच किडे – वाळवी – उंदीर ह्या अश्या जीवापासून सुरक्षित हवी.\nह्यासारखी पुस्तकं आज मोठं मोठ्या ग्रंथालयात, म्युझियम मध्ये संवर्धनासाठी ठेवण्यात आली आहेत. तिथे एका विशिष्ट तापमानात, ऍसिड व जीव जंतू मुक्त वातावरणात संवर्धित करण्यात आली आहेत.\nजर तुमच्याकडे देखील अशी ऐतिहासिक पुस्तकं व दस्तावेज असतील तर तुम्ही देखील ती अश्याप्रकारे जपून ठेवली पाहिजे. कारण इतिहासाच गहाळ झालेलं एक पान त्याचा चेहरा मोहरा बदलून टाकत असतं.\nआपल्या भविष्यकालीन पिढीसाठी ह्या ऐतिहासिक पुस्तकांच संवर्धन गरजेचं आहे.\nमहाराष्ट्राची पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण\nसर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आ��चे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← चीनने स्वतःची एवढी प्रगती कशी घडवून आणली भारताला हे कसं जमू शकेल भारताला हे कसं जमू शकेल\nचीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन\nही ५ पुस्तकं तुम्हाला आयुष्यात नव्याने काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतील\n‘मॅक्डोनाल्ड्स’ने अशी कोणती शक्कल लढवली की ज्याने लहान मुलांना वाचनाची गोडी लागतेय\n2 thoughts on “पांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे”\nज्या ज्या ठिकानी वाचनालय असते त्या ठिकान्याचा परीसर चांगला असतो. असा माझा अनुभव आहे.\nऔरंगाबादचा डीएड चा विद्यार्थी थेट आंतरराष्टीय “मोस्ट वॉन्टेड” दहशतवादी : थक्क करणारा प्रवास\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nमहासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास\nअरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न\nया एका “छोट्याश्या” सवयीमुळे तुमच्या मुलाला कितीतरी गंभीर विकार होऊ शकतात\nअॅपलचे i phones – विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित\nहैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” असण्यामागचं विचारात पाडणारं वास्तव\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nहे आहेत जगभरात लाखो लोकांचा बळी घेणारे काही घातक व्हायरस \nअमेरिकेमध्ये Thanks Giving Day का साजरा केला जातो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090714/nmvt.htm", "date_download": "2019-09-21T23:52:23Z", "digest": "sha1:QWEYY3QCV7JTMJLB42IZBAYIRXDFLCI7", "length": 14294, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १४ जुलै २००९\nमहापालिका रुग्णालयात फिल्म शूटिंगचा फंडा\nनवी मुंबई नवी मुंबई परिसरात एखादे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने पब्लिक-प्रश्नयव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर हिरानंदानी उद्योगसमूहास चालविण्यास दिलेल्या वाशी येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचा वापर आता हेल्थ केअरसोबत फिल्म शूटिंगसाठीही होऊ लागल्याचे उघड झाले असून मागील पाच दिवसा��पासून आमीर खान आणि करिना कपूर यासारखे सिने कलावंत या रुग्णालयात तळ ठोकून आहेत. त्यामुळे नव्यानेच सुरू झालेल्या या रुग्णालयात रुग्णांपेक्षा आमीर आणि करिना यांना पहाण्यासाठी नवी मुंबईकरांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयाचा वापर अशा प्रकारे चित्रीकरणासाठी केला जावा का, याविषयी महापालिका आणि हिरानंदानी समूहात कोणत्याही प्रकारचा स्पष्ट करार करण्यात आलेला नाही.\nनवी मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकांना जेमतेम काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन मोठे धक्के बसले आहेत. नवी मुंबईच्या माजी महापौर मनीषा भोईर यांचे पती व पावणे गावचे माजी नगरसेवक शशिकांत भोईर यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाला आव्हान देत थेट काँग्रेसची वाट धरल्याने येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईचे कमर्शियल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी सेक्टर १७ येथील राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका कलावती महाले यांचा सुपुत्र राजेंद्र महाले यांनीही दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.\nओवळे गावातील रस्ता अपघाताच्या प्रतीक्षेत\nपनवेल/प्रतिनिधी : पनवेल-उरण मार्गावरील ओवळे गावातील एका महत्त्वाच्या रस्त्यालगत चमत्कारिकपणे खोदाईचे काम करण्यात आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या धोकादायक परिस्थितीकडे शासनाच्या संबंधित खात्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. पनवेलपासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ओवळे गावातील डोंगरावर मोठय़ा प्रमाणात माती काढण्याचे काम सुरू आहे. डोंगर पोखरून समाधान होत नसल्याने या मंडळींनी थेट रस्त्यालगतच खोलवर उत्खनन सुरू केले आहे. रस्त्यालगतच्या या परिसरातून मोठय़ा प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्याने तेथे जवळपास २५ मीटरचा खड्डा पडला आहे. पनवेल आणि उरणदरम्यानचा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्याने तेथून दररोज शेकडो गाडय़ांची वाहतूक होते. या रस्त्यालगत सुरक्षा कठडेही उभारण्यात न आल्याने दुर्दैवाने एखादी गाडी खड्डय़ात पडली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या खड्डय़ालगतचा रस्ता आधाराशिवाय खचला असून त्याला आणखी तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. खासगी कंत्राटदारांना रस्त्याजवळ खोदकाम करण्याची परवानगी कशी देण्यात आली, तसेच येथे एखादा अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या खड्डय़ात भराव टाकून तो पूर्ववत करणे शक्य नसल्याने रस्त्याच्या कडांना आधार द्यावा आणि तेथे कठडे बांधावेत, अशी सूचना ग्रामस्थांनी केली आहे. तहसीलदार, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी केली आहे.\nवीज कर्मचारी जाणार बेमुदत संपावर\nपनवेल/प्रतिनिधी : पगारवाढीच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ६० टक्के पगारवाढीच्या मागणीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीचे विद्युत मंडळ आणि आताच्या महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण कंपनीतील ९६ हजार कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा करार ३१ मार्च २००८ पासून प्रलंबित आहे. याबाबत वाटाघाटी सुरू असताना संयुक्त अधिकारी अभियंता, कामगार संघटना कृती समितीच्या वतीने ६० टक्के पगारवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र या वाटाघाटीनंतर प्रशासनातर्फे १ जुलै २००९ पासून १८ टक्के पगारवाढ आणि भत्त्यांमध्ये २० टक्के वाढ असा एकतर्फी प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला. यानंतर सर्व कामगार संघटनांनी मुंबईत संयुक्त बैठक घेतली आणि १० जुलैला द्वारसभा घेण्याचे ठरले. त्यानुसार पनवेलजवळील भिंगारी येथे झालेल्या द्वारसभेला सुमारे २५० कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता, शहर विभाग यांच्या कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. प्रशासनाने तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापनात मध्यस्थी करून प्रस्तावित पगारवाढ द्यावी आणि कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कृष्णा भोयर, व्ही. एन. जितेकर, जयवंत पाटील, आर. पी. पाटील, प्रकाश माणिक, मानसी कान्हेरे, यू. के. बिराजदार, जे. बी. कोळी, रघुनाथ म्हात्रे आदी नेत्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.\n‘निळू फुले माणूस म्हणून अतिशय साधे’\nपनवेल/प्रतिनिधी : ‘निळू फुले हे जेवढे थोर कलावंत होते, तेवढेच माणूस म्हणून अतिशय साधे होते, त्यांच्या निधनामुळे अभिजात अभिनयाचे एक पर्व संपले’, अशा शब्दांत प्रसिद्ध नकलाकार आणि निवेदक श्रीनिवास लखपती यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अनेक ठिकाणी आपण नकला सादर करतो; परंतु मराठी कलाकारांत निळूभाऊंच्या नकलेलाच सर्वाधिक प्रतिसाद मिळतो, असे त्यांनी सांगितले. त्यांचे फारसे चित्रपट न पाहिलेली मुलेही त्यांच्या नकलेची फर्माईश करतात, यातच त्यांचे मोठेपण कळते, असे ते म्हणाले. निळूभाऊंना भेटण्याचा एक-दोन वेळा योगही आला, त्यावेळी एवढा यशस्वी अभिनेता माणूस म्हणून किती साधा आहे, हेही जाणवले. माझ्यासारख्या नंतरच्या पिढीतील तरुणांशीही ते आपुलकीने चर्चा करीत, अशी आठवण त्यांनी सांगितली. झी टीव्हीवरील ‘हास्यसम्राट’ या कार्यक्रमात आपण सादर केलेल्या नकलांमध्येही त्यांच्याच नकलेला सर्वाधिक दाद मिळाली होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/article-76197.html", "date_download": "2019-09-22T00:09:58Z", "digest": "sha1:FIDUZKY2CRIZSIN7GI3NLHWBULEP4DA3", "length": 19233, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईसह देशभरात होळीची धूम | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईसह देशभरात होळीची धूम\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nमुंबईसह देशभरात होळीची धूम\n27 मार्च'बुरा ना मानो होली है' असं म्हणत सगळीकडेच धुळवड साजरी केली जातेय. एकमेकांना रंग लावत काही ठिकाणी कोरडी होळी खेळली जातेय.तर काही ठिकाणी पाण्याचा वापर केला जातोय. पण असं असलं तरी राज्यातला दुष्काळ लक्षात घेता कोरडी होळी खेळण्यावर भर दिला जातोय. सगळीकडेच उत्साहात वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले चेहरे 'होली है...'असं म्हणत होळीचा आनंद लुटत आहेत. ठाण्यातल्या गडकरी रंगायतनच्या कट्ट्यावरही मराठी कलाकारांची कोरडी रंगपंचमी रंगली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ��राठी कलाकारांनी हळद आणि पर्यावरणाभिमुख रंगांचा वापर केला. ठाण्यातले दिग्दर्शक विजू माने, मंगेश देसाई, सुप्रिया पाठारे या कलाकारांसोबत अनेक नव्या कलाकारांनी देखील धुळवड साजरी केली. या उत्सवात गेल्या वर्षी 'खेळ मांडला' या चित्रपटाचे शीर्षक घेऊन धुळवड साजरी करण्यात आली. याबरोबर यंदा नवीन येणार्या चूकभूल द्यावी घ्यावी या चित्रपटाच्या नावानं सण साजरा केल्याचं मंगेश देसाईंनी सांगितलं. तर दुसरीकडे पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीनं पर्यावरणाभिमुख धुळवड साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात साजरी करण्यात आलेल्या धुळवडीत खास करून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेले रंग वापरले गेले. रत्नागिरीतही जोरदार होळी साजरी होतेय. होळीनंतर पुढचे पाच दिवस रोंबाट, तमाशा, आणि गोमूचे खेळे यासारख्या पारंपरिक लोककलांनी कोकणातील शिमगा विशेष असतो. म्हणूनच कोकण रेल्वेनंही याहीवर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत.\n'बुरा ना मानो होली है' असं म्हणत सगळीकडेच धुळवड साजरी केली जातेय. एकमेकांना रंग लावत काही ठिकाणी कोरडी होळी खेळली जातेय.तर काही ठिकाणी पाण्याचा वापर केला जातोय. पण असं असलं तरी राज्यातला दुष्काळ लक्षात घेता कोरडी होळी खेळण्यावर भर दिला जातोय. सगळीकडेच उत्साहात वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले चेहरे 'होली है...'असं म्हणत होळीचा आनंद लुटत आहेत.\nठाण्यातल्या गडकरी रंगायतनच्या कट्ट्यावरही मराठी कलाकारांची कोरडी रंगपंचमी रंगली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी हळद आणि पर्यावरणाभिमुख रंगांचा वापर केला. ठाण्यातले दिग्दर्शक विजू माने, मंगेश देसाई, सुप्रिया पाठारे या कलाकारांसोबत अनेक नव्या कलाकारांनी देखील धुळवड साजरी केली. या उत्सवात गेल्या वर्षी 'खेळ मांडला' या चित्रपटाचे शीर्षक घेऊन धुळवड साजरी करण्यात आली. याबरोबर यंदा नवीन येणार्या चूकभूल द्यावी घ्यावी या चित्रपटाच्या नावानं सण साजरा केल्याचं मंगेश देसाईंनी सांगितलं. तर दुसरीकडे पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीनं पर्यावरणाभिमुख धुळवड साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात साजरी करण्यात आलेल्या धुळवडीत खास करून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेले रंग वाप���ले गेले. रत्नागिरीतही जोरदार होळी साजरी होतेय. होळीनंतर पुढचे पाच दिवस रोंबाट, तमाशा, आणि गोमूचे खेळे यासारख्या पारंपरिक लोककलांनी कोकणातील शिमगा विशेष असतो. म्हणूनच कोकण रेल्वेनंही याहीवर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook-live/all/page-2/", "date_download": "2019-09-21T23:32:48Z", "digest": "sha1:2BBUF5645EUW3OAA32NAMPJGYR56C4GW", "length": 6803, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook Live- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nरामाला त्याच्या जन्मस्थानी एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही\nमंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे. - उद्धव ठाकरे\nSPECIAL REPORT : FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं\nSPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं\nमुंबईतील तिघे रायगडमध्ये नदीत बुडाले, ट्राँम्बे परिसरावर शोककळा\nमुंबईतील तिघे रायगडमध्ये नदीत बुडाले, ट्राँम्बे परिसरावर शोककळा\nFacebook live पडले महागात.. ओव्हरटेकच्या नादात अपघात, सख्ख्या भावांचा मृत्यू\nFacebook live पडले महागात.. ओव्हरटेकच्या नादात अपघात, सख्ख्या भावांचा मृत्यू\nVIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद\nचालत्या कारमध्ये Facebook Live करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू\nचालत्या कारमध्ये Facebook Live करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू\nकाय करावं या पाकिस्तानचं 'फेसबुक लाइव्ह'मध्ये मांजर झाले मंत्री\nनव्या युगात शरद पवारांचं नवं अस्त्र, थोड्याच वेळात फेसबुकवर LIVE\nभाजपला शह देण्यासाठी शरद पवारांचा डिजिटल फंडा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/54.186.37.55", "date_download": "2019-09-21T23:39:20Z", "digest": "sha1:PP3ESL5ZFHPF7BYJUN55AH4ZRI72SLDF", "length": 7378, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.186.37.55", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (7) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे ऑपेरा आवृत्ती 10 by ऑपेरा सॉफ्टवेअर एएसए.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.186.37.55 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.186.37.55 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.186.37.55 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.186.37.55 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/nehru-had-permitted-cia-spy-planes-to-use-indian-air-base/", "date_download": "2019-09-22T00:11:08Z", "digest": "sha1:LB7C4GL2NN5KYJSIZIFKJGXITATGNVBR", "length": 12237, "nlines": 80, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतीय इतिहास आणि राजकारण यांची खडान खडा माहिती ठेवणाऱ्यांना देखील ही गोष्ट माहिती नसेल आणि आता जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेच्या CIA ला काही खास परवानग्या दिल्या होत्या. एक गुप्त करारच जणू.\nअजूनही विश्वास बसत नाहीये\nचला तर मग जाणून घ्या भूतकाळातील ही अज्ञात गोष्ट\nपंडित नेहरुंनी १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या (सीआयए) हेरगिरी करणाऱ्या विमानांना भारतीय हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली होती. खरं तर या प्रकरणाशी निगडीत काही गोपनीय कागदपत्रे जोवर सार्वजनिक झाली नाहीत, तोवर असं काही घडलं होतं या बाबत कोणालाही माहिती नव्हती.\n‘सीआयए’ने ही कागदपत्रे अचानक जाहीर केली होती. त्या कागदपत्रातील माहितीनुसार, ओडीशातील चारबतीया हा तळ वापरण्यासाठी सीआयएला देण्यात आला होता. भारत-चीन युद्धानंतर अमेरिकेने चारबतीया तळ इंधन भरण्यासाठी वापरला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी व भारताचे राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये याबाबत मंजूरी देण्यात आली होती.\nचारबतीया येथील तळ दुसऱ्या महायुद्धानंतर वापरण्यात आला नव्हता. मात्र, परवानगी मिळाल्या नंतरही अमेरिकेला या तळाचा फार वापर करता आला नाही. हवाई तळाच्या दुरुस्तीसाठी भारताने बराच वेळ लावला. त्यामुळे थायलंडमधील ताखली येथे सीआयएने नवीन हवाई तळ उभारला.\n‘सीआयए’ला यू-2 या टेहळणी विमानांसाठी हवाई तळ हवा होता. या विमानांचा वापर भारतीय भूभागात घुसलेल्या चिनी सैन्याची माहिती देण्यासाठी केला जात होता. या मोहिमेची सुरुवात २९ सप्टेंबर, १९६३ पासून चालू झाली होती. चारबतीया येथील मोहिम मात्र मे १९६४ मध्ये नेहरुंच्या मृत्यूनंतर थांबली. चारबतीया येथून पहिली मोहिम २४ मे १९६४ ला सुरु करण्यात आली.\nमात्र यानंतर तीनच दिवसांत पंडित नेहरुंचे निधन झाले.\nत्यानंतर डिसेंबर १९६४ मध्ये पुन्हा एकदा भारत व चीनमध्ये सीमारेषेवर तणाव उत्पन्न झाला होता. त्यावेळी ‘सीआयए’ने चारबतीया येथून टेहळणी विमानांद्वारे हवाई सर्वेक्षण करुन आवश्यक माहिती गोळा केली होती.\nचीन युद्धानंतर भारताने अमेरिकेकडे मागितलेल्या लष्करी मदतीनंतर या हल्ल्याचे नेमके स्वरूप समजावून घेण्यासाठी ही मोहिम राबविण्यातत आली होती. परंतु, अमेरिकेला प्रत्यक्षात चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीचा नेमका अंदाज काढता आला नव्हता.\nचीन आणि रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेला भारतात हवाई तळ हवा होता. त्यामुळे अमेरिकेने दुहेरी हेतुने या मोहिमेला स्वीकृती दिली होती. वादग्रस्त भूमिचे सर्वेक्षण करण्यसाठी ताखली येथून बंगालचा उपसागर पार करुन यावे लागणार होते.\nतत्कालीन ब्रह्मदेशावरुन या विमानांना उड्डाण करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे इंधन भरण्यासाठी चारबतीया तळावर विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली होती, असे सीआयएने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nइंदिरा यांना ‘गांधी’ हे आडनाव कसे मिळाले याबाबत प्रचलित आहेत ३ दावे\n५० वर्षाची म्हातारी जी आपल्याच मुलाची गर्लफ्रेंड वाटते\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\n“कबीर सिंग” कसा आहे पाहावा की पाहू नये पाहावा की पाहू नये\nपेटीएम विसरा, जय “भीम” म्हणा \nउन्हाळ्यात जास्त चिडचिड होते आहारात ह्या स्ट्रेस रिलीज करणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघा\nनियमित मासे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल\nभारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nजल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र\nस्मशानातील खरे भूत “अंनिस”च…\n८०च्या दशकातल्या जगातील सर्वात प्रसिद्ध शर्यतीच्या घोड्याच्या अपहरणाची थरारक कथा..\nहॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी रॉबिनहूड आर्मी\nफक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5229674370920419596&title=Awareness%20of%20Week%20of%20Fire%20Brigade&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-09-21T23:45:29Z", "digest": "sha1:J2XAKRXA6545NVT4Q5FQ6D2RWFUQS7O6", "length": 13531, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अग्निशमन सेवा सप्ताहादरम्यान पुण्यात जनजागृती उपक्रम", "raw_content": "\nअग्निशमन सेवा सप्ताहादरम्यान पुण्यात जनजागृती उपक्रम\nपुणे : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त सेफ किड्स् फाउंडेशन इंडिया, हनीवेल इंडिया आणि पुणे अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निसुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात आठ हजार ५०० लहान मुले आणि ९० हजार ७०० पालक आणि एकूणच ११ लाख ६२ हजार २५० लोकांनी यात सहभागी होत, विविध अग्नी सुरक्षा प्रक्रिया व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती घेतली.\nया अग्निशमन सेवा सप्ताहासाठी हनीवेल प्रायोजित असलेल्या सेफ किडस् अॅट होम-सेफ किड्स् फाउंडेशनचा होम सेफ्टी प्रोग्रामचे आधुनिक, अनुभवात्मक आणि रंजक शैक्षणिक साधनांद्वारे अग्नी सुरक्षा जनजागृती करून विविध वयोगटापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आहे. पुण्यातील आगीच्या घटना कमी करण्यासाठी व भाजण्याच्या घटना रोखण्यासाठी आणि मुलांचे जीवन वाचविण्यासाठी अशा प्रकारचे अग्नीसुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.\nसेवा करताना आयुष्य गमाविलेल्या अग्निशमन अधिकार्यांच्या स्मरणार्थ हा सप्ताह राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. या सप्ताहादरम्यान अग्निशमन यंत्रांचे प्रदर्शन, सेफ किडस फाउंडेशन बुथचे उद्घाटन, रोड शोज, किड्स कार्निव्हल, शालेय प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, शाळा, हॉस्पिटल्स, हाउसिंग सोसायटीमध्ये अग्निशमन प्रात्यक्षिके आणि सेफ किड्स फाउंडेशनने सजविलेल्या वाहनाद्वारे शहरातील जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.\n१९ फायर ब्रिगेडससोबत रोड शो हे या वर्षीच्या उपक्रमाचे मुख्य आकर्षण होते. याबरोबर २० एप्रिल रोजी अग्निशमन दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या सप्ताहाच्या समारोपात पुणे अग्निशमन विभागाने २०० स्वयंसेवकांची ओळखपत्र देऊन अग्निसुरक्षा मित्र म्हणून औपचारिकरित्या समाविष्ट करून घेण्यात आले.\nया वेळी बोलताना पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘अग्नी हा जीवनदाता आहे, तसेच तो प्राणघातकही आहे. तो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्वकाही देतो; तसेच तो आपले आयुष्य उध्वस्तही करू शकतो. आपल्या आजच्या अग्निशमन दलाचे जवान आगीशी झुंज देण्यासाठी आपले प्राण पणाला लावतात. अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी केलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून अग्निशमन दलाला य���णार्या फोन्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजनांना पाठिंबा देण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यासाठी पुढे येणार्या युवकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.’\n‘भारतात प्रथमच २०० स्वयंसेवकांनी अग्निसुरक्षा मित्र म्हणून पुण्यातील अग्निशमन दलाशी अधिकृतपणे नावनोंदणी केली आहे. पुण्याला एक सुरक्षित शहर बनवण्यासाठी अग्निप्रतिबंधक उपायांबाबत जास्तीत जास्त नागरिकांना अधिक जागरूक करणे आवश्यक आहे. केवळ अग्निसंबंधी दुर्लक्ष व उपाययोजनांची माहिती नसणे ही अनेक जीवीतहानी आणि मालमत्तेच्या हानीसाठी कारणीभूत ठरता कामा नये,’ असे रणपिसे यांनी सांगितले.\nसेफ किड्स फाउंडेशन इंडियाच्या कार्यक्रम संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या, ‘गेली चार वर्षे पुण्यात अग्नी सुरक्षेच्या जागृतीबाबत आम्ही अविरत प्रयत्न करीत आहोत आणि आजवर २५० वसाहतींमधून चार लाख २५ हजार पालक आणि एक हजार १५० शाळांमधून पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आठवडाभर चाललेल्या जनजागृती मोहिमेच्या उपक्रमाची संकल्पना ही संपूर्ण शहरात आग विझविण्यापेक्षा, आग प्रतिबंध उपाययोजना अशी होती आणि याद्वारे आग प्रतिबंधात्मक उपाय पाळण्यासाठी सगळ्या पुणेकर नागरिकांना आम्ही आव्हान केले. हे आग प्रतिबंधात्मक उपाय आणि आपत्कालीन काळातील संपर्क क्रमांक बाबत बहुतेक पालक, नागरिक व विद्यार्थी परिचित झाले असून, ही प्रोत्साहित करणारी बाब आहे.’\nTags: पुणेSafe Kids FoundationHoneyWellसेफ किडस् फाउंडेशन इंडियाहनीवेलअग्निशमन दलFire Brigadeप्रशांत रणपिसेPrashant Ranpiseप्रेस रिलीज\n‘सेफ किड्स’तर्फे फटाक्यांसंदर्भात सुरक्षा जागृती अभियान सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुण्यातील पूरग्रस्तांसाठी पोळी-भाजी देण्याचे आवाहन पुण्यातील विद्यार्थ्यांनी बनवला स्वस्त किमतीतला ड्रोन साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\n‘‘१०८’ रुग्णवाहिका महाराष्ट्राची जीवनदायिनी’\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5375984525216937393&title=Dicci%20and%20Defence%20Ministry%20arranged%20Buyer-seller%20Meet%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-09-22T00:13:15Z", "digest": "sha1:JF5PHWALINRYN3KYB5X2SJLNEUIUBCTP", "length": 9656, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘डिक्की’तर्फे पुण्यात उद्योजकता विकास कार्यक्रम", "raw_content": "\n‘डिक्की’तर्फे पुण्यात उद्योजकता विकास कार्यक्रम\nयेत्या आठ तारखेला संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे : संरक्षण मंत्रालय भारत सरकार व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (डिक्की) संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी पुण्यात आठ फेब्रुवारी रोजी ‘उद्योजकता विकास आणि बायर-सेलर मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nया कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. या वेळी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके आणि डिक्की महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश जगताप, डिक्कीचे अवजड उद्योग विभागाचे प्रमुख अनिल होवाळे उपस्थित असणार आहेत.\nभारत सरकारच्या अंगीकृत उपक्रमांमार्फत सेवा व वस्तूंची जी खरेदी केली जाते, त्याच्या चार टक्के खरेदी ही अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांकडून करणे अनिवार्य आहे आणि संरक्षण मंत्रालयाच्या उपक्रमांनीही ती करणे अपेक्षित आहे.\nया संबंधीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nया कार्यक्रमात अनुसूचित जाती व जमातीच्या इंजिनीअरिंग, फॅब्रिकेशन, सुटे भाग बनवणारे, प्रिसिजन व सेवा पुरवणारे अशा क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांसाठी संधी आहे. कार्यक्रमासाठी सात फेब्रुवारीपर्यंत आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून, सदस्य होणेही आवश्यक आहे. तसेच हा कार्यक्रम सशुल्क असून, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (डिक्की) कार्यालयात सकाळी दहा ते सहा या वेळेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.\nया कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, माझगाव डॉक, महाराष्ट्रातील ॲम्युनिशन फॅक्टरीज, गोवा शिपयार्ड, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (नाशिक) सहभागी होतील. अशी माहिती डिक्कीतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.\nTags: पुणेडिक्कीदलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमिलिंद कांबळेसंरक्षण मंत्रालयसंरक्षण साधनेहत्यारेPuneDICCIMilind KambaleDefence MinistryDalit Chamber of Commerce and IndustryBuyer-Seller MeetBOI\n‘डिक्की’च्या एक हजार उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात संधी उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र ‘ग्रामीण भागातील महिला आजही हक्कांपासून वंचित’ अनुसूचित जातीजमातीच्या उद्योजकांसाठी राज्यस्तरीय परिषद ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nआनंद महिंद्रांनी शब्द पाळला कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार\nमहाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक\nओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’\nहिंदुस्थानी वाद्यसंगीताचा वटवृक्ष - आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\nपुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य\nमहिला शेतकरी भरवणार दर बुधवारी आठवडी बाजार\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.baalpan.com/sanskar/about-forts", "date_download": "2019-09-21T23:59:52Z", "digest": "sha1:HSDGCXSFQPN67QYVMJRVXUPKJXYPGUOK", "length": 3466, "nlines": 23, "source_domain": "www.baalpan.com", "title": "दुर्ग-विशेष", "raw_content": "\nपालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात कसे करायला हवे इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.\nआपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.\nई - मेल: संकेतशब्द: नविन पासवर्ड मागवा\nबालपण.कॉम चे सदस्य व्हा.\nतुमचे नाव: ई - मेल:\nयेण्याची नोंद | नवे खाते उघडा बंद करा\nसुविचार: कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.\nमुखपृष्ठ > संस्कार > दुर्ग-विशेष\nरतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला, बालाघाटाच्या रांगेत किल्ला दिसतो. साधारण ३००० फूट उंचीची उभी भिंत असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. ही भिंत प्रस्तरोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे आणि आकर्षण ही \nसिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कल्याण दरवाजा पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे.\tपुढे वाचा...\nशिवनेरी हा महारष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध किल्ला आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.\tपुढे वाचा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/disha-patani-makes-squats-look-sexy-shares-mean-workout-video-mhmj-387410.html", "date_download": "2019-09-21T23:31:53Z", "digest": "sha1:CIF664C3I7ZNV7534MNPMSBPSD4VKQFW", "length": 17326, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nफिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nफिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ\nदिशा पाटनीच्या ट्रेनरनं त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हे फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमुंबई, 2 जून : अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशीपमुळे वारवांर चर्चेत येणारी अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेससाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. सोशल मीडिया सक्रिय असणाऱ्या दिशाच्या ट्रेनरनं नुकताच एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे दिशाचं कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेते हे दिसून येत. तसं पाहायला गेलं तर ती तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते मात्र हा व्हिडिओ खूप वेगळा आहे. या व्हिडिओमधून दिशा तिच्या फॅन्सना फि���नेस गोल्स देत आहे.\nखिलाडी अक्षय कुमारला मुंबईच्या पावसाचा असा बसला फटका\nदिशा पाटनीच्या ट्रेनरनं त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हे फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच जीममध्ये जाऊन वर्कआउट करण्यासाठी प्रेरित करतील. या व्हिडिओमध्ये दिशा खूप मेहनत करताना दिसत आहे. यात ती कमरेचे एक्सरसाइझ करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा हातात केस घेऊन एडवान्स क्वाट्स करताना दिसत आहे. तर सपोर्टसाठी तिच्या ट्रेनरनं तिला पकडलेलं दिसत आहे.\nमुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण\nसध्या दिशा तिचा आगामी सिनेमा मलंगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या एक स्टंट सीन करताना दिशाला दुखापतही झाली होती. या सिनेमात दिशासोबत आदित्य रॉय कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय या सिनेमात अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाच दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे.\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं घडवून आणली होती सारा-कार्तिकची पहिली भेट\nVIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-09-21T23:34:25Z", "digest": "sha1:WKSBGFW4DR4FNPJ4URPL2C27UABJI4QX", "length": 3822, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:मदतकेंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियावर लेखन/संपादन करू ��च्छिणाऱ्या नव्या योगदानकर्त्यांना साहाय्य देण्याकरता हे मदत केंद्र आहे. मराठी विकिपीडिया विकिपीडिया मदत मुख्यालय त्यांच्या करता खूप उपयूक्त असू शकते. अनामिक योगदानकर्त्यांनी खाते तयार करावे . हे सुद्धा पहा: नेहमीचे प्रश्न\nविकिपीडियाबद्दल प्रश्न विचारण्यास खालील कळ दाबा (बटन क्लिक करा ), किंवा {{साहाय्य हवे}}आपल्या स्वत:च्या चर्चा पानावर साहाय्य हवे हा साचा लावा इतर सदस्य आपल्या चर्चा पानावर येऊन साहाय्य/मार्गदर्शन करतील.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी २२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-14-thousand-cost-every-farm-school-maharashtra-20231", "date_download": "2019-09-22T00:19:36Z", "digest": "sha1:DJ2NA4PCWFYAKKGEU4MDCD2M4YA3EYWP", "length": 16231, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 14 thousand cost of every farm school, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार खर्च; थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nप्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार खर्च; थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nबुधवार, 12 जून 2019\nपुणे : शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन जादा पीक उत्पादनाची माहिती देणाऱ्या शेतीशाळांना राज्यभर धडाक्यात सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.\nपुणे : शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन जादा पीक उत्पादनाची माहिती देणाऱ्या शेतीशाळांना राज्यभर धडाक्यात सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.\nशेतीशाळेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीत धान्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि आत्मामधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतरदेखील निधी कमी पडल्यास क्रॉपसॅपमधून निधी मिळणा��� आहे. क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळेसाठी प्रशिक्षण साहित्याकरिता प्रतिशेतकरी दोनशे रुपये या प्रमाणे पाच हजारांपर्यंत खर्च केला जाईल. शेतकरी अल्पोपहारासाठी पाच हजारांपर्यंत, शेतकरीदिनासाठी दोन हजार तर अहवाल तयार करण्यासाठी दोन हजार रुपये असे एकूण १४ हजार रुपये एका शाळेवर खर्च केले जातील.\nराज्यात सोयाबीनच्या ६३३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. आत्मामधून मात्र दोन हजार २०० शेतीशाळा होतील. त्यासाठी तीन कोटी रुपयांच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागात २५०, पुणे २३४, कोल्हापूर २१३, औरंगाबाद १७८, लातूर ३०५, अमरावती ३३६ तर नागपूर विभागात सर्वात जास्त म्हणजे ४०६ शेतीशाळा आत्मामधून घेतल्या जाणार आहेत.\nकृषी सहायकाकडून क्रॉपसॅपमध्ये निवडलेल्या गावांमध्ये एका प्रमुख पिकासाठी निवडलेल्या प्लॉटवर शेतीशाळा घेतली जाईल. महिला कर्मचाऱ्यांना मात्र जास्तीत जास्त महिला शेतकरी वर्गाला प्राधान्य देत महिला शेतीशाळा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.\nएमक्रॉपसॅप किंवा इतर ॲप्लिकेशनद्वारे शेतीशाळा प्रशिक्षण वर्गाचे प्रत्यक्ष ठिकाण, वेळ व अहवालाची नोंदणी केली जाणार आहे. कृषी सहायक व पर्यवेक्षकांवर ही जबाबदारी असेल. मंडळ कृषी अधिकाऱ्यांना या शेतीशाळांमध्ये मार्गदर्शन करावे लागेल. याशिवाय त्यांना एमक्रॉपसॅपमध्ये शेतीशाळेला भेट दिल्याच्या प्रत्यक्ष ठिकाणाचा फोटो, वेळ, अहवाल नोंदणी करावी लागणार आहे.\n१५ दिवसांनी प्रशिक्षण वर्ग\nप्रमुख पिकाची निवड करताना खरीप हंगामात एकूण पेरणी होणाऱ्या क्षेत्रापैकी ७० टक्के पेरा होणाऱ्या पिकाला प्राधान्य मिळणार आहे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार दर १५ दिवासांनी प्रशिक्षण वर्ग होतील. शेतीशाळेत किमान २५ शेतकरी ठेवले जातील. या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांचा तसेच केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ देतांना प्राधान्य मिळणार आहे.\nपुणे शेती शाळा प्रशिक्षण साहित्य शेतकरी नाशिक कोल्हापूर औरंगाबाद लातूर अमरावती नागपूर खरीप\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प���रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090204/extra.htm", "date_download": "2019-09-21T23:50:55Z", "digest": "sha1:CTGEX7LU4UVJRCI5Y5KPL5YC4S5I3MD3", "length": 5302, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ४ फेब्रुवारी २००९\nमराठी नाटकांतील सामाजिक-राजकीय प्रवाह\nब्रिटिशकालीन तसंच स्वातंत्र्योत्तर काळातील ‘मराठी नाटकाच्या इतिहासातील प्रमुख सामाजिक आणि राजकीय प्रवाह’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाकरिता नाटककार मकरंद साठे यांना बंगलोरच्या इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्ट्स या संस्थेची दीड वर्षांकरिता फेलोशिप मिळाली आहे. याअंतर्गत ते संशोधनावर आधारित प्रबंध लिहिणार नसून, डॉक्यूड्रामा स्वरूपातील काही संहिता त्यातून साकारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी या फेलोशिपकरिता पाठविलेल्या मसुद्याचं हे संकलित व स्वैर रूप..\nकुकुठल्याही कलेप्रमाणंच नाटक हेही अपरिहार्यपणे सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचंच असतं. ‘राजकीय’ म्हणताना त्याकडे दोन दृष्टीनं पाहता येईल. एक म्हणजे- कुठलंही नाटक हे त्या लेखकाचा सामाजिक-राजकीय दृष्टिकोनच मांडत असतं. त्या अर्थानं ते एक प्रकारे राजकीय विधान करीत असतं. मग ते विधान हेतुत: केलेलं असो वा नकळतपणे या अर्थानं प्रत्येक नाटक हे राजकीय नाटकच ठरतं. दुसरं म्हणजे- ज्याच्या केद्रस्थानी राजकारण वा सत्ताकारण असतं, ते नाटक ‘राजकीय’ होय.\nलाघवं कर्मसामथ्र्य दीप्तोग्निमेंदस: क्षय:\nविभक्त घनगात्रत्वं मल्लखांबात उपजायते \nभारतीयांना पाश्चात्यांचे आकर्षण अधिक. पाश्चिमात्य राष्ट्रांमधून येणारे जे जे काही ते ते सर्व चांगले, अशी मानसिकताच निर्माण झाली आहे. क्रीडा क्षेत्रही त्यास अपवाद नाही. त्यामुळे अस्सल भारतीय खेळ मागे पडत असून विदेशी क्रीडा प्रकारांचे भूत मानगुटीवर बसल्यासारखी स्थिती आहे. जिम्नॅस्टिकसाठी अत्याधुनिक व्यायामशाळांमधून विशेष व्यवस्था करण्यात येत असताना त्यापेक्षा काकणभर सरस असलेल्या मराठमोळ्या मलखांबचा खुंटा मात्र हलताना दिसत आहे. त्यामुळेच मलखांबाची महती सांगणारा हा श्लोक शाळाशाळांच्या भिंतींवर लावण्याची गरज आहे. शासनाकडून दुर्लक्ष होत असतानाही विपरीत परिस्थितीत हलणारा हा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न काही जण प्रयत्नपूर्वक करीत आहेत. यशवंत जाधव हे नाव त्यापैकीच एक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/marathi/page/2/", "date_download": "2019-09-22T00:21:07Z", "digest": "sha1:FVDCFF4FK6WER5JPNOLBG6GETJRXXJD4", "length": 9730, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about marathi", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nगोरखपूर दुर्घटनेनंतरही जन्माष्टमीचा उत्सव जोशात साजरा करण्याचा योगींचा आदेश...\nपाण्यात उभे राहून पहारा देणाऱ्या भारतीय जवानांचे फोटो व्हायरल\nचेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला विष्ठा खायला लावली आणि निखाऱ्यांवर...\nदगडफेक करणाऱ्यांचा लवकरच कायमचा बंदोबस्त करू- राजनाथ सिंह...\nपक्षाने छाटले शरद यादवांचे पंख; राज्यसभेतील सभागृह नेतेपदावरून डच्चू...\n‘अंगभर कपडे घाला, अन्यथा विमानात घेणार नाही\nअमित शहांकडून नितीश यांना ‘एनडीए’त सामील होण्यासाठी निमंत्रण...\nमोदींच्या आवाहनानंतर स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांकडून सूचनांचा पाऊस...\nसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे...\nराष्ट्रगीताला आणि झेंडावंदनाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवा- विनय कटियार...\nआळंदीमध्ये विष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या...\nगणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या लोगोवरील टिळकांचे...\n‘नोटाबंदीची किंमत म्हणून रिझर्व्ह बँकेने सरकारला आणखी ५० हजार...\nडोळे उघडे ठेऊन काँग्रेसने वास्तवाकडे बघावे; मणिशंकर अय्यरांकडून आत्मपरीक्षणाचा...\nनिवडणूक आयोगाने गुजरातमध्ये हस्तक्षेप करायला नको होता- वाघेला...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्ती���ी कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2019-09-22T01:02:06Z", "digest": "sha1:WDMZPO5ZZGAWPMQGWRGSZ2FMPIGJ7BFQ", "length": 1486, "nlines": 20, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ११५८ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे - ११७० चे\nवर्षे: ११५५ - ११५६ - ११५७ - ११५८ - ११५९ - ११६० - ११६१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dr-nilam-gorhe-demand-2-milk-brands-state-nagpur-maharashtra-10466", "date_download": "2019-09-22T00:23:23Z", "digest": "sha1:Q4PDK75YSG366N6HL7IJHL5SUEYT3KZ7", "length": 13147, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dr. nilam gorhe demand for 2 milk brands in state, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात दुधाचे दोनच ब्रॅंड हवे ः आमदार गोऱ्हे\nराज्यात दुधाचे दोनच ब्रॅंड हवे ः आमदार गोऱ्हे\nबुधवार, 18 जुलै 2018\nसरकारने दूध संघांना सक्षम करायचा प्रयत्न करावा आणि शेतकरी सक्षम होतील, असे धोरण राबवावे.\n- डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार.\nनागपूर ः शासन, सहकारचा एक आणि दुसरा खासगी असे दुधाचे दोनच ब्रॅंड राज्यात असतील तरच ग्राहकांची व शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे, असे सांगत शिवसेनेचा दूध उत्पादकांना थेट पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाच्या मुद्याला पाठिंबा असल्याची माहिती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.\nविधान परिषदेत चर्चेच्या वेळी डॉ. गोऱ��हे बोलत होत्या. आमदर गोऱ्हे म्हणाल्या, की १९६५ ला दुधाची प्रतिदिन एक लाख लिटरची उलाढाल होती. आता ती २१ लाख लिटरवर पोचली आहे. वडगाव आमली (जि. नगर) येथील कल्याणकारी दूध उत्पादन संघाच्या वतीने गुलाबराव डेरे यांनी मला निवेदन दिले आहे; त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रश्नांवर प्रकाश पडतो. दूधक्षेत्रात ४० टक्के वाटा सहकार क्षेत्राचा, ६० टक्के खासगी क्षेत्राचा वाटा आहे.\nत्या पार्श्वभूमीवर दुधाचे ब्रॅंड कमी करून एकच ब्रॅंड असावा. गावोगावी खासगी संख्या दुधाचा दर्जा सांभाळतातच असे नाही. त्याचसोबत दूधभेसळ प्रतिबंधक उपाय गरजेचे आहेत. परराज्यांतील दुधावर कर लावण्यात यावा व त्याचवेळी टोन्ड दूध बंद करून गाईचे दूध अशा खास ब्रॅंडला प्रोत्साहन द्यावे.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.artiegarden.com/mr/accessory.html", "date_download": "2019-09-22T00:31:24Z", "digest": "sha1:VEODX53QCJUPESOTC4SFBUREBXO36KH7", "length": 4160, "nlines": 189, "source_domain": "www.artiegarden.com", "title": "चीन ऍक्सेसरीसाठी कारखाना आणि उत्पादक | Artie", "raw_content": "\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआपण सहकार्य करण्यासाठी उत्सुक\nपत्ता: # 15 नान ली इलेव्हन सिन्हुआनुसार, नान, असे पू, ष Qi Zhen, Pan Yu, ग्वंगज़्यू, चीन\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nAria जेवणाचे चेअर, Ling स्क्वेअर जेवणाचे टेबल, जेवणाचे, जेवणाचे टेबल, Aria जेवणाचे टेबल, जेवणाचे चेअर,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/ration-turdal-bad-in-Aurangabad/", "date_download": "2019-09-21T23:23:25Z", "digest": "sha1:QUUIJWRSZZ2MCKFOYTACLJWJPA4JPQB6", "length": 8729, "nlines": 44, "source_domain": "pudhari.news", "title": " रेशनची तूरडाळ सडली... | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह ती��� राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Aurangabad › रेशनची तूरडाळ सडली...\nशेतकर्यांकडून खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया करून तयार केलेली सुमारे साडेपाच हजार क्विंटल तूरडाळ मराठवाड्यातील विविध सरकारी गोदामांमध्ये पडून आहे. ही तूरडाळ आता 35 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्याचे आदेश काढल्याने व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत. दुकानातील तूरडाळ खपणार कशी, या चिंतेने आता व्यापार्यांनी रेशनची तूरडाळ सडल्याचे सांगत 65-70 रुपये किलोने तूरडाळ विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे अर्धा जुलै महिना संपला तरी स्वस्तातील तूरडाळ रेशनवर पोहचू न देण्याची खबरदारी प्रशासनाने घेतल्याने नागरिकांवर महागडी डाळ घेण्याची वेळ आली आहे.\nगेल्या खरीप हंगामात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. शेतकर्यांची तूर शासनाने खरेदी केली व तुरीवर प्रक्रिया करून तूरडाळ रेशनदुकानांमार्फत विक्री करण्याचे आदेश काढले. एक किलोच्या पाकिटात पॅकिंग केलेली तूरडाळ रेशनदुकानावर 55 रुपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश होते. जानेवारी ते एप्रिलदरम्यान शासनाकडून जिल्ह्यांना ही तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना 14 हजार क्विंटल तूरडाळ देण्यात आली होती. जूनअखेरपर्यंत 8500 हजार क्विंटल तूरडाळ रेशनदुकानदारांनी विक्री केली.\nगोदामात शिल्लक असलेली 55 रुपये किलोची तूरडाळ आता 35 रुपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश शासनाने 20 जून रोजी काढले आहेत. तत्पूर्वी शिल्लक तूरडाळीच्या साठ्याची माहिती प्रत्येक जिल्ह्यांकडून मागवण्यात आली होती. मराठवाड्यात 5,352 क्विंटल तूरडाळ शिल्लक असून, आता ही डाळ 35 रुपये किलो दराने नागरिकांना मिळणार आहे. साधारण 7 तारखेपर्यंत चाकरमान्यांच्या हाती पगार पडतो, त्यानंतर महिन्याचा किराणा खरेदी होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 35 रुपयांची तूरडाळ रेशनवर उपलब्ध झाली असती तर व्यापार्यांकडील तुरीचे भाव पडले असते. मात्र, व्यापार्यांच्या फायद्यासाठी प्रशासनाकडून स्वस्तातील तूरडाळ रेशनदुकानापर्यंत पोहोचण्याचे टाळले जात आहे.\nआधी शासनाची तूरडाळ 55 रुपये किलो दराने विक्री होत होती. एक किलोच्या पाकिटात ही डाळ पॅकिंग केलेली आहे. पाकिटावर 55 रुपये प्रतिकिलो असे दर नमूद केलेले आहे. शासनाने तूरडाळ 35 रुपये किलोने विक्री करण्याचे आदेश दिलेले असून, शिल्लक तूरडाळीच्या पाकिटावर 35 रुपये किलो दराचे स्टिकर लावून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पुरवठा उपायुक्त साधना सावरकर यांनी दिली आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Level-reached-bottom-In-the-dam/", "date_download": "2019-09-21T23:49:03Z", "digest": "sha1:HJ4FGRYJQK6FIWNYVRXQ3C7KFIDP7ZCQ", "length": 5921, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " राज्याच्या धरणांतील पातळीने गाठला तळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्याच्या धरणांतील पातळीने गाठला तळ\nराज्याच्या धरणांतील पातळीने गाठला तळ\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nभीषण दुष्काळाचा सामना करणार्या महाराष्ट्रातील धरणांची पाणी पातळी नीचांकी स्तराच्या खाली गेली आहे. उष्णतेच्या मार्यामुळे झपाट्याने होणारे पाण्याचे बाष्पीभवन त्याला कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वप्रकारच्��ा धरणातील जलसाठयाने तळ गाठला आहे. सध्या हा साठा जेमतेम 17 टक्के इतका खाली आला आहे.\nसर्वात चिंतेची बाब मराठवाडयातील धरणांबाबत असून जलसाठा अत्यंत कमी म्हणजे 5 टक्के इतका खाली आला आहे. अनेक धरणांची पातळी मृत साठयांच्याही खाली गेली आहे. राज्यात उष्णता आग ओकत असल्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जलपातळी आणखी खालावत चालली आहे. राज्यात मोठे, मध्यम, लघु असे प्रकल्पांचे तीन प्रकार आहेत. हे प्रकल्प अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा महसूल विभागात आहेत.\nयामध्ये मोठे प्रकल्प 141, मध्यम प्रकल्प 258 आणि लघू प्रकल्प 384 इतके आहेत. या प्रकल्पांतून शेती, उदयोग आणि पिण्याचे पाणी यासाठी वापर केला जातो. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात तीव्र दुष्काळ असून एकूण धरणांतील पाण्याचा साठा याच कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ निम्मयावर आला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 29.55 टक्के इतका पाणीसाठा होता. तो आता 17.4 टक्के इतका खाली आहे. राज्यात एकुण 3267 प्रकल्प आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-university-chowk-walking/", "date_download": "2019-09-21T23:31:43Z", "digest": "sha1:TRTDTEQYSS7NNQMUE35SCHJQE4HOSGRO", "length": 16575, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांची उडतेय तारांबळ | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांची उडतेय तारांबळ\nजीव मुठीत घेऊन करावा लागतो रस्ता क्रॉस : एकामागून एक सुटतात सिग्नल\nवाहतूक पोलिसांकडून रस्ता क्रॉस करणाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष\nपुणे – औंध, पाषाण आणि बाणेर या तिन्ही मार्गावरून येणारी वाहने विद्यापीठाच्या चौकांत येतात. पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर दरम्यानचा रस्ता हा मध्य शहरात जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी, रस्ता क्रॉस करताना पादचाऱ्यांची होणारी तारांबाळ आणि वाहतूक पोलिसांचे मर्यादित नियमन ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. या��िकाणी सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या सुमारास वाहतुकांच्या गर्दीत नागरिकांनी रस्ता क्रॉस कसा करायचा, हा प्रश्न पादचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविद्यापीठ चौकात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वाहतूक नियमन करताना सकाळी 9 ते 11च्या दरम्यान विद्यापीठात जाणारा मार्ग सिग्नल यंत्रणेने बंद केलेला असतो. याच वेळेत विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थिनी नाश्ता करण्यासाठी व वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी आणि झेरॉक्स काढण्यासाठी चौकात पायी चालत येतात. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले, शालेय विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. तसेच इतरही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था व कार्यालयांत पोहचण्याची वेळी हीच असते, त्यामुळे चाकरमान्यांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळही जास्त असते. अशावेळी वाहतूक पोलीस फक्त वाहनांचे नियमन करताना दिसते. मात्र, रस्ता क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांकडे पोलिसांकडून अजिबात लक्ष दिले जात नाही. तेव्हा एका मागोमाग एक सिग्नल सुटत असल्यामुळे रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलेले पादचारी जीव धोक्यात घालून सरळ सुटाट येणाऱ्या वाहनांच्या गर्दी घुसतात आणि रस्ता क्रॉस करतात.\nऔंध मार्गावरील सिग्नल सुटला की, लगेच बाणेर मार्गावरील सिग्नल सुटतो आणि तो सुटला की, लगेचच पाषाण मार्गावरील सिग्नल सुटतो. पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी थोडाही वेळ मिळत नाही. विद्यापीठातून मॉडर्न विद्यालयाच्या बाजूला जायचे असेल किंवा मॉडर्न विद्यालयातून विद्यापीठाकडे यायचे असेल तर नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता क्रॉस करण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी हे तर रस्त्याच्या बाजूला झेब्रा क्रॉसिंगवर ताटकळत उभे राहताना दिसतात. विद्यापीठातील युवक गटागटाने चालू वाहनांच्या गर्दीत घुसत रस्ता क्रॉस करताना दिसतात.\nअशा जीवघेण्या वाहनांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या पादचाऱ्यांसाठी संबंधित प्रशासन कोणती उपाय योजना करणार आहे, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासन या समस्येची दखल घेणार, असा प्रश्न विद्यापीठातील विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग उपस्थित करत आहे. संबंधित वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, होऊ शकला नाही.\nजीव धोक्यात घालून करावा लागतो रस्ता क्रॉस\nमॉडर्न विद्यालय आणि कॉलेज, विद्यापीठ विद्यालय विद्यापीठ चौकाच्या परिसरात आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमीच असते. ही मुले सर्रास वाहनांच्या गर्दीत क्रॉस करताना दिसतात. त्याचबरोबर विद्यापीठातील तरुण-तरुणी आपला वेळ वाचावा म्हणून एकमेकांचा हात धरून सिग्नल सुटलेला असताना वाहनांच्या चालू गर्दीत घुसतात आणि रस्ता क्रॉस करताना निदर्शनास येतात. ज्येष्ठ नागरिक मात्र, रस्ता क्रॉस करण्यासाठी वाहनांची वाट पाहत ताटकळत उभे राहतात. शेवटी कोणाच्या तरी मदतीने चालू वाहनांच्या गर्दीतच रस्ता क्रॉस करताना दिसतात.\nवाहने थांबण्याची वाट पाहावी तर, सलग तीन सिग्नल एकामागोमाग एक सुटतात. त्यातून पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणताही वेळ येथे दिलेली नाही. त्यात बराच वेळ जात असतो. आम्हाला लेक्चरलाही वेळेत जावे लागते. तेव्हा गाड्यांना हात दाखवून थांबवत रस्ता क्रॉस करावा लागतो. प्रशासनाने सकाळी ठराविक वेळ पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी द्यावी.\n– सूरज मांजरे, विद्यार्थी.\nशालार्थ प्रणालीतील माहितीच अपडेट होईना\nनियमबाह्य शिक्षक मान्यतेची चौकशी सुरू\nराज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू\nभूमिपूजनाचे नारळ फोडण्याची लगीनघाई\nऑनलाइन पीयूसी यंत्रणा दोन महिन्यांत\nजिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार\nपुणे विद्यापीठात आता दोन नवीन वसतिगृहे\nपूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक\nड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नाजेरियन व्यक्तीस अटक\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी द��साई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/120", "date_download": "2019-09-21T23:27:51Z", "digest": "sha1:J7G6M7Y7Y5TS6FRH7GL42MR6XQQFK3GZ", "length": 13450, "nlines": 150, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गद्य | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nदुपारच्या हळव्या आठवणी ....\nदुपारच्या हळव्या आठवणी ....\nRead more about दुपारच्या हळव्या आठवणी ....\nमनिषा आता तिकडे सासरी नांदत होती. इकडे माझ्यावर एक संकट कोसळलं. मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या बायकोने माझी पुस्तकं, व इतर गोष्टी ठेवलेलं कपाट उघडून पाहिले. त्यात मनिषाने लिहिलेले पत्रं तिला सापडली. तिने ती वाचली. मी घरी आलो तर माझी बायको एक शब्दही बोलेना. रुसून बसली. समजूत काढायला गेलो तर तीने \"आधी ती पत्रं जाळून टाका. मला तुम्ही फसवलं आहे, लग्नाआधी प्रेमप्रकरण करायची लाज वाटली नाही का, तुम्ही मला व तिलासुध्दा फसवलं आहे.\" असं बोलून भांडायला लागली. \"अजून पत्रं जपून ठेवलीय म्हणजे तीच तुमच्या मनात आहे\" असं म्हणून ती तुटक वागायला लागली. तिच्या माहेरी सुध्दा तिनं सांगितलं.\nजॅकी हा माझ्या करिअरमधील न विसरता येणारा सहकारी. म्हणायला तो माझ्यावरच्या पदावर होता, पण त्यानं कधीच ते जाणवू दिले नाही. गडी सतत हसतमुख असायचा. बॉसचे बोलणं कितीही ऐकायला लागो, की क्लायंट शिव्या देवो. जॅकी सतत खूष असायचा.\nसर्व काही हसण्यावारी घेण्यानं विरोधकांना काही किमतच उरायची नाही. जॅकी इतका चिकणा (कोडगा) होता की त्याला तेलात बुडवलं तरी तो तेलकट होणार नाही. इतका स्थितप्रज्ञ ( निर्लज्ज) की समोरचा निर्बुद्ध ठरायचा.\nमाझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. \" दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे \" , \"उसनं मांड��� नी उसनं दांडं \", \"दिलं तर गोड नाहीतर दोड\" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही.\nकोणत्याही इतर शहरात अनुभवांचा असा संमिश्र मेळ माझ्या वाट्याला आला नाही. हंपीतील वैष्णवांच्या लाडक्या विष्णू्प्रमाणेच हंपीचे अगणित 'अवतार' पाहायला दोन महिनेदेखील कमीच पडावेत. मी हे दिव्य दोन दिवसांत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. या मंतरलेल्या दोन दिवसांचं हे वर्णन...\nपुलंचं गर्वहरण करणारा बाबा\nमराठी माध्यमातून शिकणाऱ्या आणि मराठी वस्तीत रहाणाऱ्या मुलांच्या आयुष्यात इंग्रजी पुस्तकं जशी उशीरा येतात तसंच माझंही झालं. अगदी कॉलेजात गेलो तरी माझा पिंड मराठी लेखकांच्या लेखनावर आणि इंग्रजी लेखकांच्या मराठीतल्या अनुवादांवर पोसला जात होता. त्यामुळे हा बाबा माझ्या आयुष्यात येण्याची शक्यता अजिबात नव्हती.\nRead more about पुलंचं गर्वहरण करणारा बाबा\nमी फेसबुकवर फ्लर्ट का करतो\nRead more about मी फेसबुकवर फ्लर्ट का करतो\nगलीबॉय - रॉबिनहूड विथ नवीन बूड\nRead more about गलीबॉय - रॉबिनहूड विथ नवीन बूड\nया अली, ओ पालनहारे, वगैरेंची रोलरकोस्टर राईड\nपरवा सकाळी डोक्याने एक मोठी रोलरकोस्टर राईड पूर्ण केली. पण तिची गंमत तुम्हाला सांगण्यासाठी थोडं मागे जावं लागेल.\nRead more about या अली, ओ पालनहारे, वगैरेंची रोलरकोस्टर राईड\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Satara/Jeep-s-truck-accident-near-Khandala-Three-killed-on-the-spot/", "date_download": "2019-09-21T23:31:28Z", "digest": "sha1:KRW6XYSBB2VVFAFHGQZ7UKIMDL4VN5QM", "length": 7262, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " खंडाळ्यानजीक भीषण अपघातात ४ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Satara › खंडाळ्यानजीक भीषण अपघातात ४ ठार\nखंडाळ्यानजीक भीषण अपघातात ४ ठार\nसावंतवाडीकडून बोरिवलीकडे भरधाव वेगाने निघालेली बोलेरो जीप रविवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान पारगाव खंडाळ्यानजीक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला. सर्व ठार झालेले हे एकाच कुटुंबातील असून ते लग्न उरकून निघाले होते.\nविनायक कामत (रा. तळवडे, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी आपली पत्नी स्मिती कामत, मेहुणे बाळकृष्ण शंकर सामंत (वय 66, रा. दहिसर, मुंबई) व विलास सामंत (रा. पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्यासमवेत मुंबईहून गावी सावंतवाडीला लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नकार्य झाल्यानंतर रविवारी पहाटे ते महिंद्रा बोलेरो जीप (एमएच 47 एबी 1784) ने बोरिवली, मुंबईकडे निघाले होते. त्यांची जीप सातारा-पुणे महामार्गावरील जुन्या खंबाटकी टोल नाक्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला मालट्रक (केएल 16 यू 4420) ला पाठीमागून धडकली.\nया अपघातात विनायक कामत, बाळकृष्ण सामंत, विलास सामंत हे जागीच ठार झाले. तर स्मिती कामत या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खंडाळा येथे खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. मात्र, या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चालक रवि गावकर (रा. जुहू सर्कल, मुंबई) गंभीर जखमी झाले आहेत.\nदरम्यान, अपघात घडताच स्थानिक हॉटेल चालक, नागरिकांनी जखमींना जीपमधून बाहेर काढून खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर पोलिसांनी ट्रकमध्ये अडकलेली जीप क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, बाळकृष्ण सामंत यांची पत्नी व दोन मुली सुट्टी निमित्त दि. 16 रोजी पाचगणी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. अपघातानंतर काही वेळातच ही घटना त्यांना समजली. त्या तिघीही तातडीने खंडाळा येथील मानसी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. यानंतर मयत व जखमींची ओळख पटली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090724/extra.htm", "date_download": "2019-09-21T23:53:12Z", "digest": "sha1:JEIZ4TDWIVN6FZLSBKX26YBSWTL5D7T2", "length": 8844, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, २४ जुलै २००९\nहिंदी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल जमान्यात आपल्या अप्रतिम आवाजाने गाण्यात रंग भरणारे गायक मुकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि अभिनेता मनोज कुमार यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट्स या संस्थेतर्फे विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गीतकार अंजान यांचे चिरंजीव व आजचे आघाडीचे गीतकार समीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानिमित्त समीर यांच्या लेखणीतून साकारलेली गाणी बाबला मेहता यांनी सादर केली. मनोज कुमारचा अभिनय आणि मुकेशने पेश केलेल्या गाण्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. प्रेक्षकही जुन्या जमान्यातील गीतांनी भारावले. या कार्यक्रमाला मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे आणि अभिनेता अंजन श्रीवास्तव हेही उपस्थित होते. रेडिओ जॉकी अनुराग पांडे याने नेटके निवेदन केले.\nफिटनेस ट्रेनर हे पद धारण करणारी व्यक्ती पूर्वी केवळ खेळांच्या चमूशी निगडित होती. आता मात्र चित्रपटाचा दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक, निर्माता, स्पॉटबॉय, कलावंत, सहकलाकार, पाहुणे कलाकार, असंख्य विभागांचे असिस्टंट्स या नामावलीत फिटनेस ट्रेनरही महत्त्वाचा ठरू लागला आहे. ‘ओम शांती ओम’मधील शाहरूखचे सिक्स पॅक अॅब्स, ‘गझनी’मधील आमीरने केलेली पिळदार शरीरयष्टी, ‘दोस्ताना’मध्ये असलेला जॉन अब्राहमचा सुडौल बांधा यामुळे या अभिनेत्यांप्रमाणेच त्यांच्या फिटनेस ट्रेनरचीही चर्चा होऊ लागली. या व्यवसायातील ९० टक्के फिटनेस ट्रेनर मराठी आहेत.\nमहेश कोठारे छोटय़ा पडद्यावर\nमराठी चित्रपटांच्या तंत्रात विविध प्रयोग करणाऱ्या महेश कोठारे यांनी आता माध्यमाचाही बदल करण्याचे ठरविले आहे. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर येत्या २७ जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावरील निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. छोटय़ा पडद्यावर काम करावेसे का वाटले, असे विचारले असता ते म्हणाले की, या माध्यमात आजतागायत कधी काम केले नव्हते. त्यामुळे या सशक्त माध्यमात काही तरी करून पाहावे, असे मनात होते.\n‘जाने तू..’ मध्ये चॉकलेट हिरोची भूमिका साकारलेला इम्रान खान ‘किडनॅप’मध्ये अगदी वेगळ्या भूमिकेत दिसला. आता पुन्हा एकदा तो ‘लक’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. हा चित्रपट ‘मूसा’ या माफियाच्या आयुष्याविषयी फिरतो. त्याचे आयुष्यच एक जुगार आहे. या चित्रपटातील प्रत्येकालाच पैशाची प्रचंड गरज असते. त्यासाठी प्रत्येकानेच आपले आयुष्यच पणाला लावले आहे. इम्रान खानने या चित्रपटात एका बँक कर्मचाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली आहे.\nदिग्दर्शक शॉन लेव्हीचे सर्व चित्रपट ‘पूर्ण मनोरंजन’ या गटात मोडणारे असतात. ‘बिग फॅट लायर’, ‘चिपर बाय डझन’ची मालिका आणि ‘पिंक पँथर’ हे त्याचे चित्रप�� आपल्या इंग्रजी चित्रपट वाहिन्यांवरही बरेच लोकप्रिय झाले आहेत. पण शॉन लेवीला सर्वाधिक लोकप्रियता आणि यश मिळवून देणारा चित्रपट होता बेन स्टिलर अभिनित ‘नाईट अॅट द म्युझिअम्’. (म्युझिअम के अंदर फस गया सिकंदर) ‘होम अलोन’च्या धाटणीच्या या विनोदीपटात एका रात्री नायक म्युझिअममध्ये अडकतो.\nवरळीच्या नेहरू सेंटर येथील कलादालनातर्फे व्यावसायिक कलावंतांचे चातक हे पावसाळी प्रदर्शन सुरू आहे. ४३ कलावंत त्यात सहभागी झाले असून त्यांच्या प्रत्येकी दोन कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनातील प्रदीप महाडिक यांच्या या दोन कलाकृती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/121", "date_download": "2019-09-21T23:49:10Z", "digest": "sha1:PT2XITV2VWNKTPX6NPF4SCUNDEYEWYOG", "length": 18455, "nlines": 161, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nसिंधुआज्जींच्या मिड-लाईफ क्रायसिसच्या काळातील त्यांच्या अजून एका साईड बिझनेसचा हा किस्सा.\nकार्यरत आईवडिलांच्या तान्ह्या बाळांसाठी पाळणाघरे उपलब्ध आहेत. पण बाळांना संध्याकाळी पाळणाघरात सोडणे आणि सकाळी पुन्हा घरी आणणे हे रात्रपाळी करणाऱ्या पालकांना (आणि सकाळी सोडणे आणि संध्याकाळी घरी आणणे हे इतर सामान्य पालकांना) कठीण जाते, हे सिंधुआज्जींना मार्केट सर्व्हेद्वारे कळले.\nया समस्येवर तोडगा म्हणून सिंधुआज्जींनी अॅप-बेसड प्रॅम-ऑन-डिमांड सेवा सुरू केली. अॅपवरील एक बटण दाबताच काही मिनिटांत सुसज्ज प्रॅम हजर होत असे आणि तान्ह्या बाळाला इप्सित स्थळी नेत असे.\nRead more about प्रॅम-ऑन-डिमांड\nदिवाळी जवळ आली की आमच्या मुलांच्या टोळ्या तयार व्हायच्या. वसू बारसे पासून देवांना आणि तुळशीला, गायींना ओवाळण्यासाठी अंधार पडला की घरोघरी जाऊन गाणी म्हणत पाच दिवस ओवाळायची पध्दत होती आमच्या गावाला. शेवटच्या दिवशी ज्यांच्या घरी ओवाळलं त्यांच्या कडून सकाळी सकाळी पैसे घेत असू. नंतर सारखे वाटे करून आपापसात वाटून घेत असू. हे पैसे टिकल्या, लवंगी, चिमणी फटाके, भुईचक्कर, टिकल्यांचा पट्टा, शिट्टी विकत घेण्यास खर्च करायचो. कंजूस लोकांच्या घरी मुद्दाम खट्याळ गाणी म्हणायचो. व त्या घरच्या लोकांची जिरवायचो. तर ती गाणी अजूनही तोंडपाठ आहेत.\nदोन आण्य��ची ( पैशाची ) गोष्ट\nमाझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा.\nबाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच \" बाबा गोष्ट सांग\" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. \" थांब, सांगतो.\" मी \" नाही, आता लगेच सांग\".\nमग बाबाची गोष्ट सुरू व्हायची.\nएक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला.\nRead more about दोन आण्याची ( पैशाची ) गोष्ट\nमी पत्र तर पाठवलं, पण पुढं काय होणार हे कळणार कसं याच विचारात होतो. योगायोगाने एका आठवड्यानंतर मनिषाच आमच्या घरी आली. काहीतरी काम होते. सायकलवरून आली होती. आईकडे तिचं काम होते. ती काहीच बोलली नाही पण डोळ्यांनी खूप काही बोलली. माझी धडधड एकदाची थांबली. तिच्या कडून ग्रीन सिग्नल मिळाला यात मी खूपच खुश झालो होतो. परत एक पत्र पाठवले. दरम्यान माझं कॉलेज संपून एका कंपनीत जॉईन झालो होतो. आता मी माझा पत्ता दिला होता. नंतर मला तिने पत्राचं उत्तर दिले. एक ग्रिटींग कार्ड व चार पाच ओळींचं पत्र त्यात होतं. ' मला तुमची खूप आठवण येते' असं लिहिलं होतं. मग पत्रातून बोलणं सुरु झालं.\nमनिषा म्हणजे मनी माझ्या जवळच्या नात्यातील मुलगी. गोरीपान, हसली की गालावरची खळी फार सुंदर दिसायची. त्यात तिच्या दातावर एक दात आलेला आणि वरच्या ओठावर उजव्या बाजूला मोठासा तिळासारखा ठिपका. काळेभोर डोळे नि काळेभोर लांबसडक केस. माझ्या पेक्षा वयाने सहा-सात वर्षे लहान.\nअसेच एकदा कोणीतरी वडीलधारे म्हणाले यांची जोडी छान दिसेल. हे ऐकून ती इतकी सुंदर लाजली की बस. मलाही ती आवडत होतीच, पण आता मनोमन मीही तिला आयुष्याचा जोडीदार मानायला लागलो.\nउन्हाळी संस्कृती : सांस्कृतिक उन्हाळा अर्थात लातो कुलतुरालनं\nRead more about उन्हाळी संस्कृती : सांस्कृतिक उन्हाळा अर्थात लातो कुलतुरालनं\nफर्रुखाबादच्या बस स्टँडवर गेलो तर कायमगंजला जाणारी बस गच्च भरली होती. मी कसाबसा आत शिरलो आणि उभा राहिलो. माझ्यानंतरही लोक चढत राहिले. कल्पना करता येणार नाही, इतक्या प्रमाणात बस आणखी आणखी भरत गेली. पुढच्या दरवाजाने कंडक्टर आला. एकेकाला पोस्टाच्या स्टँपच्या आकाराचं तिकीट देऊ लागला. मी मागच्या दरवाजाशी. गर्दीतून हा इथे कसा येणार, हा प्रश्न मला सुचतो आहे, तेवढ्यात तो उतरला आणि मागच्या दाराने ��िरला. त्याने माझ्याकडे पाहिलं.\nउंची सामान्य, अंगकाठी किरकोळ, वर्ण सावळा. एकूण वावर सर्वसामान्यासारखा. असा मी.\nRead more about साक्षात्कार\n( या चित्रणातील गुड्डूभाऊ हे पात्र वास्तविक आहे तरी कोणत्याही काल्पनिक वा स्वप्नील पात्रास पोटदुखी झाल्यास मले 'म्याट' करू नका रे बा तथापि अनामिकता टिकवून ठेवण्यासाठी मी काही व्यक्ती आणि ठिकाणांची नावे बदलवली आहेत. )\nजेव्हा तो डेरीजवळ आहे अशी खबर लागली, तेव्हा मैदानात बेंचवर बसलेली पोरं भामट्यासारखी सैरा-वैरा पळत सुटली. पळता पळता टकल्याची स्लीपरही निसटली... ती स्लीपर तो हातातच घेऊन जोडता जोडता पळत होता...\nभा. रा. भागवत लेखनस्पर्धा\nRead more about भ्ऊलोक-गुड्डूभ्ऊ\n1983 साल आठवणीत घर करुन आहे कारण त्यावर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप कपिलच्या चमू ने जिंकला होता.\nते उन्हाळ्याचे दिवस होते.\nदुसरं कारण जास्त महत्वाचं कारण या दिवसांमधेच मी गीत रामायणाचं पारायण केलं.\nमाझ्या चुलत भावाचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं. साउंडबाक्स, ढीग भर कैसेट्स. त्याच्या कडे गीत रामायणाचा 10 की 12 भागांचा सेट होता. मला तो सेट दिसला तर मी त्याचा मागे लागलो की मी घेऊन जातो हा सेट, मला ऐकायचंय गीत रामायण.\nRead more about आठवणीतील गीत रामायण...\n... काय झालास तू..... सार्जंट तांदळे....\n... काय झालास तू..... सार्जंट तांदळे....\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकों���्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://avliya.co.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/6/?page_id_all=6", "date_download": "2019-09-22T00:19:06Z", "digest": "sha1:B7ACGN6WNY2DDT2LJSVGRK4N5M5MT7OO", "length": 4182, "nlines": 65, "source_domain": "avliya.co.in", "title": "कविता | Avliya | Page 6", "raw_content": "\nपाहणे गे बदामी बदामी\nपाहणे गे बदामी बदामी तुझे लाजणे गे बदामे बदामी अमेची निशा होतसे पौर्णिमा का तुझे चांदणे गे बदामी बदामी जरा थेंब होतो पुन्हा मी जलाचा तुझे नाहणे गे बदामी बदामी कसे सांग वेचू उरी श्वास मी हे तुझे साहणे गे बदामी बदामी तुला मी कशाला करू त्या कुहूशी तुझे बोलण More...\nकळ्या उमलता झाडावरती फुल फुल जन्मते सृष्टीनिर्मिती रहस्य अपुले हळूच उलगडते कधी निखळते धरतीवर, झाडावर खुडले जाते कधी सुगंधा अपार देते, रंग रूप भुलविते कधी अवस्था मना मनाची अलगद बदलून जाते कधी समर्पण मूर्तीला, कधी पायी कुणी तुडवते सौंदर्याला कधी खुलवते, प्र More...\nकधी अर्भकाचे कधी तान्हुल्याचे\nकधी अर्भकाचे कधी तान्हुल्याचे, वृध्दापकाळी कधी रुप घेशी तारुण्य कधी तर कधी ऐन उमेदी निष्ठुर ऐसा कसा तूच होशी विव्हळशी कधी तू, तडफड कधी ती, कधी दाद तुझी रे लागू न देशी क्षणार्धात कधी तर सुटकेस व्याकुळ दिसामाजी दिन ते कधी मोजशी कधी येशी तू अन् जाशी कधी तो त More...\nमला सांगना मी तुझा कोण आहे\nमला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख More...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6065", "date_download": "2019-09-21T23:34:50Z", "digest": "sha1:VR2PXYWNI2CCHQO4624H4MHN2HTDKY7W", "length": 15630, "nlines": 126, "source_domain": "rajtantra.com", "title": "खोडाळा : ��िनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यक���री अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » खोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार\nखोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार\nदीपक गायकवाड/ राजतंत्र मिडीया\nमोखाडा, दि. 27 : खोडाळा गावचे भुमीपुत्र दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार जाहीर झालळ आहे. उद्या, 5 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन फसाळेंना गौरविण्यात येणार आहे. त्यांची आदर्श शिक्षक म्हणून झालेली निवड ही सत्पात्री असल्याचे सांगत त्यांच्यावर शिक्षक वृंद, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nदिनकर फसाळे यांनी पालघर जिल्ह्यातील पहिली अद्ययावत डिजीटल शाळा सावरपाडा या अत्यंत दुर्गम भागात यशस्वीपणे सुरू केली आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य उपक्रमांतही येथील विद्यार्थी विशेष नैपूण्य दाखवित आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, सामाजिक कामे त्याचबरोबर शाळा परिसरातील जनतेसाठीही समाजसेवी व्यक्तींच्या संपर्कातून त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामूळे परिसरातील जनतेबरोबरच तालुक्यामध्येही त्यांची अत्यंत चांगली प्रतिमा तयार झालेली आहे. त्यामुळेच त्यांना दिला जाणारा पुरस्कार सत्पात्री असल्याचे बोलले जात आहे.\nदिनकर फसाळे यांच्याबरोबरच संगीता जाधव (वसई), पंकज पाटील (तलासरी), यशवंत लहारे (जव्हार), संजय पाटील (वाडा), अनिल पाठारे (विक्रमगड), दीपक देसले (डहाणू) आणि श्रीमती जयमाला सुर्यकांत सुर्यवंशी (पालघर) यांचाही उद्या आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे.\nPrevious: इस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट\nNext: सिंधूताई अंबिकेंचा वारली भाषेतील साहित्य संग्रह प्रकाशित\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपा��घर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.santoshdahiwal.in/p/blog-page_19.html", "date_download": "2019-09-22T00:21:54Z", "digest": "sha1:J4PI47MACVQJ7U2MVA5KSHF75LWEXV5L", "length": 3203, "nlines": 40, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इयत्ता दुसरी e-पाठ्यपुस्तके (Flip books)", "raw_content": "\nइयत्ता दुसरी e-पाठ्यपुस्तके (Flip books)\nइयत्ता दुसरी e-पाठ्यपुस्तके (Flip books)\nइयत्ता दुसरीची Flip स्वरुपातील पाठ्यपुस्तके वाचण्यासाठी खाली पाहिजे असलेल्या विषयाच्या मुखपृष्ठावर क्लिक करा\nइयत्ता पहिली e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता पहि��ी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता तिसरी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता तिसरी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता चौथी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइयत्ता चौथी e-पाठ्यपुस्तकांसाठी (Flip books) येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raj-thackeray-attcked-on-naredra-modi-about-press-conferance-am-374591.html", "date_download": "2019-09-21T23:37:17Z", "digest": "sha1:E2YRH5LARSBUL5Q443FF6Z3JWOMD4IK4", "length": 17732, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निकालापूर्वी राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्ला; ‘त्या पत्रकार परिषदे’वरून साधला निशाणा raj thackeray attcked on naredra modi About press conferance | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनिकालापूर्वी राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्ला; ‘त्या पत्रकार परिषदे’वरून साधला निशाणा\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nनिकालापूर्वी राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्ला; ‘त्या पत्रकार परिषदे’वरून साधला निशाणा\nराज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.\nमुंबई, अक्षय कुडकेलवार, 14 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद म्हणजे 'मौन की बात' असल्याची टीका त्यांनी ट्विटरवरून केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीका केली.\nपंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’ \n'ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोलले नाहीत त्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बरं. पत्रकारांना सामोरं जायला आपला पंतप्रधान घाबरतो हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर हे आले तरी कशाला पाच वर्षानंतरही यांना पत्रकरांशी बोलावसं वाटत नाही ही त्यांची मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे.' अशा शब्दात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.\n'शेवटच्या 48 तासात मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली'\nदादर शिवाजी पार्क येथे आंबा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं.\nमोदींना शह देण्यासाठी विरोधकांची तयारी; असा आहे काँग्रेसचा 'मास्टरप्लॅन'\nअमित शहा यांना देखील केलं लक्ष्य\nदरम्यान, पश्चिम बंगालमधील झालेल्या घटनेनंतर राज यांनी अमित शहा यांना देखील लक्ष्य केलं. आतापर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दादागिरी केली. आता त्यांनी भोगावी. त्याची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. अमित शहा यांना दादागिरी काय असते हे आता कळेल अशी टीका देखील यावेळी राज यांनी केली.\nराज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात थेट मोदी, शहा आणि भाजप सरकारवर टीका केली होती. मनसेने उमेदवार उभा केला नसताना देखील राज यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या. आता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात देखील त्यांनी पुन्हा मोदींवर टीका केली.\nबुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष��ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2019-09-21T23:38:28Z", "digest": "sha1:QKM3E473224N7LCXVW25BJJG4IBRH7KZ", "length": 9468, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेला स्वीडनच्या शिष्टमंडळाची भेट | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहापालिकेला स्वीडनच्या शिष्टमंडळाची भेट\nपिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये स्वीडनकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे स्वीडन त्या भारतातील कन्सुलेट जनरल श्रीमती उर्लिका संडबर्ग यांनी सांगितले. स्वीडनच्या पथकाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची गुरुवारी (दि.21) भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका भवनात आलेल्या या शिष्टमंडळाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत केले. त्यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्वीडनच्या शिष्टमंडळातील लीव डलबर्ग, न सॉफी, डेवीस, विली सिबीया, क्लास वाहलबर्ग, जेनिफर क्लार्क, जोहान हेमिंगसन, रूपाली देशमुख आदी उपस्थित होते.\nपिंपरी चिंचवड शहर विकसित करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी सांगितले. शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वीडन ने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याशिवाय केंद्र सरकारने स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवड चा समावेश केला असून येत्या दोन वर्षांत त्याचे काम दृष्टीपथात येईल अशी माहिती हर्डीकर यांनी यावेळी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअज���त पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-104/", "date_download": "2019-09-21T23:58:35Z", "digest": "sha1:WATRTX6RYNJCVELWIKQHZ7Z6KSUI7QDD", "length": 9958, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अरुण सावंत ‘पुणे श्री 2019 चा’ मानकरी | Dainik Prabhat", "raw_content": "\nअरुण सावंत ‘पुणे श्री 2019 चा’ मानकरी\nपुणे -पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि द हिंदू फाऊंडेशन आणि धनंजय विष्णू जाधव मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत अरुण सावंतने “पुणे श्री 2019’चा किताब पटकाविला तर शैलेंद्र शुक्ला हा “ना. गिरीश बापट श्री 2019′ चा आणि योगेश जाधव हा “द हिंदू फाऊंडेशन श्री 2019 चा’ मानकरी ठरला.\nही स्पर्धा लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण 177 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 55 किलो वजनीगटात नवनाथ गावडेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक सोमनाथ पाल तर तृतीय क्रमांक शुभम खरातने पटकाविला. 60 किलो वजनी गटात रोनी एम ने विजेतेपद मिळवले. 65 किलो वजनी गटात ओंकार परदेशी आणि 70 किलो वजनीगटात राजेश काळेने विजेतेपद पटकाविले. 75 किलो वजनीगटात अरुण सावंतने बाजी मारत किताब पटकाविला. 80 किलो वजनीगटात आसिफ अहमदचे वर्चस्व राहिले तर 85 किलो वजनीगटात शैलेंद्र शुक्ला विजेता ठरला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकौटुंबिक न्यायालयात अंधश्रध्देची ‘नजर’\nपत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप\nमहाविद्यालयीन तरुणीस अश्लिल मेसेज पाठवणारा राजकोट येथून जेरबंद\nपत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप\nकोल्हापूर परिक्षेत्रातील मोक्काच्या गुन्ह्यातील पहिलीच शिक्षा पुण्यात\nशरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन – जितेंद्र आव्हाड\n‘यूपीएससी’ परीक्षांसाठी पुणे विद्यापीठाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम\nप्रो कबड्डी लीग; बंगालकडून हरयाणा स्टीलर्स पराभूत\nएमआयटी संघास सर्वसाधारण विजेतेपद\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/18.237.155.75", "date_download": "2019-09-21T23:41:04Z", "digest": "sha1:DU6OEHBVG4XM564E5FOSCMERTVRIZMXQ", "length": 7344, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.237.155.75", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.237.155.75 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.237.155.75 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.237.155.75 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.237.155.75 आपले आयपी तपास���.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-09-21T23:33:09Z", "digest": "sha1:VBFFC4SE3TRXCQBFQHSEL2HZ573PYLKJ", "length": 3320, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पर्यावरणवादी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जून २०१८ रोजी ०३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/world-last-male-northern-white-rhino/", "date_download": "2019-09-21T23:29:49Z", "digest": "sha1:DR3EGJGDDO3H6MDUCMVYUJFG5LRSVEEV", "length": 11490, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमनावाने तंत्रज्ञानाच्या जोरावर आज मंगळापर्यंत मजल मारली आहे. तसेच पृथ्वीचे आधीचे आणि आताचे स्वरूप यातही आपल्याला तंत्रज्ञान आणि त्याचा वापर दिसून येतो. आधी पृथ्वीवर केवळ समुद्र, नद्या, जंगल, वाल्वंत इत्यादी सर्व होत. पण आज त्या जागी मोठमोठ्या इमारती, डोंगर पोखरून केलेले बोगदे, समुद्र बुजवून उभारलेल्या इमारती, जंगल उध्वस्त करून बनवलेली शहरं इत्यादी दिसत.\nनक्कीच हे सर्व मानवाने आपल्या सुखसोयीसाठीचं केलं, जेणेकरून जीवन जगणे अधिक आरामदायी होईल. पण यात आपण त्या प्राण्यांना विसरलो ज्यांचे संवर्धन आपल्याला करायला हवे. त्यामुळेच की काय तर आज पृथ्वीवरील अनेक प्राण्यांच्या जाती लुप्त झाल्या आहेत तर अर्ध्याहून अधिक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या याचीच जाणीव करवून द��णारा एक फोटो सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहे.\nवरील फोटो हा शेवटच्या नार्दन व्हाईट राईनो म्हणजेच गेंड्याचा आहे. या गेंड्याचं नाव आहे ‘सुडान’.\nहा केनिया येथील एका वनक्षेत्रात दोन मादा गेंड्यासोबत राहतो आहे. त्याची ही फोटो ट्विटर वर पोस्ट करण्यात आली होती ज्यानंतर ती खूप वायरल झाली.\n‘सुडान’ याआधी देखील चर्चेत राहिलेला आहे जेव्हा लुप्त होणाऱ्या या प्रजातीसाठी फंड जमा करण्याच्या उद्धेशाने डेटिंग साईट टिंडरने एक जाहिरात काढली होती. याच्या काही महिन्यातच जीवविज्ञानी देनिल श्नाइडर यांनी सुडानचा एक मार्मिक फोटो ट्विटर वर पोस्ट केला.\nया फोटो ला पोस्ट करत जीवविज्ञानी डेनिल श्नाइडर यांनी लिहिले होते की,\n“लुप्त होणे काय असत माहित करून घ्यायचं आहे हा शेवटचा नर नार्दन व्हाईट राईनो आहे. शेवटचा.”\nत्यांचा या ट्वीटवर ३६,००० वेळा रीट्वीट करण्यात आले आहे, तर १००० पेक्षा अधिक लोकांनी यावर शोक व्यक्त केला आहे.\nआकड्यांचा विचार केला तर १९६० पर्यंत या जातीचे २००० हून जास्त गेंडे जिवंत होते. तर १९८४ मध्ये केवळ १५ उरले होते आणि आज त्यापैकी केवळ ५ उरले आहेत, ज्यापैकी सुडान हा एकटा नर आहे. पण ४३ वर्षांचा सुडान आता वृद्ध झाला आहे, त्याची प्रजाती वाढविण्यात तो सक्षम नाही. म्हणजेच लवकरच आता ही प्रजाती देखील नामशेष होणार, असेच म्हणायला हवे.\nरिपोर्टनुसार, एकट्या दक्षिण आफ्रिकेत शिकारींनी मागील काही वर्षांत १,२१५ गेंड्यांना मारले होते. गेंड्यांच्या शिंगाची बाजारात खूप मागणी आहे, एका वयस्क गेंड्याच्या शिंगाच वजन १-४ किलो असते आणि याची किंमत ७५ हजार प्रतीकिलोग्राम असते. तर व्हिएतनाम येथे असे मानल्या जाते की, गेंड्याच्या शिंगामुळे कॅन्सरचा आजार बरा होऊ शकतो. हेच कारण आहे, काळाबाजारात या शिंगांची खूप मागणी आहे. तर याची किंमत १००,१०० डॉलर पर्यंत पोहोचली आहे.\nआपण विकासाच्या मार्गावर एवढ्या वेगात जातो की, अश्या प्रकारच्या कितीतरी गोष्टी मागे पडत आहे. कारण आपण हे विसरलो आहोत की पृथ्वीवरील जीवसृष्टी ही एकमेकांवर अवलंबून आहे. जर आपण हा समतोल राखू शकलो नाही, तर एकेदिवशी मानव जाती देखील लुप्त होईल आणि त्याला जबाबदार हा मनुष्यच असेल.\nइमेज स्त्रोत : dailymail\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला न���्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “मेर्सल” मधील GST वरील वादग्रस्त डायलॉग : भारत-सिंगापूर तुलना योग्य आहे का\nटेस्लाचा हा प्रयोग दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी देऊ शकला असता, पण… →\nमोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला\nरोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं विसरा\nस्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…\nस्वतः शंभूछत्रपतींच्या लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष\n ह्या युक्ती वापरून ट्रोलिंग निष्प्रभ करू शकता\nभारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू\nचीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nजगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\nआत्महत्येसाठी निघालेल्या १०० जणांचे जीव वाचवणाऱ्या ‘खऱ्या’ हिरोची कथा अंगावर काटा आणते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-court-dismisses-review-pleas-filed-by-3-of-the-4-convicts-seeking-reduction-of-their-death-sentence-to-a-life-term-upholds-its-earlier-order-of-death-sentence-1710372/", "date_download": "2019-09-21T23:53:30Z", "digest": "sha1:BNLUS7U6SOE55XTLIR4ZUYQWCC3WL5B5", "length": 13641, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Supreme Court dismisses review pleas filed by 3 of the 4 convicts seeking reduction of their death sentence to a life term, upholds its earlier order of death sentence |निर्भया प्रकरणातली दोषींची फाशी कायम, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nNirbhaya Rape and Murder Case :निर्भया प्रकरणातली दोषींची फाशी कायम, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nNirbhaya Rape and Murder Case :निर्भया प्रकरणातली दोषींची फाशी कायम, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nसुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.\nNirbhaya Rape and Murder Case : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात मागील वर्षी ५ मे रोजी चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानेही या सगळ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.\nदोषींना फाशी मिळाल्यावरच देशाला दिलासा मिळेल अशी भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली. सरकारी वकिलांनी या प्रकरणातल्या दोषींना दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे अपील केले होते. ते मान्य करत सुप्रीम कोर्टानेही या चौघांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे. फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी यासंदर्भातली ही याचिका होती जी फेटाळण्यात आली आहे.\nकाय आहे निर्भया प्रकरण\nदिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कारानंतर नराधमांनी केलेले कृत्य अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. तिला उपचारांसाठी दिल्लीत ठेवण्यात आले होते. तसेच तिला देशाबाहेर नेऊनही तिच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र ती वाचली नाही. या प्रकरणात एकूण ६ जण दोषी होती. ज्यापैकी एकजण अल्पवयीन होता. तर एक दोषी राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. यानंतर ४ दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावत या चारही नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nस्मार्टफोन नाकारला म्हणून मित्राची हत्या करुन जाळला मृतदेह\nकोर्टाच्या चेंबरमध्ये महिला वकिलावर बलात्कार, वरिष्ठ वकिलाला अटक\nनवऱ्याच्या मृत्यूच्या दिवशी मेजरने बलात्कार केला, महिलेचा आरोप\nपाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकाने केला बलात्कार, मुलगी गर्भवती\nबलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2019-09-21T23:59:50Z", "digest": "sha1:L4ITMB24IINGOOLGOTJQG2RDI3QYAEFO", "length": 7826, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अग्रलेख Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about अग्रलेख", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\n६९ टाळ्या, १० मानवंदना...\nआभाळाच्या भाळी, घनाची रांगोळी.....\n‘किरीटे’ आरोप आणि ‘राणीमाशी’चा जावई...\nकहाँ तक चलोगे किनारे किनारे.....\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=106&Itemid=299&limitstart=1", "date_download": "2019-09-21T23:34:43Z", "digest": "sha1:N26XIL7HWVFQCWTSQPTUJOKZFFO4M2W2", "length": 7145, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "तारक देवता", "raw_content": "शनिवार, सप्टेंबर 21, 2019\nतो मुलगा असून नसल्यासारखा. तूच माझा मुलगा. शेवटचे दिवस येथे तुझ्याकडे जावोत. ते तेथे राहात होते. माझे व्यसन चालू होते. एकदा कचेरीतील ५०० रुपयांचा चेक वटवायला म्हणून निघालो. वाटेत दारू प्यालो. तो चेक कोठे पडला, गेला, कळलेही नाही. फजिती होती. बेअब्रूची पाळी होती. नोकरीही गेली असती. माझ्या बहिणीला मी तार केली की पाचशे रुपये पाठव, आणि बिचारीने पाठवले. बहीण सर्वांना आधार देत होती. माझ्यावर तिचे प्रेम होते. मीच तिला शिकवले होते. परंतु मी दारूत बुडालो.\nवडिलांना फार वाईट वाटे. त्या पाचशे रुपयांची गोष्ट त्यांना कळली. लौकर डोळे मिटोत असे त्यांना वाटू लागले. ते शेवटी आजारी पडले. त्यांचे मन खचले. ते अंथरुणाला खिळले. माझ्या बहिणीने रजा घेतली. ती सेवा करीत होती. एके दिवशी वडील तिला म्हणाले.\n‘गणपतीला बोलव. शेवटचे शब्द त्याला सांगेन. म्हणावं नातवालाही घेऊन ये त्याला शेवटचे पाहीन.\nआणि बहिणीचे पत्र आले. मी मुलाला घेऊन बहिणीकडे गेलो. वडील अंथरुणावर होते. त्यांनी नातवाला जवळ घेतले. डोळयांत पाणी आणून ते म्हणाले. तु लहान आहेस. देव तुझा सांभाळ करो. गणपती, अरे नीट वागतास तर या मुलाला काही कमी पडले नसते. परंतु तुझ्याजवळ दिडकी उरणार नाही. प्रभूची इच्छा. मी बोललो नाही. वडिलांचे पाय चेपीत बसलो. मी काही वाईट मनुष्य नव्हतो. परंतु एका दारूमुळे सर्वांची मान खाली व्हायला मी कारणीभूत झालो होतो. थोर पितृहृदयाला मी दुखवले होते, जखमी केले होते, ते पाप मला जाळी, ते मला पोळी. परंतु व्यसन सुटत नव्हते.\nआणि ती रात्र आली. मी घरातून बाहेर पडलो. खूप दारू प्यालो. रात्रभर जवळ जवळ बाहेर होतो. एका मैदानात पडून होतो. बारा - दोनचा सुमार. थंडगार वारा होता. दंवही टपटप पडत होते. मी उठलो. अजून पुरी शुध्द नव्हती. आणि मी घरी आलो. सारे सामसूम होते.\nमाझ्या बहिणीने दाराला कडी लावली नव्हती. ती वडिलांजवळ बसलेली होती. दिवा मिणमिण करीत होता. वडिलांची प्राणज्योतही मंदावत चालली होती. मी त्यांच्याजवळ बसलो. मला एकदम रडू आले. मी मोठयाने काहीतरी बडबडून रडू लागलो. वाडयातील मंडळींस वडील गेले, असे वाटले.\nशेजारची स्त्री-पुरुष माणसे दाराशी बाहेर जमली. माझी सत्वशील बहीण सारे दु:ख नि फजिती गिळून ती शांतपणे बाहेर जाऊन त्या लोकांना म्हणाली.’अजून प्राण आहे. भावाला अनेक आठवणी येऊन त्याला हुंदका आला. निजा तुम्ही. तुम्हांला त्रास झाला'\nशेजारची मंडळी गेली, झोपली. किती करुणगंभीर प्रसंग केवढा फजीतवाडा परंतु माझी बहीण धीरोदात्तपणे सारे सहन करीत होती. तोंडाने गीता म्हणत होती, आणि जवळच्या अंथरुणावर मी पडलो.\nआता उजाडले होते. वडील शांत दृष्टीने पाहत होते. ‘गणपती’ त्यांनी हाक मारली.\n‘माझ्या कपाळाला भस्म लाव. तुला लहानपणी रुद्र शिकवला होता. ते रुद्रमंत्र म्हण. ते पवित्र वेदमंत्र ऐकता ऐकता नि मनात म्हणता म्हणता मला मरण येवो.’\n‘तुम्ही मला क्षमा करा.’ ‘पिता नेहमीच क्षमा करतो. क्षमा देवाजवळ माग. तो चांगली बुध्दी देणारा.’\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090222/lr08.htm", "date_download": "2019-09-21T23:53:44Z", "digest": "sha1:FBLF46WV56GETDPNGC2PZYCIOI7M7OK2", "length": 4170, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta.com", "raw_content": "\nरविवार, २२ फेब्रुवारी २००९\nमुठ्ठी में है तकदीर हमारी..\nआपण काय करू शकतो\nदोन फुल एक हाफ\nआधी स्वर्ग की आधी मॉरिशस\nआम्ही पहायला शिकू, पण तुमचं काय\nलोकरंग (१ फेब्रुवारी) मधील राजीव खांडेकर यांचा ‘न्यूज चॅनेल पहायला शिका’ हा लेख वाचला. लेखक स्वत: एका प्रतिथयश वृत्तवाहिनीचे संपादक असल्याने हे अगदी ‘फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ ऐकण्यासारखे होते. लेख वाचून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. पण काही महत्त्वाच्या मुद्द्यांना मात्र लेखकाने सफाईने बगल दिली आहे.\n१) तासात एखादी बातमी चार वेळा दाखविणे समजू शकते. पण चार मिनिटांत एकच दृश्य चाळीस वेळा दाखविणे याला काय म्हणायचे\n२) स्टिंग ऑपरेशनद्वारे बरेचसे खळबळजनक खुलासे झाले आहेत, हे खरे आहे. त्याबद्दल प्रेक्षक माध्यमांचे ऋणी आहेत. पण\nएखादी घटना घडत असताना तिचे चित्रिकरण करणे आणि चित्रिकरणासाठी एखादी घटना घडवून आणणे यात फरक आहे. सत्य समोर आणायचेच असेल, तर स्��िंग ऑपरेशन विनाकाटछाट दाखवायला हवे.\n३) घटना आनंदाची असो, वा दु:खाची. ‘अब आपको कैसा लग रहा है’ हा प्रष्टद्धr(२२४)्ना ऐकल्यावर काय करावे\n४) उगाचच सनसनाटी निर्माण करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बातम्यांचे चालविलेले गुऱ्हाळ (उदा. ये शनि अमवास्या बहोत खतरनाक हो सकती है, ये सूर्यग्रहण जानलेवा हो सकता है) अशा बातम्या दिवसभर प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांविषयी लेखकाने सोयिस्कररित्या मौन बाळगले आहे. आपल्या जातभाईंची पाठराखण करण्याचा प्रयत्नच लेखकाने केला आहे.\nन्यूज चॅनेल पहायला शिकले पाहिजे हे खरे, पण ‘न्यूज चॅनेल दाखवायला कधी शिकणार’ हा मोठा प्रश्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090714/vishesh.htm", "date_download": "2019-09-21T23:55:58Z", "digest": "sha1:ZNF6S4PGLQYU4FCJ7ZUMXI75W5376YRU", "length": 13355, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १४ जुलै २००९\nभूमिका जगणारा | बाइंडरबरोबरचा नाटय़प्रवास | निष्ठावान आणि दिलदार\nज्याच्याबरोबर काम करायला हवे, असे वाटायला लावणारा पहिलाच संपूर्ण अभिनेता मी पाहिला, तो निळू फुले रंगभूमीवर उभे राहिल्यानंतर एक क्षणभरही आपल्या भूमिकेतून बाहेर न जाणारा आणि खऱ्या अर्थाने भूमिका जगणारा असा तो कलावंत होता. त्यांच्यासारखा सहकारी कलावंत मिळणे भाग्याचे असते आणि ते भाग्य माझ्या वाटय़ाला आले. मी आफ्रिकेतून १९६८ च्या सुमाराला परत आलो तेव्हा यापुढे डॉक्टरी करायची नाही आणि केवळ रंगभूमीवर काम करायचे, असे ठरवूनच. त्यावेळी मला सांगण्यात आले, की तुम्ही एका माणसापासून जपा. तो म्हणजे निळू फुले. अर्थात मला कोणाशी स्पर्धा करायची नव्हती, पण हे निळू फुले काय प्रकरण आहे, ते पाहण्याची उत्सुकता लागून राहिली. त्यांचे त्यावेळचे ‘कथा\nअकलेच्या कांद्याची’ हे नाटक मी पाहिले. त्यात त्यांच्या तीन-चार भूमिका होत्या. एकाच नाटकात वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी केलेल्या भूमिका पाहिल्या आणि मी थक्क होऊन गेलो. प्रत्येक भूमिकेची लकब वेगवेगळी होती. त्यात तपकीर ओढणारे एक पात्र होते. त्याचे काम करताना निळूभाऊ संवादात आडकाठी न आणताही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तपकीर ओढत असत, की त्याला तपकिरीचे व्यसन आहे, हे सांगायची गरज लागत नसे.\nभूमिका साकारताना निळूभाऊ त्या पात्राशी एकरूप होत. नटाने भूमिका जगत असल्याचा भास केला पाहिजे, असे मी कायम ��्हणतो. त्याच पद्धतीने ते भूमिका जगत असत. त्यांचा अभिनय पाहून बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा विचार गेला, की फुले आणि लागू एकत्र आले तर ते रंगभूमीवर दंगा करतील. मात्र रंगभूमीवर आम्ही तशा अर्थाने त्यावेळी एकत्र आलो नाही, तरी पुढे चित्रपटांमध्ये आलो आणि अलीकडे म्हणता येईल, अशा काळात ‘लग्नाची बेडी’ या नाटकात आम्ही एकत्र काम केले. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी मोठय़ा अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असलेले असे ‘लग्नाची बेडी’ नाटक बसविण्यात आले होते. त्यात मी, फुले, तनुजा यांचा समावेश होता. त्यात त्यांना गोकर्णाचे काम दिले होते. त्यावर ते म्हणाले, ‘या ब्राह्मण गोकर्णाची भूमिका मला काय जमणार’ पण आम्ही आग्रह केला आणि त्यांनी रंगभूमीवर काय धुमाकूळ घातला होता.\n‘सखाराम बाइंडर’ या नाटकातील सखारामाच्या भूमिकेसाठी प्रथम निर्माते माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितले, ‘सखाराम करणे हे माझे काम नाही. तो निळूभाऊ तिथे बसलाय, त्याचे ते काम आहे. तुम्ही ते त्याला द्यायला हवे.’ त्यानंतर ते काम निळूभाऊंना देण्यात आले. त्यांचे नाटक पाहायला मी गेलो तेव्हा पहिल्या प्रसंगात मला असे वाटून गेले, की आपली सूचना चुकली की काय पण त्यानंतर त्यांनी जे काम केले त्याला तोड नाही. कमीतकमी भावाभिनय, हालचाली ते करीत. ते केवळ भुवया चढवायचे आणि बोलायचे. सखारामचे काम निळूभाऊंनी जसे केले तसे कोणीच करू शकणार नाही. मात्र ‘सूर्यास्त’ या नाटकातील भूमिका वेगळ्याच पठडीची असल्याने त्यांना काम करण्याचा त्रास होतो आहे, हे जाणवत होते. असे असले तरी ती एकच भूमिका अपवाद होती. इतर सर्व भूमिका पाहताना संपूर्णपणे निर्दोष असे काम पाहात असल्याची जाणीव होत असे. त्यांची काम करण्याची क्षमता जबरदस्त होती. बऱ्याचदा नटाचे भूमिकेचे संवाद पाठ झाले, त्या कामामध्ये तो शिरला, की त्यातून लक्ष काढून घेतो. निळूभाऊ मात्र प्रत्येक प्रयोगाच्या वेळी नवीन गोष्ट शोधत. ते अभिनय विचारपूर्वक करीत, पण त्याला स्वरूप सहजतेचे देत. चित्रपटांमध्ये गेल्यावरही ते रंगभूमीला विसरले नाहीत. अत्यंत व्यावसायिकतेने त्यांनी दोन्ही क्षेत्रांना न्याय दिला.\nरंगभूमीवर असताना निळूभाऊंचा नावलौकिक मी ऐकला होता. तरी त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट ‘िपजरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडली. त्यातील त्यांच्या भूमिकेत हव�� असणारा छद्मीपणा त्यांनी अचूक आणला होता. मी त्यांच्या थोबाडीत मारतो, असा त्या चित्रपटातील एक प्रसंग होता. त्यात भूमिकेच्या भरात माझ्या हातून एवढय़ा जोरात थोबाडीत बसली, की माझ्याही हाताला झिणझिण्या आल्या. तरीही गाल चोळीत निळूभाऊ पुढचा संवाद म्हणतात, ‘मास्तर, तुम्ही मला मारलंत.’.\n‘िपजरा’तील भूमिकाही अवघड होती. त्यानंतर ‘सामना’ हा तर त्यांच्या आणि माझ्या जुगलबंदीचाच चित्रपट होता. दोघांच्याही भूमिका ताकदवान होत्या. विजय तेंडुलकर यांनी आम्हा दोघांना डोळ्यांपुढे ठेवूनच चित्रपट लिहिला होता. त्यात मी नेहमीची शैली सोडून भूमिका केली होती. त्याला उत्तर देताना सुरुवातीस निळूभाऊ थोडे बावरले होते, मात्र त्यानंतर त्यांनी जे काम केले, त्याला तोड नव्हती. व्ही. शांताराम यांनी या चित्रपटाबाबत बोलताना, यात दृश्येच (व्हिज्युअल्स) नाहीत, असे मत नोंदविले होते. मात्र फुले आणि लागू अशी दोन मोठी व्हिज्युअल्स या चित्रपटात आहेत, असे उत्तर जब्बार पटेलांनी दिले होते. माझ्या मास्तरच्या पात्राला शेवटपर्यंत पाटील म्हणजे निळूभाऊ जपत असत, असे चित्रपटात दाखविण्यात आले होते. मास्तरबाबत वाटणारी ही काळजी त्यांनी अचूकपणे साकारली होती.\nनिळूभाऊ लोहियावादी होते तर मी गांधीवादी. त्यामुळे आमची चर्चा चांगलीच रंगे. अशाच रंगलेल्या चर्चामुळे त्यांचे वाचन अफाट असल्याचे समजे. त्यांच्याशी बोलताना ते पूर्वी ससूनच्या बागेत माळीकामाची नोकरी करीत असल्याचे समजले. त्याचवेळी मी ससूनमध्ये पांढरा कोट घालून डॉक्टरकी करीत होतो. आपण आत असताना बाहेर निळूभाऊ झाडांना पाणी घालत होते, हे मला समजल्यावर मी ओशाळवाणा झालो. सगळे स्वत:कडे ओढायचे आणि समोरच्याला पाडायचे, अशी वृत्ती असलेले कलावंतही असतात; परंतु निळूभाऊ त्याला अपवाद होते. सुरेख सहकार्य असणारेही सहकारी कलावंत असतात, हे त्यांनी दाखवून दिले होते. अशा कलावंताचा सहवास मिळणे हे माझे भाग्यच\n(शब्दांकन : सुनील माळी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=5375", "date_download": "2019-09-21T23:22:39Z", "digest": "sha1:JJLUH45SPVLQC6UMFMPEY3KJKRLEOC6I", "length": 18570, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल अडचणीत! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांन��� श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल अडचणीत\nडहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल ��डचणीत\nनगरसेवक पद धोक्यात; फौजदारी कारवाईचे आदेश\nराजतंत्र न्यूज नेटवर्क / दि. १२: डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल यांना एकाच वेळी २ जातीचे दाखले मिळविणे अडचणीत आणणारे ठरले आहे. डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यांचे नगरसेवकपदही संपूष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nनिमिल हे डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग ६ अ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांना नियमानुसार ६ महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. निमिल यांनी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विमुक्त जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. ह्या जात प्रमाणपत्रामध्ये त्यांची जात हिंदू – सलाट अशी नमूद आहे. मात्र निमिल यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये निमिल यांच्या वडिलांची जात हिंदू- कढिया अशी नमूद आहे. कढीया ही जात इतर मागास वर्गामध्ये मोडते. त्यामुळे जात पडताळणी समितीने वडिलांच्या आणि निमिल यांच्या जातीमधील तफावतीवर प्रश्न उपस्थित करीत जात पडताळणी प्रमाणपत्र रोखून धरले. साहजिकच ह्या तफावतीमुळे निमिल यांना मुदतीत जात पडताळणी पत्र प्राप्त करता आले नाही. मुदत संपल्यामुळे डहाणू नगरपालिका प्रशासनाने त्यांना २८ जून रोजी नोटीस देखील बजावली आहे. ही नोटीस बजावली गेल्यानंतर त्यांच्यासमोर पराभूत झालेले उमेदवार शशिकांत बारी यांनी देखील वकील मोहन वंजारी यांचेमार्फतीने जिल्हाधिकारी यांचेकडे निमिल यांना अपात्र ठरविणेची मागणी केली होती.\nदरम्यान निमिल गोहिल यांनी त्यांचे विमुक्त जातीचे प्रमाणपत्र अमान्य झाल्यानंतर त्वरित उप विभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करुन इतर मागासवर्गीय असल्याचे नवे प्रमाणपत्र मिळवून ते जात पडताळणी समितीकडे सादर केले आहे. याबाबत शशिकांत बारी यांनी एकाच व्यक्तीला दोन विभिन्न जातीची जात प्रमाणपत्रे कशी दिली जातात असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली. यावर चोकशी झाली असता निमिल यांनी नवे जात प्रमाणपत्र मिळवताना जुन्या प्रमाणपत्राची माहिती दडवल्याचे व खोटी माहिती पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्���ामुळे उपविभागीय अधिकारी यांनी जात पडताळणी समितीला निमिल यांची सलाट व कढीया अशा जातींची दोनही प्रमाणपत्रे रद्द करण्याचे कळविले असून निमिल यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १९९, २०० व १९३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश पारित केले आहेत. अशा आरोपांखाली गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षांच्या कारावासाची तरतूद असल्याने निमिल यांच्यासाठी ते अडचणीचे ठरणार आहे.\nPrevious: पालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड\nNext: दांडेकर महाविद्यालयात फार्मास्युटीकल केमिस्ट्री अभ्यासक्रमाचा प्रारंभ\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसि��टेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2019-09-21T23:24:17Z", "digest": "sha1:WRADX3NUEUGW7R4OMESOFCANT4G5NZLU", "length": 3748, "nlines": 37, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अगस्ट २१ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 21 August\nLast edited on २७ ज्यानुवरी २०१४, at ०८:३७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/pune/the-crime-of-ransom-against-the-workers-of-ganapati-mandal-update-mhsp-400882.html", "date_download": "2019-09-21T23:48:14Z", "digest": "sha1:MXTN2HV5VHINWKDKTVWAXE3PDBB73DHE", "length": 17469, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लघु उद्योजकांकडे जबरदस्तीने मागितली वर्गणी, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलघु उद्योजकांकडे जबरदस्तीने मागितली वर्गणी, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा\nमित्र म्हणाले, तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट.. तरुणाने उचललं हे पाऊल\nपतीचे होते अनैतिक संबंध.. नागपुरात विवाहितेची आत्महत्या\nपरप्रांतीय विवाहितेचा खून... नवरा बेपत्ता, घराला बाहेरून लावले होते कुलूप\nआईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा\nतृप्ती देसाईंच्या वडिलांनी हातउसने घेतले होते पैसे परत दिलेच नाही\nलघु उद्योजकांकडे जबरदस्तीने मागितली वर्गणी, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा\nलघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nपिंपरी-चिंचवड, 20 ऑगस्ट- लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. मिळालेली माहिती अशी की, जावेद पठाण नामक तरुण आणि त्याचे दोन साथीदारांनी क्रांतिवीर तरुण मित्र मंडळ ह्या नावाची पावती देत 5000 वर्गणी न दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी लघु उद्योजक ओंकार हलागौडा यांना दिली. ओंकार यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दिल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nओझरमध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात..\nओझर (ता.जुन्नर) येथून एकाला 15 तलवारीसह सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमनाथ राजाराम साळुंके (वय 26 वर्षे, रा. धनगरवाडी, ता.जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 15 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.\nआरोपी सोमनाथ साळुंकेवर यापूर्वी गुन्हे दाखल असून तो कारखाना फाट्यावरून ओतूरच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. तो दुचाकीवर पांढर्या गोणीमध्ये 15 तलवारी बांधून निघाला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून ओतूर पोलिसांची मदत घेऊन त्यास ओझर येथे ताब्यात घेण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) विवेक पाटील, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) पद्माकर घनवट, ओतूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार विश्वास खरात, सुनील ढगारे, राजु पवार, किरण कुसाळकर, मोसिन शेख या पथकाने केली.\nVIDEO: नाशिकमध्ये समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/35.166.76.54", "date_download": "2019-09-22T00:25:50Z", "digest": "sha1:HJRITROALJ2LX5VHP7KBU5AYAEU7M3WR", "length": 7328, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 35.166.76.54", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठ��� फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह लिनक्स डेस्कटॉप, Linux (64) वर चालत आहे, लिनक्स फाउंडेशनद्वारे तयार केले आहे. वापरलेला ब्राउझर आहे हेडलेस क्रोम आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 35.166.76.54 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 35.166.76.54 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 35.166.76.54 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 35.166.76.54 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.know.cf/enciclopedia/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-09-21T23:59:53Z", "digest": "sha1:GG2J2DPFK5GDDWZQG6Y4LXXE32S5AL2A", "length": 16652, "nlines": 255, "source_domain": "www.know.cf", "title": "संयुक्त राष्ट्रे", "raw_content": "\nसंयुक्त राष्ट्र संघटनेचा ध्वज\nसंयुक्त राष्ट्रे सदस्य देश\nजून २६, इ.स. १९४५\n१९३ सदस्य देश (संपूर्ण यादी)\nअरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश\nसंयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (अरबी: الأمم المتحدة ; इंग्रजी: United Nations ; फ्रेंच: Organisation des Nations Unies ; चिनी: 联合国 ; स्पॅनिश: Organización de las Naciones Unidas ; रशियन: Организация Объединённых Наций) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा' ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.\nजगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्व संघटना आहे.सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात\nसंयुक्त राष्ट्रे खालील संस्थांमार्फत मानव विकासाचे कार्य बघतात:\n३ संयुक्त राष्ट्रे खालील संस्थांमार्फत मानव विकासाचे कार्य बघतात:\nडोटेली: संयुक्त राष्ट्र संघ\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni: संयुक्त राश्ट्रसंघटना\nमैथिली: संयुक्त राष्ट्र सङ्घ\nनेपाली: संयुक्त राष्ट्र संघ\nनेपाल भाषा: संयुक्त राष्ट्र संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/virat-kohlis-men-to-wear-black-armbands-to-condole-arun-jaitleys-death-dmp-82-1957037/", "date_download": "2019-09-21T23:54:47Z", "digest": "sha1:3NLTJBYBBKIHSEZ7PVKHKWP7U5Y3HG3V", "length": 11788, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virat Kohli’s men to wear black armbands to condole Arun Jaitley’s death dmp 82| …म्हणून दंडावर काळया फिती बांधून मैदानात उतरला भारतीय संघ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\n…म्हणून दंडावर काळया फिती बांधून मैदानात उतरला भारतीय संघ\n…म्हणून दंडावर काळया फिती बांधून मैदानात उतरला भारतीय संघ\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे.\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात जेटली यांच्या निधनाबद्दल आपली शोकभावना प्रगट करण्यासाठी दंडावर काळया फिती बांधून उतरला आहे. भारत-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावात संपुष्टात आला असून भारताला ७५ धावांची आघाडी मिळाली आहे.\nराजकारणाबरोबर अरुण जेटली हे क्रिकेटशीही संबंधित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. दिल्ली क्रिकेट संघटनेचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. नऊ ऑगस्टपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांच��� प्राणज्योत मालवली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. विराट कोहली याने टि्वट करुन जेटली यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.\n‘माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घरी आले होते,’ अशी आठवणही कोहलीने ट्विटमध्ये सांगितली आहे. जेटलींना क्रिकेटची विशेष आवड होती. त्यांनी १९९९ पासून ते २०१३ पर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष पद भूषवले. या पदावर असताना दिल्लीमधील क्रिकेटच्या सुधारणेसाठी आणि नवीन स्टेडियम बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जेटलींनी दिल्लीमधील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रयत्नांमुळेच दिल्लीतील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.misalpav.com/content/all?page=551", "date_download": "2019-09-22T00:32:20Z", "digest": "sha1:WPW7KHPA2AERNHPH6GQSHMRQY3DE5HEV", "length": 13393, "nlines": 204, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजे न देखे रवी...\nमिसळपाव.कॉमवर प्रकाशित झालेले सर्व प्रकारचे नवीन साहित्य येथे बघता येईल.\nकाथ्याकूट आढावा... विसोबा खेचर 12\nजे न देखे रवी... तिचा रुमाल मनिष 4\nजनातलं, मनातलं आयसीआयसीआय बँक धोंडोपंत 10\nजनातलं, मनातलं निफ्टी डिसेंबर २००७ चे फ्युचर्स घ्या धोंडोपंत 3\nजे न देखे रवी... मी\nजनातलं, मनातलं लोकशाही : एक व्याख्या हरिप्रसाद 1\nजे न देखे रवी... वेड हे रक्तात माझ्या... अशोक गोडबोले 2\nजे न देखे रवी... उद्या सकाळी धनंजय 16\nजे न देखे रवी... काही चारोळ्या शब्दवेडा 20\nजे न देखे रवी... घाटातली पायवाट धनंजय 19\nकाथ्याकूट पुण्यातील जागांचे भाव व्यंकट 27\nजनातलं, मनातलं एक पी. जे. प्रशांतकवळे 8\nकाथ्याकूट मध्यम ते दीर्घ मुदतीची गुंतवणूक... विसोबा खेचर 49\nजनातलं, मनातलं बोधकथा लाकूडतोड्याची विकास 5\nकाथ्याकूट सेमीकंडक्टर पुरणपोळी 18\nकाथ्याकूट नवहिंदुत्ववाद. विकि 18\nजनातलं, मनातलं कोल्हापुरि मिसळ झकासराव 21\nकाथ्याकूट इलेक्ट्रॉनिक दिवाळी अंक आजानुकर्ण 12\nकाथ्याकूट अशी बातमी हवी जुना अभिजित 3\nजे न देखे रवी... हेच तंत्र, हाच मंत्र सुवर्णमयी 20\nकाथ्याकूट हिवाळ्यात व्हेगस कोलबेर 9\nकाथ्याकूट बॉलिवूडचे दोन (पडू) कोण \nकाथ्याकूट मुलाखत.. प्राजु 3\nकाथ्याकूट बँक, खाजगी माहिती व आपण देवदत्त 11\nजनातलं, मनातलं पाडव्याच्या शुभेच्छा\nजे न देखे रवी... भोग.. प्राजु 13\nकाथ्याकूट आजच्या सुधारकला पत्र प्रकाश घाटपांडे 2\nजनातलं, मनातलं भाईकाका, हॅपी बर्थडे टू यू... विसोबा खेचर 8\nजनातलं, मनातलं एजीओजी ॐकार 8\nकाथ्याकूट मिसळपाव ग्रामस्थांची गावकी... विसोबा खेचर 12\nजनातलं, मनातलं दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा विसुनाना 4\nजे न देखे रवी... मी पाहिलंय... प्राजु 13\nजे न देखे रवी... दिवाळी... चार शब्द\nजनातलं, मनातलं दिवाळीच्या शुभेच्छा\nजे न देखे रवी... फॉल २००७ लयभारी 6\nकाथ्याकूट voip फोन कौटील्य 6\nजनातलं, मनातलं ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ) स्वाती दिनेश 10\nजे न देखे रवी... तेथे पाहिजे जातीचे\nजनातलं, मनातलं माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन ) kolhapuri 21\nजनातलं, मनातलं एक तत्व नाम विकास 9\nजनातलं, मनातलं दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव विकास 1\nजनातलं, मनातलं गणपती बाप्पा मोरया\nजे न देखे रवी... ही ठमा केशवसुमार 9\nजे न देखे रवी... एका शीघ्र कवितेचे दिर्घ काळाने विडंबन \nजे न देखे रवी... नमस्कार मंडळी वाटाड्या... 9\nजनातलं, मनातलं ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५ स्वाती दिनेश 12\nजनातलं, मनातलं कोजगिरीचा चंद्र झकासराव 3\nकाथ्याकूट मनातले सहज 42\nजनातलं, मनातलं जत्रा-१ स्वाती दिनेश 22\nजे न देखे रवी... रहस्यकथा भाग १ सहज 14\nजनातलं, मनातलं बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण कोलबेर 30\nजनातलं, मनातलं कार्यक्रम.. प्राजु 15\nकाथ्याकूट भूप आणि भूपेश्वरी मनिष 6\nजनातलं, मनातलं विजयादशमीच्या शुभेच्छा\nकाथ्याकूट हे खाली वर जाणं... गुंडोपंत 18\nजनातलं, मनातलं एन आर एम डे विकास 6\nजनातलं, मनातलं नसलेले गैरसमज कशाला निस्तरायचे (लघुतम कथा) धनंजय 13\nजे न देखे रवी... ....जाऊ दे मला \nजनातलं, मनातलं ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४ स्वाती दिनेश 9\nजे न देखे रवी... खोडसाळपंतांची गझल - रुचिपालट :) विसोबा खेचर 12\nजनातलं, मनातलं महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन) विकास 7\nजनातलं, मनातलं नवरात्रीच्या शुभेच्छा धोंडोपंत 23\nजनातलं, मनातलं \"बाप\" माणुस झालो झकासराव 20\nजे न देखे रवी... ॥ स्फूर्ती देवीची आरती ॥ नरेंद्र गोळे 3\nजे न देखे रवी... घर सुवर्णमयी 19\nजे न देखे रवी... \"तो सलीम राजपुत्र\" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद \nजे न देखे रवी... (...देहात माझ्या \nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-09-22T01:01:10Z", "digest": "sha1:G4PGNLMHKDCVTQDQU4F7WKZQPQASBXE4", "length": 10642, "nlines": 85, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डिसेंबर १९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\n<< डिसेंबर २०१९ >>\nस��� मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५३ वा किंवा लीप वर्षात ३५४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१९२७ - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.\n१९४१ - दुसरे महायुद्ध - अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.\n२००२ - व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n३२४ - रोमन सम्राट लिसिनीयसने पदत्याग केला\n११८७ - क्लेमेंट तिसरा याची पोपपदी निवड\n१७७७ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनच्या काँटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला\n१९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली\n१९१६ - पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई - फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले\n१९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन\n१९६३ - झांझिबारला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य. सुलतान हमुद बिन मोहम्मद राजेपदी\n१९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले\n१९९७ - सिल्क एरची फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बँग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार\n२००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण\n२०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला\n२०१० - राहुल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला\n१५५४ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार\n१६८३ - फिलिप पाचवा, स्पेनचा राजा\n१८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण���या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.\n१८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते\n१९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते\n१९२७ - समीक्षक व भाषाअभ्यासक वसंत वऱ्हाडपांडे\n१९४० - सिनेछायालेखक व दिग्दर्शक गोविंद निहलानी\n१९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू\n१७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी\n१९३४ - प्रतिभा पाटील - भारतीय राजकारणी, भारताच्या पहिल्या महिला व १२व्या राष्ट्रपती\n१९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू\n४०१ - पोप अनास्तासियस पहिला\n१३७० - पोप अर्बन पाचवा\n१७३७ - जेम्स सोबेस्की, पोलंडचा युवराज\n१७४१ - व्हिटस बेरिंग, नेदरलँड्सचा शोधक\n१९२७ - अशफाक उल्ला खान - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १९००)\n१९२७ - राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९७)\n१९२७ - रोशन सिंग - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९२)\n१९३९ - हान्स लँगडोर्फ, जर्मन आरमारी अधिकारी\n१९५३ - रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन, नोबेल पारितोषिक विजेता\n१९९७ - डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष\n१९९८ - जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक\n१९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक\n१९९९ - हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक\n२०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती\nस्वातंत्र्य दिन - झांझिबार\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - (डिसेंबर महिना)\nLast edited on १२ डिसेंबर २०१८, at ०८:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/page/8/", "date_download": "2019-09-22T00:53:49Z", "digest": "sha1:2GCGPEXOXWQIAUQ7QDRFOXCPYMKB6DV4", "length": 27751, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai News | Latest Mumbai News in Marathi | मुंबई बातम्या | Mumbai Crime News | Breaking & Live Mumbai News | Today's Mumbai News paper | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\n���वतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nVidhan Sabha 2019 : माहिम मतदारसंघाला काय हवं \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका करावी, पदपथ अतिक्रमणमुक्त करणे, वाहतूककोंडीवर उपाय, वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची सोय करावी, ... Read More\nएकेकाळी गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले टॉप 'एन्काउंटर स्पेशालिस्ट'\nBy पूनम अपराज | Follow\nमुंबईत या अधिकाऱ्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं. यापैकी काही एन्काउंटर स्पेशालिस्ट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले. ... Read More\nब्रिझर - व्हिव्हिड शफल फेस्टिव्हल रंगणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसात प्रादेशिक फेऱ्यांनंतर या फेस्टिव्हलची अंतिम फेरी २१ सप्टेंबर रोजी फेमस स्टुडिओ, महालक्ष्मी येथे होईल. ... Read More\nउद्धव ठाकरेंनी स्वतःहूनच सांगितलं, शिवसेना मंत्र्यांच्या खिशातल्या राजीनाम्यांचं काय झालं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: गेली पाच वर्षं सातत्याने शिवसेना 'मोठ्या भावा'वर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करत होती. ... Read More\nभविष्यातील पत्रकारितेवर कार्यशाळा; जाणून घ्या, काय आहे 'डिजिटल मीडिया'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक मीडियासमोर मोठं आव्हान उभं केलें आहे. ... Read More\nMedia digital Student college माध्यमे डिजिटल विद्यार्थी महाविद्यालय\n'राजे यातना होतात हे बघून...', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून 'उदयनराजे टार्गेट'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे ... Read More\nUdayanraje Bhosale Narendra Modi Jitendra Awhad NCP उदयनराजे भोसले नरेंद्र मोदी जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस\n'इंजिना'ची दिशा ठरेना; राज ठाकरे EVMविरोधात, पण मनसैनिकांना लढवायचीय निवडणूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमनसेने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांचा आग्रह ... Read More\nMaharashtra Navnirman Sena MNS Election Raj Thackeray Bala Nandgaonkar महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे निवडणूक राज ठाकरे बाळा नांदगावकर\n... तर मी घरी जाऊन प्रकाश आंबेडकरांची माफी मागतो - जलिल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमी जागांबाबत बोलल्यानंतर बाळासाहेब यांनी मी इम्तियाज जलिलशी बोलणार नाही, असे म्हटले ... Read More\nImtiaz Jalil Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Asaduddin Owaisi इम्तियाज जलील प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी असदुद्दीन ओवेसी\nVidhan Sabha 2019: उद्धव ठाकरेंची हळूच 'पलटी'; म्हणे, ठरलाच नव्हता फॉर्म्युला 'फिफ्टी-फिफ्टी'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरुन न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राम मंदिराचा खटला खूप वर्षापासून चालला आहे. ... Read More\nVidhan Sabha 2019: नरेंद्र मोदींनी राम मंदिरावरून 'बाण' मारला, उद्धव ठाकरेंचा सूरच बदलला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराम मंदिराबाबत मी जी भूमिका मांडली, ती देशातील तमाम हिंदूंची भावना आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर, सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहेच ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद���ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरक��र २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2019-09-21T23:26:42Z", "digest": "sha1:GLD2BNESMAYP24HX7XKYR6UCVUWH5YB5", "length": 3233, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय बॅडमिंटन लीग साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय बॅडमिंटन लीग साचे\n\"भारतीय बॅडमिंटन लीग साचे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१३ रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx", "date_download": "2019-09-21T23:21:34Z", "digest": "sha1:P33AFG6I5WZJRE7TVBRMT4XFDNQXA7SH", "length": 15257, "nlines": 159, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nमहाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंतर्गत नियम १९४९\nमळी व मद्यार्क (इथेनॉल)\nदेशी व विदेशी मद्य, बिअर आणि वाईन (उत्पादक घटक)\nठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीविषयक धोरण\nअंमलबजावणी, गुन्हा अन्वेषण व तपास\nताडी, औषधे व सौंदर्य प्रसाधने (एनडीपीएस)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nउत्पादन शुल्क लोक माहिती अधिकारी\nमहाराष्ट्र राज्य माहिती आयोग\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ४(ख) नुसार माहिती\nअनुज्ञप्तींचे प्रकार आणि त्या प्राप्त करण्याची कार्यपद्धती\nसध्याचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nपूर्वीचे कर संरचना आणि शुल्क संरचना\nइज ऑफ डुईंग बिजनेस\nऑनलाईन लेबल नोंदणी प्रणाली\nजुलै - 2019 साठी महसूल व विक्रीची माहिती\nलिपिक - टंकलेखक (मूफसल) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.01.01.0219 रोजीची (दि.01.01.2018 ते दि.31.12.2018) तात्पुरती अतिरि���्त जेष्ठता यादी\nलिपिक - टंकलेखक (बृहन्मुंबई) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.01.01.0219 रोजीची (दि.01.01.2018 ते दि.31.12.2018) तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता यादी\nलघुलेखक (उ. श्रे.), लघुलेखक (नि. श्रे.), लघुटंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.01.01.0219 रोजीची (दि.01.01.2018 ते दि.31.12.2018) तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता यादी\nटिपण्णी सहाय्यक वरिष्ठ लिपिक लेखापाल (मूफसल) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.01.01.0219 रोजीची (दि.01.01.2018 ते दि.31.12.2018) तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता यादी\nकार्यालय अधीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.01.01.0219 रोजीची (दि.01.01.2018 ते दि.31.12.2018) तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता यादी\nदुय्यम निरीक्षक संवर्गाची दि.01.01.2018 व दि.01.01.2019 रोजीची सर्वसमावेशक पंचावार्षिक तात्पुरती सेवाजेष्ठता यादी\nराज्य उत्पादन शुल्क विभागातील अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक पदाकरिता प्रतिक्षाधिन असलेल्या उमेदवाराची प्रमाणित प्रतिक्षासुची - दि.14/02/2019\nमाहे मे, 2019 अखेर बदलीस नियत असलेल्या पात्र दुय्यम निरीक्षकांची यादी व रिक्त पदांचा तपशील .\nशुध्दीपत्रक - भारतीय अन्न सुरक्षा व प्रमाणक प्राधिकरण (FSSAI) यांच्या दि.१९ मार्च २०१८ रोजीच्या अधिसुचनेन्वये मद्यांच्या लेबलवर छापावयाच्या मजकुराबाबत.\nपरिपत्रक - भारतीय अन्न सुरक्षा व प्रमाणक प्राधिकरण (FSSAI) यांच्या दि.१९ मार्च २०१८ रोजीच्या अधिसुचनेन्वये मद्यांच्या लेबलवर छापावयाच्या मजकुराबाबत.\nलिपिक-टंकलेखक (मुफसल) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी\nलिपिक-टंकलेखक (बृहन्मुंबई) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी\nलघुलेखक (उ. श्रे.) / लघुलेखक (नि. श्रे.) / लघुटंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी.\nटिपण्णी सहाय्यक वरिष्ठ लिपिक लेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी\nकार्यालय अधीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी\nराज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान व जवान-नि-वाहनचालक संवर्गाची प्रमाणित अनुकंपा प्रतिक्षासुची\nदुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी अपुर्ण कागदपत्रे असलेल्या उमेदवारांची यादी\nशुध्दीपत्रक -श्री अरवि��द सदाशिव डिगे,जवान आणि वाहनचालक यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत\nराज्य उत्पादन शुल्क विभागातील अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक पदाकरिता प्रतिक्षाधीन असलेल्या उमेदवारांची प्रमाणित प्रतिक्षासुची\nलिपिक-टंकलेखक (मुफसल) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01-01-2017 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी\nलिपिक-टंकलेखक (बृहन्मुंबई) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01-01-2017 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी\nलघुलेखक (उ. श्रे.) लघुलेखक (नि. श्रे.) लघुटंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01-01-2017 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी\nटिपण्णी सहाय्यक वरिष्ठ लिपिक लेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01-01-2017 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी\nकार्यालय अधीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2017 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी\nयादी 3 - नाताळ व नवीन वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी तात्पुरती अनुज्ञप्ती मंजूरीची यादी\nयादी 2 - नाताळ व नवीन वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी तात्पुरती अनुज्ञप्ती मंजूरीची यादी.\nनाताळ व नवीन वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी तात्पुरती अनुज्ञप्ती मंजूरीची यादी.\nजवान संवर्गीय दि 01-01-2016 ची अंतिम जेष्ठता यादी शुध्दीपत्रक\nआयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट राज्य मुंबई कार्यालय यांची सामायिक अनुकंपा जवान उमेदवारांची प्रतिक्षासुची\nपरिपत्रक - जवान संवर्गीय दि 01.01.2016 ची अंतिम जेष्ठता यादी\nजवान संवर्गीय दि 01-01-2016 ची अंतिम जेष्ठता यादी\nराज्य उत्पादन शुल्क विभागातील ऑनलाइन सेवा इंग्रजी\nराज्य उत्पादन शुल्क विभागातील ऑनलाइन सेवा अनिवार्य करणेसंदर्भात\nशासकीय जमा लेखांकन प्रणाली (GRAS)\nचपराशी गट-ड अनुकंपा नियुक्ती\nजवान संवर्गीय कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2016 रोजीची राज्यस्तरीय तात्पुरती सामाईक सेवाजेष्ठता यादी - परिपत्रक\nजवान संवर्गीय कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2016 रोजीची राज्यस्तरीय तात्पुरती सामाईक सेवाजेष्ठता यादी\nअधिकारी / कर्मचारी यांचे सेवापूस्तके अद्यावत करण्याबाबत परिपत्रक\nवैद्यकिय बिलाच्या प्रतिपुर्तीबाबत परिपत्रक\nजवान अनुकंपा प्रतिक्षा सूची\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heatwave-will-continue-state-19556", "date_download": "2019-09-22T00:22:08Z", "digest": "sha1:XFR7GL673OCGGOMIZRXTDJGZTZG3VNAQ", "length": 15668, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heatwave will continue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउन्हाचा चटका कायम राहणार\nउन्हाचा चटका कायम राहणार\nबुधवार, 22 मे 2019\nपुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nपुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nमंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीसह विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे उष्णतेची लाट होती. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. २३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तर शनिवारपर्यंत (ता. २५) विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.\nमंगळवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४१.३ (४.६), जळगाव ४३.४ (०.७), कोल्हापूर ४०.४ (५.२), महाबळेश्वर ३५.६ (५.९), मालेगाव ४३.८ (३.८), नाशिक ४०.३ (२.६), सांगली ४२.७ (६.२), सातारा ४०.९ (५.७), सोलापूर ४४.३ (४.२), अलिबाग ३१.३ (-२.०), डहाणू ३५.१ (०.९), सांताक्रूझ ३४.८ (१.४), रत्नागिरी ३३.७ (०.८), औरंगाबाद ४१.६ (२.१), बीड ४३.७ (३.७), नांदेड ४३.५ (२.०), परभणी ४४.८ (३.०), अकोला ४४.६ (२.५), अमरावती ४३.० (०.६), बुलडाणा ४२.० (३.६), बह्मपुरी ४५.९ (३.८), चंद्रपूर ४५.८ (२.८), गोंदिया ४३.५ (१.४), नागपूर ४४.२ (१.५), वर्धा ४५.५ (२.८), यवतमाळ ४३.८(२.१).\nनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) श��िवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला. मात्र मॉन्सूनची अंदमानातील प्रगती मंदावल्याने मंगळवारी वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही. गुरुवारपर्यंत (ता. २३) मॉन्सून उत्तर अंदमानात पोचण्याचे पाषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे विदर्भ vidarbha महाराष्ट्र maharashtra उष्णतेची लाट हवामान विभाग sections कोकण konkan सकाळ चंद्रपूर कोल्हापूर सिंधुदुर्ग जळगाव jangaon महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad बीड beed नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती नागपूर nagpur यवतमाळ मॉन्सून समुद्र\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली त���ी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-crop-danger-due-drought-maharashtra-20235", "date_download": "2019-09-22T00:17:19Z", "digest": "sha1:3LRWJDH3AT7C7P5AZPU2AOI6FSFKHQ5G", "length": 16075, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, sugarcane crop in danger due to drought, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर : दीड लाख हेक्टरवरील ऊस टंचाईमुळे धोक्यात\nकोल्हापूर : दीड लाख हेक्टरवरील ऊस टंचाईमुळे धोक्यात\nबुधवार, 12 जून 2019\nकोल्हापूर : वळीव पाऊस फारसा नसल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्टर ऊस पिकाला धोका निर्माण झाला आहे. यातच उपसा बंदी असल्याने उभ्या उसाला पाणी देण्यात अडथळे येत आहेत. जिल्ह्यात नऊ तालुक्यांत भूजलपातळी घटल्याने अनेक विहिरी व तलाव आटले, वेळेत पाऊस न झाल्यास जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आजरा, कागल, शाहूवाडी वगळता अन्य नऊ तालुक्यांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे.\nकोल्हापूर : वळीव पाऊस फारसा नसल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्टर ऊस पिकाला धोका निर्माण झाला आहे. यातच उपसा बंदी असल्याने उभ्या उसाला पाणी देण्यात अडथळे येत आहेत. जिल्ह्यात नऊ तालुक्यांत भूजलपातळी घटल्याने अनेक विहिरी व तलाव आटले, वेळेत पाऊस न झाल्यास जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आजरा, कागल, शाहूवाडी वगळता अन्य नऊ तालुक्यांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे.\nजिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर विविध कालावधीतील उसपीक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उसाला पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. एप्रिलनंतर जूनपर्यंत दोन-तीन वळीव पाऊस झाल्यास नदीच्या पाण्यावर ताण कमी येतो. असा जिल्ह्याचा अनुभव आहे. पण, यंदा अपवाद वगळता कुठेच वळवाचा जोर नव्हता. यामुळे वळवाने ओढे-नाले भरून वाहिल्याचे चित्र दिसले नाही. विहिरी व कूपनलिकांमधून पाण्याचा मोठा उपसा झाल्याने त्याचे जलस्रोतही आटले. यामुळे नदीतील पाणी पुरवठ्यांकडे शेतकऱ्यांचा जोर वाढला. अचानकपणे पाण्याची मागणी वाढल्याने मोठ्या नद्या वगळता इतर सर्व नद्यांच्या पाण्यात चिंताजनक घट झाली. काही वेळेला शेतकऱ्यांनी मागणी करून धरणांतून पाणी सोडण्याची विनंती केली. यामुळे धरणाचा पाणीसाठा चिंताजनक बनला आहे.\nहिरण्यकेशी, कृष्णा व वारणा नद्यांवर पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लादली आहे. ठरावीक गावे वगळता बहुतांश ऊसपट्ट्यात पाण्याबाबत अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. वीज आहे तर उपसाबंदीमुळे पाणी घेता येत नाही; तर जिथे उपसाबंदी नाही तेथील नदीपात्रात पाणीच नाही, अशी केविलवाणी अवस्था ऊस उत्पादकांची झाली आहे.\nपाणीटंचाईमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उसाच्या पाण्याच्या पाळ्या लांबत आहेत. आठ दिवसांचे पाणी दहा ते पंधरा दिवसांवर जात असल्याने याचा विपरीत परिणाम उसावर होण्याची शक्यता ऊस उत्पादकांतून होत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास उसाचे पाण्याअभावी नुकसान तर होईलच; परंतु, हुमणीमुळेही उसाच्या वाढीला अडथळे निर्माण होण्याची भूती तज्ज्ञांनी व्यक्त केली.\nकोल्हापूर ऊस पाऊस पाणी कागल धरण वीज हुमणी\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धत��नुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त���री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=7459", "date_download": "2019-09-21T23:42:20Z", "digest": "sha1:BX2TCLWATZOQIKAH6PU46LCQUNK25HCC", "length": 17332, "nlines": 130, "source_domain": "rajtantra.com", "title": "स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात स��भागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nपालघर, दि. 10- : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात 29 मोठ्या शहरांमध्ये (महानगरपालिका क्षेत्र) हे अभियान राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 11 आणि 12 जानेवारी 2019 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानास सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वच्छतेबाबत लोकजागृती करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांनी केले.\nमहास्वच्छता अभियानाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, केंद्र सरकारचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nया अभियानात 100 शाळा सहभागी होणार आहेत. या शाळांमध्ये दि. 11 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा तर दि. 12 जानेवारी रोजी प्रभात फेरी आयोजित केली जाणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारी चित्रे राज्यस्तरावर आयोजित होणार्या चित्र प्रदर्शनात पाठविली जातील. दि. 12 जानेवारी रोजी शाळा परिसराची स्वच्छता करण्यात येऊन स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात येईल. त्यानंतर प्रभात फेरीच्या माध्यमातून स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीच्या उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधींना तसेच पालकांना देखील निमंत्रित केले जाणार असून त्यात विद्यार्थी परिसरातील दुकानदार, नागरीक यांना स्वच्छता राखण्याबाबत विनंती करतील.\nमहाराष्ट्र हे देशासाठी नेहमीच पथदर्शी राज्य राहिले आहे. या अभियानास देखील सर्वांचा उत्तम प्रतिसाद लाभून विशेषत: पालघर जिल्ह्यात हे अभियान निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास डॉ. जरे यांनी या���ेळी व्यक्त केला.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: पालघर येथे महाआरोग्य तपासणी शिबिरात 114 रूग्णांवर शस्त्रक्रिया\nNext: स्वयं चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थांना मोफत ब्लँकेट वाटप\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प ��िस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/free-the-potholes-until-the-first-week-of-september-mumbai-goa-highway-chandrakant-patil/21012/", "date_download": "2019-09-21T23:19:45Z", "digest": "sha1:FZPBK6X2Y3SNN3RVZ45JWOPH3G3S4SW2", "length": 11793, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Free the potholes until the first week of September - Mumbai-Goa highway-Chandrakant patil", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई मुंबई-गोवा महामार्ग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खड्डेमुक्त करा – चंद्रकांत पाटील\nमुंबई-गोवा महामार्ग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खड्डेमुक्त करा – चंद्रकांत पाटील\nमुंबई-गोवा महामार्ग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खड्डेमुक्त करा असे आदेश सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. त्यामुळे आता गणपतीमध्ये कोकणाता गावाला जाणाऱ्यांचा प्रवास सुखकारक होण्याची शक्यता आहे.\nमुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो. त्यामुळे या दरम्यान या महामार्गावर वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा महामार्ग वाहतुकीसाठी सुयोग्य करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अन्यथा, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. तसेच, पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nसंबंधितांवर कारवाई करण्यात येईल\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित भूसंपादन आणि चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी अपूर्ण कामाबाबत अधिकाऱ्यां���ा सक्त सूचना दिल्या. यापुढील काळात या महामार्गाच्या कामाचा वेग कमी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आदी उपस्थित होते.\nचौपदरीकरणाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करा\nदरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईस्थित अनेक चाकरमानी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, अपघात होऊ नये याकरिता मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन तातडीने पूर्ण करून चौपदरीकरणाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाली-खोपोली पर्यायी मार्गावरचे खड्डेही गणपतीपूर्वी भरून रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा. तसेच पेण-वडखळ बायपास रस्ताही खुला करावा.\nकोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी\nत्याचप्रमाणे, या महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्ग देखील प्रवास करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावरील टोल नाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन गतवर्षी प्रमाणेच या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात, यावी असे निर्देश देखील सदर बैठकीत चंद्रकात पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी दिले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभांडी घासणारा ‘स्क्रबिंग रोबोट’ \nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nजेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा\n…तर प्राध्यापकांना पदोन्नतीला मुकावे लागेल\nशिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात\nघोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या ��रकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/ration-rice-scam-exposed-in-shahapur/109902/", "date_download": "2019-09-21T23:21:04Z", "digest": "sha1:KUZ6BG5IRVPBLPXMKEHWSGXM35QQODA6", "length": 10571, "nlines": 100, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ration rice scam exposed in shahapur", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ, १ कोटी ३४ लाखांचा घोटाळा\nमहाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ, १ कोटी ३४ लाखांचा घोटाळा\nमहाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची भात भरडाई प्रक्रिया कशी भ्रष्टाचाराने बरबटली आहे याचा पर्दाफाश झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिलच्या नावाने शहापूर येथील शासकीय गोदामात येणारा तांदूळ हा प्रत्यक्षात कर्नाटक येथून येत असल्याचे समोर आले आहे. या तांदळाच्या पूर्ण व्यापारात मोठा आर्थिक गैरव्यवहार असून यात अनेक अधिकारी सामील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शासन निर्णय आणि केंद्र सरकारच्या आदेशांना पायदळी तुडवून बारदान ऐवजी प्लास्टिक बॅग्समध्ये हे तांदूळ आणले जात आहेत. हेच तांदूळ रेशनवर जात असून महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ असे धक्कादायक चित्र आज समोर आले आहे. तब्बल १ कोटी ३४ लाख रुपयांचा हा धनंजय मिलर्स घोटाळा श्रमजीवीच्या तरुणांनी समोर आणला आहे.\n५० किलोच्या ५०० बॅगा\nयाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शहापूरच्या शासकीय गोदामात गैरव्यवहाराचा हा तांदूळ येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांना मिळाली. ही माहिती मिळताच भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे आणि श्रमजीवी संघटनेच्या टीमने रविवारी उशीरा गोदामात धडक दिली. यावेळी याठिकाणी कर्नाटक नोंदणीकृत असलेली मोठी ट्रक तांदूळ उतरवताना सापडली. या ट्रकमध्ये प्लास्टिकच्या बॅग मध्ये ५० -५० किलो��्या ५०० बॅग आणण्यात आल्या होत्या. वाहन चालक मोहम्मद जफर याला विचारले असता हा सगळा तांदूळ कर्नाटकच्या हुबळी येथून तेथील ब्रोकर मार्फत आणला असल्याचे त्याने सांगितले.\nयेथील शासकीय गोदाम पालक एस. व्ही. भगत यांना विचारले असता त्यांनी हे तांदूळ धनंजय राईस मिल तळेगाव जि. रायगड यांच्यामार्फत आले असल्याची माहिती दिली. ट्रान्स्पोर्ट पासवर देखील रायगड येथून आल्याचे नमूद होते. मात्र प्रत्यक्षात हे तांदूळ कर्नाटक वरूनच आल्याचे निष्पन्न झाले. श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी हा घोटाळा ऐरणीवर आणला असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांना माहिती देऊन त्यांनी पाठवलेल्या पुरवठा निरीक्षक शहापूर यांनी पंचनामा केला आणि श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांचा तसेच कर्नाटक येथील चालकाचा जबाब घेऊन सदर प्रकरणाबाबत वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nशेजारणीने मारल्या पोटात लाथा, बाळाचा पोटातच मृत्यू\nकल्याण परिवहनचे बस स्टॉप चोरीला\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nजेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा\n…तर प्राध्यापकांना पदोन्नतीला मुकावे लागेल\nशिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात\nघोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2019-09-21T23:40:32Z", "digest": "sha1:ZYS6HFWUCJDIIR2KRPEV2YZAHJTOQ5ZQ", "length": 5624, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विक्रम मारवाह - विकिपीडिया", "raw_content": "\nविक्रम मारवाह( जन्म:४ जून, १९२५ - मृत्यू:६ नोव्हेंबर, २०१३) हे पद्मश्री पुरस्कारप्राप्त व नागपूरच्या वैद्यकीय व्यवसायातील एक गणमान्य व्यक्तिमत्व होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षांचे होते. त्यांना सन २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nप्राथमिक व माध्यमिक शिक्षण जबलपूरला झाल्यावर ते नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात शिकले. त्यांनी कोलकाता येथून आर जी. कार मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. त्यांनी आझाद हिंद फौजेसाठी डॉक्टर म्हणून आपली सेवा दिली. इंग्लंडमधून एफआरसीएस केल्यावर त्यांनी गरीब लोकांवर उपचार करण्यात आपले शिक्षण कामी लावले. ते नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये अधिष्ठाता या पदावरही होते. त्यांनी गरीब लोकांवर उपचारासाठी सुमारे १५० शिबिरे घेतली.[१]\nमहात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.\nत्यांचे पंजाबी,बंगाली, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते.\nत्यांनी 'मां किसकी बिमार थी' या पुस्तकाचे लेखन केले.[१]\n↑ a b \"पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह कालवश\". ७ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope-17-august-2019/117835/", "date_download": "2019-09-21T23:30:49Z", "digest": "sha1:EM7BNKDOASKC7IEGPAMVBSRFVCTWFJ22", "length": 7959, "nlines": 108, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Daily Horoscope 17 August 2019", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर भविष्य आजचे राशीभविष्य राशिभविष्य : शनिवार, १७ ऑगस्ट २०१९\nराशिभविष्य : शनिवार, १७ ऑगस्ट २०१९\nमेष : पूर्वी घेतलेले श्रम आज फारच उपयोगी पडतील. मुलांच्या मनातील तणाव कमी होईल. धंदा वाढेल.\nवृषभ : अपेक्षा वाढतील. नोकरीचा प्रश्न सुटेल. घरातील समस्या कमी होईल. स्पर्धा महत्त्वाची ठरेल.\nमिथुन : कार्याला दिशा मिळेल. नव्या मित्रांच्या सहवासाने कामात उत्साह वाढेल. धंद्यात फायदा होईल.\nकर्क : प्रकृतीकडे लक्ष द्या. धंद्यात थोडा खर्च जास्त होईल. कायदा मोडू नका. वाद वाढवू नका.\nसिंह : धंद्यातील चूक काय झाली होती हे लक्षात येईल. कुणालाही कमी लेखू नका. मार्गदर्शन मिळेल.\nकन्या : प्रवासात सावध रहा. महत्त्वाची वस्तू हटवण्याची शक्यता आहे. वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल.\nतुला : दूरच्या प्रवासाचा विचार कराल. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. प्रेमाला चालना मिळेल.\nवृश्चिक : किरकोळ अडचण येईल. स्पष्ट बोलणे करताना वयाचा विचार करा. सौम्य शब्द वापरा.\nधनु : ताण-तणाव कमी होईल. नव्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे असे वाटेल. धंद्यात मार्ग मिळेल.\nमकर : केलेले प्रयत्न यशस्वी झाले तरी, वरिष्ठांना दुखवू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.\nकुंभ : मनावरील दडपण कमी होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. कला-क्रीडा साहित्यात चमकाल.\nमीन : प्रश्न वाढले तरी चिडचिड करू नका. मार्ग मिळेल. संयम ठेवा. मोठेपणाच्या आहारी जाऊ नका.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमागणी नसल्याने मच्छिमारांनी फेकले समुद्रात मासे\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराशीभविष्य रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर २०१९\nराशिभविष्य : शनिवार, २१ सप्टेंबर २०१९\nराशिभविष्य : शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९\nराशिभविष्य : गुरुवार, १९ सप्टेंबर २०१९\nराशिभविष्य : बुधवार, १८ सप्टेंबर २०१९\nमंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/page/3848/", "date_download": "2019-09-21T23:37:31Z", "digest": "sha1:JQ6SXV7RF3IMOBOCLU2ALMVZPQ6RII4X", "length": 7462, "nlines": 82, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "News in Marathi, मराठी बातम्या, Marathi News, ताज्या बातम्या. Live marathi news, Mumbai News, Maharashtra News | Aapla Mahanagar - My Mahanagar | Page 3848", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nम्युच्युअल फंड – पारंपरिक बँक गुंतवणुकीला पर्याय\nविदेशी गुंतवणूक वाढू लागली आणि शेअरबाजारात तेजी आली म्हणून चाकोरीबद्ध गुंतवणूक करणारेदेखील शेअर्समध्ये पैसे गुंतवू लागले. डिव्हिडंड आणि वाढते भाव असे काही प्लस पॉईंट्स...\nसंभाजी भिडे यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं\nशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे....\n‘हनिमून’ संपला आता जरा वास्तव बघूया\nआपण सगळेच समाजमाध्यमांमध्ये दिसतो तसेच असतो असंही नाही आणि दिसतो त्यापेक्षा वेगळे असतो असंही नाही ही माध्यमं समाजाचा समूह म्हणून चेहरा पुढे आणतात, त्याचबरोबर...\nमुंबईला द्यायचं नाही, ओरबाडून खायचंय\nगेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला हा सवाल आहे की, आम्ही सुरक्षित आहोत का भारतातील एका छोट्या राज्याएवढा ४० हजार कोटींपेक्षा मोठा...\nसंभाजी भिडे यांचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य\nशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धर्माचार्य सध्या कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबानी सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनी...\nजैनांच्या खांद्यावर रा. स्व. संघाची बंदूक गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला. पण म्हशी, रेडकू कापू नका, त्याचं मटण खाऊ नका, असं कुणी म्हणत सरकारला वेठीस धरत...\nपुण्यात सायकलींग करणाऱ्या भावंडांना कारने उडवले\nपुण्यातील राजगुरुनगर-भिमाशंकर रोडवर संगम गार्डन जवळ करंडे वस्ती येथे सायकलींग करणाऱ्या दोन चिमुकल्या भावडांना कारने उडवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातामध्ये...\nराणीबागेत पेंग्विनच्या घरी येणार नवा पाहुणा\nसिंहगड घाटात दरड कोसळली; रस्ता बंद\nपुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला आणि ट्रेकर्सला आकर्षित करणारा सिंहगड घाटातमध्ये दरड कोसलळी आहे. आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे सकाळपासून सिंहगड घाटातील वाहतूक ठप्प...\nभाजप सरकार ‘लिंच पुजारी’ – कपिल सिब्बल\nभाजप आणि काँग्रेसमधील वाद आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला 'बेल गाडी' म्हणत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrovision-soy-protein-lowers-cholesterol-study-suggests-19609", "date_download": "2019-09-22T00:19:26Z", "digest": "sha1:LNPBXV74PZRAIIQGZXRGUL6IES7VCX6B", "length": 15596, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrovision, Soy protein lowers cholesterol, study suggests | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया प्रथिने वगळणार\nहृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया प्रथिने वगळणार\nगुरुवार, 23 मे 2019\nअमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी आरोग्यदायी अन्नांच्या यादीतून सोया प्रथिने काढून टाकण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सोयाबीन उत्पादनासंबंधी सध्या उपलब्ध असलेल्या ४६ संशोधन चाचण्यांच्या पुनर्विश्लेषणाचा आधार त्यांनी घेतला आहे. मात्र, अनेक संशोधक या धोरणासाठी प्रशासनावर टीका करीत आहेत.\nअमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी आरोग्यदायी अन्नांच्या यादीतून सोया प्रथिने काढून टाकण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सोयाबीन उत्पादनासंबंधी सध्या उपलब्ध असलेल्या ४६ संशोधन चाचण्यांच्या पुनर्विश्लेषणाचा आधार त्यांनी घेतला आहे. मात्र, अनेक संशोधक या धोरणासाठी प्रशासनावर टीका करीत आहेत.\nटोरॅंटो येथील सेंट मायकेल हॉस्पिटलमधील संशोधनामध्ये सोया प्रथिनांची कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता कमी तरूही लक्षणीय असल्याचे मांडले होते. अशाच प्रकारे विविध ठिकाणी झालेल्या ४६ संशोधन चाचण्यांपैकी ४३ मधून मिळालेल्या माहिती आणि निष्कर्षांचे पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यातील ४१ चाचण्यांमध्ये सोया प्रथिनांचे कमी घनतेच्या लोपिप्रोटीन (एलडीएल) कोलेस्टेरॉल (हे वाईट कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते.) वरील परिणामांचा अभ्यास केला होता. रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाविषयीची माहिती या सर्व संशोधनातून मांडण्यात आली आहे.\nक्लिनिकल न्यूट्रिश��� अॅण्ड रिक्स फॅक्टर मॉडिफिकेशन सेंटरचे संचालक डॉ. डेव्हिड जेन्किन्स यांच्या संशोधनानुसार, सोया प्रथिनांमुळे एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रौढांमध्ये ३ ते ४ टक्के कमी होते. हे प्रमाण कमी वाटत असले, तरी लक्षणीय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या आहारातील अधिक संपृक्त मेद आणि कोलेस्टेरॉलयुक्त मांसाऐवजी सोया प्रथिनांचा वापर करू लागते, त्या वेळी कोलेस्टेरॉलचे प्रमाण लक्षणीय कमी होते. सध्याच्या माहिती आणि आमच्या विश्लेषणानुसार सोया प्रथिने ही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.\nअसे असूनही विविध ४६ संशोधनांतील माहिती आणि निष्कर्षानुसार अन्न आणि औषध प्रशासन सोया प्रथिने या यादीतून वगळण्याचा निर्णय घेत आहे. वास्तविक, वनस्पतीजन्य आहार हा एकूणच आरोग्यासाठी चांगला असून, लोक त्याचा वापर सुरू ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कॅनडा येथील आरोग्य विभागाने यासाठी तशा मार्गदर्शक सूचनाही प्रसारित केल्या आहेत.\nऔषध drug प्रशासन administrations हृदय आरोग्य health सोयाबीन विषय topics कॅनडा विभाग sections study\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच���या...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://aisiakshare.com/forum/3", "date_download": "2019-09-21T23:22:34Z", "digest": "sha1:HCGC2I3GQZJYZBJDDZJJAW7SDL5HWHC6", "length": 10621, "nlines": 158, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आर्थिक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nलाँग टर्म क्यापिटल गेन्स, ट्याक्स आणि अतिश्रीमंत\n५०० आणि १००० रुपयांच्या नोटा\n540 By अनुप ढेरे 2 वर्षे 2 आठवडे ago\nट्रम्प यांनी वचन पूर्ण केले: TPP हा व्यापार करार रद्द\n'गरीब' पन्नास टक्क्यांकडची संपत्ती\nBy राजेश घासकडवी 2 वर्षे 8 months ago\n५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)\nवस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) राज्यसभेत मंजूर\nBy मिलिन्द 3 वर्षे 1 month ago\nबळीराजा कर देणार का \nकेनेशियन धोरणे - तपशील, इष्ट/अनिष्ट.\nBy गब्बर सिंग 3 वर्षे 3 months ago\n40 By नगरीनिरंजन 3 वर्षे 3 months ago\nजगण्याचा हक्क, मालमत्ता, भांडवलवाद, वगैरे\nBy ३_१४ विक्षिप्त अदिती 3 वर्षे 4 months ago\n11 By ३_१४ विक्षिप���त अदिती 3 वर्षे 5 months ago\nवोडाफोनचे आयकर प्रकरण - मोदी सरकार काय करणार\nBy अरविंद कोल्हटकर 5 वर्षे 3 months ago\nBy अरविंद कोल्हटकर 5 वर्षे 8 months ago\n48 By अरविंद कोल्हटकर 3 वर्षे 8 months ago\nभारतीय पेटंट कायद्यात सुधारणा, फार्मा कंपन्या, वगैरे\nचाय पे चर्चा/ आवळ्याचे तेल देशी/ विदेशी\nBy विवेक पटाईत 4 वर्षे १ आठवडा ago\n5 By राजेश घासकडवी 4 वर्षे १ आठवडा ago\nBy अरविंद कोल्हटकर 4 वर्षे 2 months ago\nकॉस्ट पुश इन्फ्लेशन चा घोळ...\nBy गब्बर सिंग 4 वर्षे 3 months ago\nस्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं प्रमाण वाढणं इष्ट का आहे\nBy राजेश घासकडवी 4 वर्षे 3 months ago\n(शक्य असल्यास ) तातडीने मदत हवी आहे\nट्रेड डेफिसिट, आयात, निर्यात, वगैरे\nBy गब्बर सिंग 4 वर्षे 4 months ago\nरिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक\nBy नितिन थत्ते 7 वर्षे 9 months ago\nगौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )\nBy विवेक पटाईत 4 वर्षे 5 months ago\nऑक्सफॅमचा जागतिक श्रीमंतीवरचा रिपोर्ट आणि पुरोगाम्यांचे चित्त.\nनक्की किती पैसे पुरेसे\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्यूदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://nirbhidsatta.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-09-22T00:01:59Z", "digest": "sha1:LJF44WH6USNKBM4LKCIIIGWCF2T46HVI", "length": 9908, "nlines": 124, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "आरोग्य | Nirbhidsatta.com | PCMC News , Pimpari Chinchwad Live News.", "raw_content": "\nप्रगत तंत्रज्ञान आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीत शिक्षण क्षेत्राने योगदान द्यावे : लेफ्टनंट जनरल जेपीएस पन्नू\nशहर राष्ट्रवादीमधील घडामोडी वेगवान; अजित पवारांनी साधला इच्छुक उमेदवार , नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद\nआचारसंहिता लागू होताच महापौरांनी केले सरकारी वाहन जमा\nभयमुक्त व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार- संदीप बिष्णोई\nराज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी\n‘ज्युडो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nघरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात\nसत्ताधारी व प्रशासनामुळे शहरात कचरा समस्या; समाजवादी पार्टीचा आरोप\nपवना धरण 100% भरल्यानंतरच दिवसाआड पाणीकपात रद्द होणार : महापौर राहुल जाधव\nरजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्यादरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये, याकडे लक्ष ठेवायला हवे. रजोनिवृत्ती ही नैसर्गिक अवस्था असल्यामुळे त्याम...\tRead more\nमाणसाच्या आजाराचे निदान प्रत्येकवेळी व्यवस्थित केले जातेच असे नाही. आपल्याला कहितरी होत असते, पण ते काय होत आहे, त्याचे नेमके वर्णन आपल्याला करता येत नाही. किंवा वर्णन केले तरी घरच्यांना कळत...\tRead more\n|| अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत दमछाक होत नाही, खूप घाम येत नाही. त्यामुळे मग दिवसभर ताजेतवाने वाटते. एकीकडे वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे शरीरातही अनेक बदल घडत...\tRead more\nसांधेदुखी नेमकी कशामुळे हे निश्चित करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या उपचारांची नेमकी दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अलीकडे खूप जणांना सांधेदुखीचा त्रास होत असतो....\tRead more\nपावसाळ्यातील साथरोग स्वाइन फ्लू आणि डेंगू\nनिर्भीडसत्ता न्यूज – पावसाळ्याबरोबर स्वाइन फ्लू आणि डेंगी हे आजारही ये��ात. या दोन्हींमुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नसते. फक्त वेळीच काळजी घेणे आवश्यक असते. काळजी घेतली नाही तर...\tRead more\nलिंबाचे औषधी फायदे माहित आहे का\nअजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. लिंबाचे अ...\tRead more\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nनिर्भीडसत्ता न्यूज – थंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट पाण्याने अंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत. · गरम पाणी शरीरात उष्णता पैदा करतं आण...\tRead more\nबाळ शालेय वयापूर्वी मूले शारीरीक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर फार वेगाने बदल दाखवत असतात. या वयात त्यांचे मूड व भावना अतिशय गोंधळात टाकणार्या असतात. ते त्यांची मनस्थिती रडणे चिडखोरपण...\tRead more\nपिकलेलं केळं चांगलं कुस्करून घेऊन त्यामध्ये काही थेंब मध टाकून डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. आणि मग अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवून घ्या.\tRead more\nनेत्रदान : सर्वश्रेष्ठ दान\nजगात नेत्रदान हे एकमेव असे श्रेष्ठ पुण्यकर्म आहे जे आपल्या मृत्यूनंतर पूर्ण होते. भारतातील १० लाख अंध लोक ही सृष्टी पाहण्यासाठी व्याकूळ आहेत, उत्सुक आहेत. आपण त्यांच्या आर्त हाकेला प्रतिसाद...\tRead more\nमहावीर जयंती : जैन धर्माची लोकप्रिय मंदिरे\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-22T00:14:28Z", "digest": "sha1:VHIIW5HZJAFGLQOLPFSFZ232QTMWGNV7", "length": 4867, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय शर्मा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआपलं डिप्रेशन आणि संघर्षावर बनवायचाय गोविंदाला सिनेमा\nगोविंदानं मीडियाशी बोलताना बायोपिकबद्दल आपलं मत व्यक्त केलं.\nमहाराष्ट्र Feb 16, 2018\nउल्हासनगरमध्ये विषारी गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू, 11 कामगारांची प्रकृती गंभीर\nफिल्म रिव्ह्यु :'फटा पोस्टर निकाला हिरो'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहि��ाती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Nashik/lok-sabha-election-result-2019-heena-gavit-will-won-nandurbar-constituency/", "date_download": "2019-09-22T00:16:32Z", "digest": "sha1:RZOWGALAOHVECEESKRJEVNT3YYKEJRGD", "length": 5825, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " #ElectionResults2019 : हिना गावित नंदुरबारवर पताका फडकवणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Nashik › #ElectionResults2019 : हिना गावित नंदुरबारवर पताका फडकवणार\nहिना गावित नंदुरबारवर पताका फडकवणार\nनंदुरबार : पुढारी ऑनलाईन\nआज लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल असल्याने दिग्गज नेत्यांसह नागरिकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नाशिक, दिंडोरीसह धुळे, जळगाव, रावेर आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आता नंदूरबारमध्ये काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.\nनंदूरबार या लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून अॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हिना गावित आणि पाडवी यांच्यापैकी नंदूरबारचा गड कोण राखणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.\nमध्यंतरी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे याचा फटका भाजपला बसणार का हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. हिना गावित यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस लढत येथे आहे. नंदूरबारच्या गडावर कोण पताका फडकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=435&Itemid=625&limitstart=2", "date_download": "2019-09-22T00:16:36Z", "digest": "sha1:QRLOKR4JOU2PTAJ3IOKA74SSSGNAOSR7", "length": 6242, "nlines": 40, "source_domain": "saneguruji.net", "title": "क्रांती", "raw_content": "रविवार, सप्टेंबर 22, 2019\nमिनीसाठी किती खेळ, किती प्रकार सारे जग आपल्या मिनीसाठी आहे असे श्रीनिवासरावांना वाटे. मीना घोडयावर बसायला शिकली होती. तिच्यासाठी एक सुंदर घोडा घेण्यात आला होता. तिची सायकल होती. मोटार हाकायलासुध्दा ती शिकली होती. श्रीनिवासराव मिनीबरोबर कॅरम खेळत, सागरगोटे खेळत, बॅटमिंटन खेळत. मिनीबरोबर फिरायला जात. सिनेमाला जात; ते तेथे झोपी जात व मिनी त्यांना शेवटी ''उठा ना बाबा, संपला सिनेमा.'' असे म्हणत जागे करायची.\nमिनी म्हणेल तो दागिना, म्हणेल तो कपडा, म्हणेल ती वस्तू, म्हणेल ते चित्र ते आणून देत. मिनीचा शब्द म्हणजे वेदवाक्य. तेथे ते विचारसुध्दा करीत नसत. ते इतरांजवळ वादविवाद करीत, पण मिनीसमोर बुध्दी पळून जाई. विचार मावळे. मिनीजवळ ते केवळ मिनीचे होत.\nमिनी घरात शिके. तिला शिकविण्यासाठी एक वृध्द पेन्शनर येत असत. घरात नाना मतांची नाना वर्तमानपत्रे येत. नाना मासिके येत. सुंदर ग्रंथालय होते. नवीन नवीन पुस्तके घरी येत. मिनी हे चाखी, सारे प्राशी, ती आपल्या शिक्षकाजवळ वाद करी, पित्याजवळ वाद करी. परंतु श्रीनिवासराव नुसते हसत. मग मिनी चिडे व म्हणे, ''मी इतकं बोलते, परंतु तुम्ही काहीच बोलत नाही, बाबा '' ते उत्तर देत, ''मैनेला बोलू द्यावं. कोकिळेला कुहू करू द्यावं.'' मिना रागाने म्हणे, ''मी मैना नाही, कोकिळा नाही, म��� माणूस आहे. ही शेकडो वर्तमानपत्रं, ही शेकडो मतं, सत्य कोणतं, बाबा'' ते उत्तर देत, ''मैनेला बोलू द्यावं. कोकिळेला कुहू करू द्यावं.'' मिना रागाने म्हणे, ''मी मैना नाही, कोकिळा नाही, मी माणूस आहे. ही शेकडो वर्तमानपत्रं, ही शेकडो मतं, सत्य कोणतं, बाबा\n''तुला आपोआप समजेल. सत्य आपल्या हृदयाला समजत असतं. वादविवाद करणारी बुध्दी, आतील सत्याचा आवाज आवडत नाही म्हणून बाहेर भटक्या मारू इच्छिते.'' पिता म्हणे,\nपित्याचे शब्द ऐकून मिनी मुकी होई.\nएके दिवशी श्रीनिवासराव व मिनी मोटारीतून फिरावयास गेली होती. कधी कधी मिनीला अशी हुक्की येत असे. ती म्हणायची,''बाबा, मोटारीत बसावं व सारखं हिंडत राहावं असं मला वाटतं. सारं जग बघावं, त्रिभुवन धुंडाळावं.'' श्रीनिवासराव हसून म्हणावयाचे, ''त्रिभुवनात काय धुंडाळायचं'' मिनी म्हणे, ''ते मला काय माहीत'' मिनी म्हणे, ''ते मला काय माहीत सहज हिंडावं असंच वाटतं. निर्हेतुक जगत्संचार सहज हिंडावं असंच वाटतं. निर्हेतुक जगत्संचार \nत्या दिवशी एकदम पहाटे ती उठली. तिने वडिलांस उठविले. बाहेर गार वारा वाहत होता. आकाशात तारे थरथरत होते. परंतु मिनीला थंडी नाही, काही नाही.\n''बाबा, तुम्ही हे पांघरूण घ्या हं. तुम्हाला थंडी लागेल.'' मिनी म्हणाली.\n''मला आज थंडी नाही वाजत. आज माझ्या अंगात ऊब आहे. जणू उकडतं आहे.'' ती म्हणाली.\n''ताप तर नाही ना आला'' तिच्या हाताला हात लावून श्रीनिवासरावांनी विचारले.\n ताप नाही, काही नाही. बागेतील फुलांचा कसा गोड वास येतो आहे आजच असा येत आहे की रोज येतो बाबा आजच असा येत आहे की रोज येतो बाबा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-09-22T00:03:27Z", "digest": "sha1:COGANPQ5YE42C5OUV4HNG6OGJWVWGBNO", "length": 4160, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२२९ मधील मृत्यू\nइ.स. १२२९ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स ���ा अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-interview-with-m-s-swaminathan-1406416/", "date_download": "2019-09-21T23:57:00Z", "digest": "sha1:2JFOZDH2QNFY6GKKGUTYFK7XAQFOJVYJ", "length": 18677, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta interview with M S Swaminathan | शेतीसाठी शेतकऱ्यांची दुसरी पिढी उभी करण्याचे आव्हान! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nशेतीसाठी शेतकऱ्यांची दुसरी पिढी उभी करण्याचे आव्हान\nशेतीसाठी शेतकऱ्यांची दुसरी पिढी उभी करण्याचे आव्हान\nकृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे प्रतिपादन\nकृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे प्रतिपादन : ‘लोकसत्ता’ला खास मुलाखत\nआपल्या देशातील शेती व्यवसायाकडे केवळ अन्नसुरक्षेचा स्रोत म्हणून पाहिले जात नाही, तर शेती ही उपजीविकेची सुरक्षित अशी व्यवस्थाही आहे. त्यामुळे तेथे उत्पादकतेपेक्षाही आर्थिक उत्पन्नाला अधिक महत्त्व असून, शेतमालाच्या किमतीचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे करणे आवश्यक आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांची दुसरी पिढी तयार न होणे ही आजची देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी संशोधक व हरितक्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन यांनी केले.\nमुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आठव्या ‘इंडियन युथ सायन्स काँग्रेस’च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत प्रो. स्वामिनाथन यांनी भारतीय कृषी व्यवस्था, संशोधन, सरकारी धोरणे अशा विविध मुद्दय़ांवर आपली अनुभवातून साकारलेली मते मांडली.\nते म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या ही दुर्दैवी बाब आहे. शेती हे जीवन देणारे माध्यम आहे. ते जीवन संपवणारे झाले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. प्रतिकूल आर्थिक स्थिती हे यामागील मुख्य कारण आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला पोहोचतो.’’ अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकरिता जैवतंत्रज्ञानाने (बीटी)आणि वंशावळीत बदल (जीएम) करून निर्माण केलेल्या बियाण्यांच्या वापरास ज��ाबदार धरण्यात येत आहे. तसे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘‘शेतकरी आत्महत्या देशात सर्वच ठिकाणी होत आहेत. असे असताना केवळ बीटी आणि जीएम बियाण्यांचा वापर हा शेतकरी आत्महत्येशी संबंधित नसल्याचे माझे मत आहे. मात्र छोटय़ा शेतकऱ्याची नुकसान सहन करण्याची क्षमता खूपच कमी असते. बियाणे आणि तंत्रज्ञानावर त्याचे जास्त पैसे खर्च झाले तर त्यांचा धोका त्या प्रमाणात वाढतो; परंतु जीएम बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे सरसकट म्हणता येणार नाही. त्यासाठी फायदा-तोटय़ाचा प्रत्येक शेतानुसार अभ्यास होणे अपेक्षित आहे.’’\nसरकारच्या सध्याच्या कृषी धोरणांबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ‘‘नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी विकासासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. सरकारने अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असा विचार करून काही योजना आणल्या आहेत. यामध्ये मातीचे आरोग्य तपासण्याची सुविधा, एका दिवसाला जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी प्रोत्साहन, कर्जाच्या उपलब्धतेत वाढ याचबरोबर बाजारातील बदल अशा महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे; पण या सर्वात प्रमुख गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. उदाहरण म्हणजे मातीचे आरोग्य तपासण्याच्या योजनेत आपल्या देशातील मातीत जैविक पद्धतीने शेती कशी करता येईल यावर तातडीने विचार होणे गरजेचे आहे. निमशहरांमध्येही ‘एका थेंबात जास्त पिकं’ ही संकल्पना रूढ करणे आवश्यक आहे. छोटय़ा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना विशेष संरक्षण दिले पाहिजे. यासाठी किमतीचे धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचे करणे योग्य ठरणार आहे.’’\nकंत्राटी शेती पद्धतीचा कृषी क्षेत्राला फायदाच होणार आहे, अशा शब्दांत या पद्धतीचे स्वागत करतानाच डॉ. स्वामिनाथन यांनी त्याबाबतचे काही धोकेही समोर आणले. ते म्हणाले, ‘‘ही पद्धती लागू करण्यापूर्वी त्यासाठीचा कायदा तयार केला पाहिजे. त्यात शेतकरी व मालक या दोघांच्या हिताचा विचार करून तरतुदी केल्या पाहिजेत. अन्यथा ही पद्धत शेतकऱ्यांच्या छळाचे कारण होऊ शकेल. देशात ५० टक्क्यांहून शेतमजूर या महिला आहेत.\nया गटासाठी सरकारने काहीच भरीव केलेले नाही. महिला शेतकऱ्यांच्या न���वावर किसान क्रेडिट कार्ड आहेत; पण त्यांच्या नावावर जमीनच नाही, अशी अवस्था आहे. यासाठी सरकारने सहकारी तत्त्वावर शेती कशी करता येईल यासाठी विचार करणे आवश्यक आहे. आज देशासमोर कोणती मोठी समस्या आहे, तर ती म्हणजे शेतकऱ्यांची दुसरी पिढी तयार होणे. देशातील तरुणांना चांगले काम मिळावे यासाठी सरकारने कौशल्य विकास योजना आणल्या आहेत. मात्र यामध्ये तरुणांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित होण्यासाठी विशेष काहीच केले नाही. या योजनेत सरकारने तरुणांना शेतीच्या आधुनिक पद्धती, अवजारांची दुरुस्ती अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले तर तरुण शेतीकडे वळेल. यासाठी कृषी विज्ञान केंद्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच हवामानबदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांकडे सरकारचे दुर्लक्ष दिसते. या क्षेत्रात संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. मात्र तसे झाले नाही.’’\nहरितक्रांती हे उत्पादनावर आधारित एक संकल्पना आहे. मी सदाहरित क्रांतीला प्रोत्साहन देतो, जेणेकरून जैवविविधतेला धोका न पोहोचता उत्पादन वाढ होणे शक्य होईल. यासाठी जैवविविधतेच्या तत्त्वांना धरून तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार होणे आवश्यक आहे. – स्वामिनाथन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Pune/shripad-joshi-resigns-as-president-of-akhil-bharatiya-marathi-sahitya-mahamanda/", "date_download": "2019-09-21T23:22:53Z", "digest": "sha1:J3ERJP5I2ZNQLWW54SZ4JCIL77NEFQW2", "length": 6585, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Pune › श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nश्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलनात वाद निर्माण झाला आहे. हा वाद ताजा असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. श्रीपाद जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपला राजीनामा पाठविला आहे.\nश्रीपाद जोशी यांनी राजीना देण्याचे कारण सांगितलेले नाही. 'जे काय सांगायचे होते, ते सांगून झाले आहे. गेले दोन दिवस माध्यमांच्याच सेवेत असल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष काहीही काम करू शकलेले नाहीत. थकून गेले आहेत. कृपया कुणीही माझ्याशी संपर्क साधू नये,' असे जोशी यांनी माध्यमांना कळवलं आहे. यापुढे काहीही माहिती हवी असल्यास महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे विचारणा करण्यात यावी असे श्रीपाद जोशी यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, यवतमाळमध्ये ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. त्यामुळे साहित्यिकांमध्ये नाराजी पसरली आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-09-22T00:59:39Z", "digest": "sha1:FIZPFDKOPUGZPKE2FGN4LCXW4V2YEP4W", "length": 1730, "nlines": 12, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उदारमतवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nउदारमतवाद हे स्वातंत्र्य आणि समता ह्यांवर आधारित एक राजकीय तत्त्वज्ञान किंवा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. उदारमतवादी लोक ह्या तत्त्वाचा आपापल्या आकलनशक्तीनुसार अनेकविध दृष्टीकोन बाळगतात, पण सर्वसामान्यपणे ते मुक्त आणि प्रामाणिक निवडणूका, नागरी अधिकार, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, मुक्त व्यापार, आणि खाजगी मालमत्ता ह्यांसारख्या विचारांचे समर्थन करतात.\nLast edited on ४ डिसेंबर २०१८, at १३:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-camps-sinnar-taluka-1094-were-admitted-19583", "date_download": "2019-09-22T00:13:12Z", "digest": "sha1:KCCOW6W3SLFEBTNOYLGIBJPKVERGRHI7", "length": 16382, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, In the camps of Sinnar taluka, 1094 were admitted | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४ जनावरे दाखल\nसिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४ जनावरे दाखल\nबुधवार, 22 मे 2019\nनाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून चारा छावण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर तग धरून होती. अखेर जिल्हा प्रशासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. सिन्नर तालुक्यात तीन ठिकाणी छावण्या सुरू झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी १०९४ जनावरे या ठिकाणी दाखल केली आहेत.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून चारा छावण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर तग धरून होती. अखेर जिल्हा प्रशासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. सिन्नर तालुक्यात तीन ठिकाणी छावण्या सुरू झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी १०९४ जनावरे या ठिकाणी दाखल केली आहेत.\nसिन्नर तालुक्याच्या विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करावी लागत होती. शेतकऱ्यांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली होती. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील पहिली चारा छावणी ग्रामविकास फाउंडेशनने ६ हेक्टर जागेत गुळवंच येथे सुरू केली आहे. या छावणीत पहिल्या दिवशी ७० पेक्षा अधिक लहान व मोठी जनावरे दाखल झाली होती. यानंतर जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी गुळवंच येथील चारा छावणी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली होती. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.\nदरम्यान तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी चारा छावणीस भेट देऊन जनावरांची काळजी घेण्याच्या सूचना छावणी सुरू केलेल्या संस्थांना व शेतकऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील दुसरी चारा छावणी आडवाडी येथे सुरू असून, तालुक्यातील तिसरी छावणी खाप राळे येथे मंजूर झाली आहे. तिसरी छावणी सुद्धा लवकरच सुरू होणार आहे.\nया छावण्यांमध्ये स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनी गायी, बैल यांसह लहान जनावरे दाखल केली आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, ऊस असा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nपशुसंवर्धन विभागाचे विशेष लक्ष\nजनावरांच्या उपचारासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय पथक प्रत्येक छावणीसाठी स्थापन करण्यात आले आहे. काही गरज भासल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करण्याबाबतही सूचना करण्यात आलेल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यक दैनंदिन पाहणी, लसीकरण यांसह संसर्गजन्य रोग उदभवू नये, यासाठी विशेष लक्ष देणार आहेत. जनावरांचा देण्यात येणारा चारा गुणवत्तेचा आहे ���ी नाही याबाबत वेळोवेळी तपासण्या करण्यात येणार आहे.\nसुरू झालेल्या एकूण चारा छावण्या २\nनाशिक चारा छावण्या प्रशासन सिन्नर ग्रामविकास आमदार राजाभाऊ वाजे विभाग पशुवैद्यकीय लसीकरण\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nनागपूर विभागात तीन गावे लष्कर��� अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-varhad-existing-mps-have-opportunity-again-19666", "date_download": "2019-09-22T00:15:24Z", "digest": "sha1:245ZQM54H566SNK6HLNZI2BD4GZGUKFF", "length": 18054, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, In Varhad, the existing MPs have the opportunity again | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी\nवऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी\nशनिवार, 25 मे 2019\nअकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता.२३) वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीचे विद्यमान खासदार विजयी झाले. अकोल्यात संजय धोत्रे(भाजप), बुलडाण्यामध्ये प्रतापराव जाधव (शिवसेना) आणि वाशीम-यवतमाळ मतदार संघात भावना गवळी (शिवसेना)विजयी झाल्या. विशेष म्हणजे तिनही खासदारांनी लाखावर मताधिक्य मिळवीत हे विजय साकारले.\nअकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता.२३) वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीचे विद्यमान खासदार विजयी झाले. अकोल्यात संजय धोत्रे(भाजप), बुलडाण्यामध्ये प्रतापराव जाधव (शिवसेना) आणि वाशीम-यवतमाळ मतदार संघात भावना गवळी (शिवसेना)विजयी झाल्या. विशेष म्हणजे तिनही खासदारांनी लाखावर मताधिक्य मिळवीत हे विजय साकारले.\nभावना गवळी पाचव्यांदा लोकसभेत\nवाशीम : वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सलग पाचवा विजय मिळवला. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना त्यांनी धोबीपछाड दिली. ही लोकसभा निवडणूक या मतदारसं��ात शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. सुरवातीपासून मतदारांच्या मनात नेमके काय दडले आहे याचा अंदाज घेताना राजकीय विश्लेषकांची दमछाक झाली. विजयाचा गुलाल कोण उधळणार याची मतदानापासून उत्सुकता लागलेली होती. गुरुवारी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून शिवसेना उमेदवार सातत्याने आघाडीवर राहिल्या. रात्री उशिरा ही मतमोजणी संपली. मोजणी अखेर भावना गवळी यांना पाच लाख ४२ हजार ९८ मते मिळाल्याचे जाहीर करीत विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर माणिकराव ठाकरे यांना चार लाख २४ हजार १५९ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये तब्बल एक लाख १७ हजार ९३९ मतांचा फरक होता. गवळी यांना हे मताधिक्य पाचव्यांदा लोकसभेत घेऊन गेले.\nसंजय धोत्रे यांचा चौकार\nअकोला ः या लोकसभा मतदारसंघात अपेक्षित असलेला निकाल गुरुवारी आला. सुरवातीपासून येथे धोत्रे यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात होती. जातीय समिकरणे, त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उत्सुकता होती ती केवळ किती मताधिक्य संजय धोत्रे मिळवतात याची. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत अखेर धोत्रे यांना पाच लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख ५४ हजार ३७०, बहुजन वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. धोत्रे यांनी सुमारे पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला.\nप्रतापराव जाधवांची बुलडाण्यात हॅटट्रिक\nबुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी ५,२१,९७७ मते मिळवून एकहाती विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३,८८,६९० मते प्राप्त झाली. प्रतापराव जाधव यांना त्यांच्यापेक्षा १ लाख ३३ हजार २८७ अधिक मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले.\nही निवडणूक १८ एप्रिलला पार पडली. त्यात जिल्ह्यातील १७ लाख ५८ हजार ९४३ मतदारांपैकी ११ लाख १७ हजार ४८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारसंघात सुरवातीपासून विविध तर्कवितर्क लावले जात होते. विजयाबाबत दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेरीस प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा विजयावर शिक्कामोर्तब ���ेले. सलग तिसऱ्यांदा ते लोकसभेत पोचले आहेत.\nलोकसभा भाजप खासदार वाशीम यवतमाळ वन विजय लोकसभा मतदारसंघ माणिकराव ठाकरे निवडणूक काँग्रेस प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्��ा...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/donald-trump/", "date_download": "2019-09-21T23:19:53Z", "digest": "sha1:SO6BFEU26E5EGXHF5VCRXT5RHWFYE3IM", "length": 12477, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "donald trump Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअमेझॉनचा मालक म्हणतोय, “कंपनी पाच वर्षात संपणार आहे\nतसं होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी हा मार्ग अवलंबला असेल. कारण अपयश मिळतंय म्हटलं की, माणूस परत जोमाने कामाला लागतो हे खरंच आहे.\nइमारतीत गेला आणि बाहेर आलाच नाही: सौदीच्या पत्रकाराच्या हत्येचे भयानक रहस्य\nही नक्कीच एका अराजकाची गंभीर नांदी आहे असे मानायला हरकत नाही.\nया मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे भारताच्या अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरू शकते\nथेंबे थेंबे तळे साचे या युक्तीप्रमाणे ५ अब्ज डॉलर सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरू शकतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nअमेरिकेसारखा प्रगत देश देखील त्यांच्या काम करण्यावर बंधन घालेल, हे समजणे तेथील स्त्रियांसाठी थोडे कठीण आहे.\nअणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सध्या अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमधील\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\nभारतीय इंजिनियरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या : ट्रम्प प्रणित कट्टरवादाचा परिणाम\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आमच्या देशातून चालते व्हा असे ओरडत तो त्यांच्यासमोर\nट्रम्प चं “अमेरिकन स्वदेशी” भारताच्या फायद्याचं कसं\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेस���ुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सध्या चालू असलेल्या जागतिक राजकारणात अमेरिकेतील घडामोडी महत्वाच्या\nसौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आयसिसच्या नावाने कंठशोष करत करत सत्तेवर आलेल्या डोनाल्ड\nतथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी असे स्वतःला समजणारे जगभरातील बुद्धीवादी लोक/विचारवंत\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचं पहिलंवहिलं भाषण\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आज जानेवारी २०, २०१७ रोजी डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा अमेरिकेचे\nBusiness बीट्स मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nविशेष म्हणजे या प्लेनमध्ये खास गेस्टरूम देखील आहे. मास्टर बेडरुममध्ये तर चक्क किंग साईजचा बेड बसवण्यात आला आहे.\nडोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === शेवटी ट्रम्प जिंकले. जगभरातील अंदाज, दावे खोटे ठरवत\nसाला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा गाडा आता\n“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर कसा करावा\nसूर्यावर पाणी अस्तित्वात आहे, ही बातमी म्हणजे अफवा आहे का\nजाणून घ्या ब्लाइंड क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा किती वेगळं आहे\nउन्हाळ्यात बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा या काही सोप्या टिप्स…\n३१ डिसेंबर साजरे करण्याच्या ह्या कल्पना अगदी बोअरिंग माणसाला सुद्धा उत्साहित करतील\nकेरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील\nकुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील १० भन्नाट सण\nजगभरात नाश्ता म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या कॉर्न फ्लेक्सच्या जन्माची कथा आवर्जून वाचावी अशी आहे\n“स्त्रीची छाती कशी तपासावी बरे” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/america-agrees-to-take-action-against-dawood-ibrahim/26660/", "date_download": "2019-09-22T00:10:51Z", "digest": "sha1:35CBL2PCY5IC5KX4XEWLSXKQ77HMRMT5", "length": 8370, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "America-agrees-to-take-action-against-dawood-ibrahim", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश दाऊदला पकडायला अमेरिका मदत करणार\nदाऊदला पकडायला अमेरिका मदत करणार\nकुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक भारताला मदत करण्याचे अमेरिकेने कबूल केले आहे.\nकुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक भारताला मदत करण्याचे अमेरिकेने कबूल केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊदला पकडण्यासाठी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबविण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेला सोबत घेऊन भारत पाकिस्तानात कदाचित सर्जिकल स्ट्राईक करू शकतो.\nदाऊद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड अतिरेकी आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड आहे. तसेच पाकिस्तानात असलेला दाऊद अतिरेक्यांच्या संघटनांना फंडींग करतो, असाही त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे 2003 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दाऊदला पकडल्यास दहशतवाद्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार हे निश्चित आहे. त्यामुळे अमेरिकेने दाऊदवर 25 लाख डॉलर्सचे बक्षीसही लावले आहे. इतकेच नव्हेतर भारत आणि अमेरिकेने संयुक्तरित्या दाऊदच्या मालमत्तेविरोधात अभियान चालवले आहे. त्यामुळे युएई आणि ब्रिटनमधील त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. दाऊद हा आता भारत आणि अमेरिका या दोघांचाही शत्रू आहे. त्यामुळे दाऊद लवकरच पकडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअंकुश-स्वप्निल नाही तर ‘हा’ कलाकार ठरला ‘लकी’\nअॅट्रोसिटी कायद्यातील बदलाचा सुप्रिम कोर्ट अभ्यास करणार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nAssembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल\nमहाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार\nमॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण\n…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’\nकाय आहे कार्पोरेट टॅक्स तो का कमी केला\n‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2", "date_download": "2019-09-22T00:23:43Z", "digest": "sha1:6Z3C7ORIY3HFHQJN64UTBL4ELJ6ZFTJB", "length": 7101, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोरिक आम्ल - विकिपीडिया", "raw_content": "\nसीएएस क्रमांक 10043-35-3 Y\nजीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १\nरेणुवस्तुमान ६१.८३ g mol−1\nगोठणबिंदू १७०.९ °से (३३९.६ °फॅ; ४४४.० के)\nउत्कलनबिंदू ३०० °से (५७२ °फॅ; ५७३ के)\nविद्राव्यता (पाण्यामध्ये) 2.52 g/100 mL (0 °C)\nविद्राव्यता इतर द्रावके निम्न अल्कोहोलमध्ये विद्राव्य\nपायरिडाइनमध्ये काही प्रमाणात विद्राव्य\nआम्लता (pKa) ९.२४, १२.४, १३.३\nईयू वर्गीकरण Harmful (Xn)\nभडका उडण्याचा बिंदू Non-flammable\nसंबंधित संयुगे Boron trioxide\nरसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)\nबोरिक आम्ल हे कीटकनाशक, अग्निरोधक व न्यूट्रॉनशोषक म्हणून वापरले जाणारे एक दुर्बल आम्ल असून त्याचे रासायनिक सूत्र H3BO3 आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१५ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://starmarathi.me/purushottam-marathi-movie-poster/", "date_download": "2019-09-21T23:44:26Z", "digest": "sha1:26GQCYWQJXNESE525F35F3FTNQWIMEZQ", "length": 7524, "nlines": 112, "source_domain": "starmarathi.me", "title": "अमरापूरकर मायलेकींचा ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला ! – STAR MARATHI", "raw_content": "\nअमरापूरकर मायलेकींचा ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला \nअमरापूरकर मायलेकींचा ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला \nदिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे.\nसमाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिका-याची गोष्ट सांगणा-या या सिनेमाची निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली आहे. ‘पुरुषोत्तम’ या सिनेमाचे नुकतेच सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्टर लाँच करण्यात आले.\nया सिनेमात नंदु माधव यांची प्रमुख भूमिका असून, किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवार हे कलाकार देखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nसुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या शुभहस्ते रंगला एक होतं पाणी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा \n‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ होणार ‘झी टॉकीज’वर \nआर्थिक परिस्थितीपुढे हतबल झालेल्या MBBS विद्यार्थ्याला पंकजा मुंडेंची मदत \nराजकीय पार्श्वभूमीवर संजय दत्तचा नवा चित्रपट, ट्रेलर झाला लॉन्च \nफिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी करतीये पुन्हा कमबॅक \nरणबीर आलियाच होणार शुभमंगल \nआपल्या बाळावर शिवसंस्कार �...\nबाळाच्या काळजीने रायगडाचा कडा खाली उ�\nशहिदांसाठी भारत की वीरच्य...\nजम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्��्यात\nपल्लवी बद्दल काय लिहावं का...\nपल्लवी, खूप कमी वेळा होतं असं पण काय लि�\nहि छोटीशी मुलगी काढणार ११ �...\nभन्नाट इच्छा शक्ती आणि लहानपणापासून �\nअमित ठाकरेंच्या लग्नाला द�...\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी �\n४ महिन्यात “तुळसी” मिळ�...\nकमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायद्य�\nमित्रांनो आपल्या देशातील बहुतांश जनत\nस्वतःचा जीव धोक्यात घालून ...\nमित्रांनो शिवशाही आणि अपघात आता हे सम�\n९ वर्षांपूर्वी लावलेली चं�...\nचंदनाची शेती ही अतिशय दुर्मिळ प्रकार�\nलागोपाठ ७ दिवस रात्री झोपण...\nथंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवड�\nतुमच्या कडे काही लेख असतील तर आम्हाला पाठवा तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू Starmarathi1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/uidai/", "date_download": "2019-09-21T23:27:01Z", "digest": "sha1:CVU7ZWZP6GEFNTOF32ANQIDZSQVVT5LK", "length": 4834, "nlines": 57, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "UIDAI Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\nप्रत्येक गोष्टीसाठी नागिरकांना ओळखपत्रांची एक मोठ्ठी यादी घेऊन फिरावं लागायचं.\nतुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का “असं” तपासून बघू शकता\nआपण आपल्या आधार कार्ड नंबर विषयी अधिक सतर्क राहायला हवं.\nतुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का\nफक्त ५०० रुपये देऊन देशभरातील कोट्यावधी लोकांच्या आधारकार्डची माहिती मिळवली जाऊ शकते.\nया समाजातील लोक आपल्या संपूर्ण शरीरावर लिहितात प्रभू रामाचे नाव, पण का\n जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका\nदगडाचीच मूर्ती बनते आणि दगडाचीच पायरीही बनते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १४\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\nशेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी\nपेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय\nएका सामान्य स्त्रीचा मुंबईची ‘गॉडमदर’ होण्यापर्यंतचा प्रवास\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\nनट-नट्यांच्या मागे नाचणाऱ्या “बॅकग्राऊंड डान्सर्स” च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे\nआता स्क्रिन वर अडल्ट व्हिडीओच्या ऐवजी भजन सुरू होणार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेस��ुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/Increased-sugar-valuation-But-pick-up-by-5-percent-less/", "date_download": "2019-09-21T23:22:12Z", "digest": "sha1:72PI6V3U5A5M5ILII63TYCYXLZLTXULI", "length": 7658, "nlines": 44, "source_domain": "pudhari.news", "title": " मूल्यांकन वाढवले; उचल घटवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Kolhapur › मूल्यांकन वाढवले; उचल घटवली\nमूल्यांकन वाढवले; उचल घटवली\nकोल्हापूर : निवास चौगले\nराज्य बँकेने साखर मूल्यांकनात वाढ केली; पण त्याचवेळी त्यावर दिली जाणारी उचल पाच टक्क्यांनी कमी केली. मूल्यांकन वाढूनही कारखान्यांना मात्र प्रतिक्विंटल 65 रुपये कमीच मिळणार आहेत.\nसाखरेचे मूल्यांकन राज्य बँक ठरवते व त्यावर उचल किती द्यायची, याचाही निर्णय हीच बँक घेते. त्यानुसार साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करणार्या कारखान्यांनाही कर्जपुरवठा करावा लागतो. गेल्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर चांगले होते, त्या तुलनेत दिली जाणारी उचलही चांगली होती. साखरेचे दर कोसळले, तसे राज्य बँकेने मूल्यांकन कमी केले. त्यामुळे कारखान्यांनी एफआरपी अधिक 200 रुपये या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे तर नाहीच; पण एकरकमी एफआरपीही दिली नाही. बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन 2,500 रुपये याप्रमाणेच ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा केले. अजूनही राज्यात एफआरपीपोटी 536 कोटी रुपये कारखान्यांकडून देय आहेत.\nजून 2018 मध्ये केंद्र सरकारने या उद्योगाला दिलासा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेतले. त्यात साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 2,900 रुपये निश्चित करण्यात आला. या दरापेक्षा कमी दराने साखर विक्री व खरेदी गुन्हा ठरवण्यात आला. त्याचा चांगला परिणाम साखर दरावर झाला. आज बाजारातील साखरेचे दर प्रतिक्विंटल 3,450 ते 3,500 रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळेच राज्य बँकेने साखरेवर दिल्या जाणार्या उचलीत प्रतिक्विंटल 100 रुपयांची वाढ करून हा दर प्रतिक्विंटल 3,100 रुपये केला.\nमूल्यांकनात 31 ऑगस्ट रोजी वाढ केली, त्याच दिवशी या मूल्यांकनावर दिल्या जाणार्या उचलीत मात्र कपात केली. मूल्यांकन वाढण्यापूर्वी उचल 90 टक्के दिली जात होती, आता ती 85 टक्के मिळणार आहे. मूल्यांकन वाढले असले, तरी कारखान्यांना मात्र 3,000 हजार मूल्यांकन असताना जी उचल मिळत होती, त्यापेक्षा प्रतिक्विंटल 65 रुपये कमीच मिळणार आहेत. परिणामी, कारखान्यांना उर्वरित एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=6618", "date_download": "2019-09-21T23:22:48Z", "digest": "sha1:HLN6TQCFMAUONUTM3C6Y67B5YULZG2LK", "length": 18161, "nlines": 131, "source_domain": "rajtantra.com", "title": "शांती रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू! -सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » शांती रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू -सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे\nशांती रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू -सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे\nराजतंत्र मीडिया/बोईसर दि. 4 : आदिवासी भागात काम करणार्या पंचतत्व सेवा संस्था संचलित शांती-रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या शाळेतील सर्व 754 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मिठाई वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, आमदार रविंद्र फाटक, आमदार अमित घोडा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्��क्षा ज्योती ठाकरे, कोकण विभाग पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, परोपकार संस्थेचे अध्यक्ष शंकर केजरीवाल उपस्थित होते.\nविक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथे सुरु करण्यात आलेल्या या शाळेतील सर्व 754 विद्यार्थ्यांना यावेळी मोफत गणवेश वाटप करण्यात आले. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या विमाकवचाचे ना. शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. याचवेळी रोटरी क्लब ऑफ बाँबे वेस्ट या संस्थेने बांधून दिलेल्या शौचालयाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार गावित यांनी शाळेसाठी आपल्या खासदार निधीतून 10 लाख रुपये तर आमदार रविंद्र फाटक यांनीही आमदार निधीतून 10 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य जाहीर केले.\nआपल्या अध्यक्षीय भाषणातून राऊळ यांनी शाळा चालविण्यास सहाय्य करणार्या सर्व देणगीदारांचे आभार मानले तसेच शाळेस मान्यता मिळवून देण्यास सहाय्य करणार्या ना. शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुन भविष्यात शाळेला अनुदान प्राप्त व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ख्रिस्ती मिशनऱ्या लोकांच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतरे घडवून आणत असून त्याला आळा घालायचा असेल तर आदिवासी भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी दानशूर लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन राऊळ यांनी केले.\nउपस्थित मान्यवरांनी प्रभाकर राऊळ यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला व त्यांना सर्वतोपरी सहाय्य देण्याची ग्वाही दिली.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: सापने गावात डेंग्यूची साथ, पालकमंत्र्यांच्या भेटीने आरोग्ययंत्रणेला गती\nNext: जिल्ह्यातील 14 शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्���्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nपालघर लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त प्रभावी मुद्दा कुठला असेल\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-launch-schem-soon-farm-compound-nagpur-maharashtra-20243", "date_download": "2019-09-22T00:19:41Z", "digest": "sha1:GOSIIKDENJT6ZPGBYK355ZA5XBKLXRLJ", "length": 13859, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, launch a schem soon for farm compound, nagpur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेत कुंपणाकरिता लवकरच अनुदान योजना\nशेत कुंपणाकरिता लवकरच अनुदान योजना\nबुधवार, 12 जून 2019\nवन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कुंपणाकरिता वैयक्तिक अनुदानाची योजना हवी, अशी मागणी आहे. त्या मागणीचा सकारात्मक विचार केला जात असून, या संदर्भातील निर्णय लवकरच होईल.\n- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री.\nनागपूर ः वन्यप्राण्यांकडून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच वैयक्तिक शेतीकुंपणाकरिता अनुदानाची योजना राबविणार आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.\nवन परिक्षेत्रालगत असलेल्या गावाशिवाराच्या संरक्षणाकरिता वन विभागाने ९० टक्के अनुदानावर कुंपणाची योजना राबविली आहे. उर्वरित दहा टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला भरावा लागलो. या योजनांचा लाभ अनेक गावांनी घेतल्याचे सांगण्यात आले. गावाकरिता सामूहिक स्तरावर असलेल्या या योजनेसोबतच कुंपणाकरिता वैयक्तिक अनुदानाची योजना असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. राज्यभरातील शेतकरी या समस्येने त्रस्त आहेत.\nवन क्षेत्रात वाढता मानवी हस्तक्षेप, त्यासोबतच चारा, पाण्याची टंचाई या कारणांमुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. परंतु कुंपणावर मोठा खर्च होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना हा पर्याय अवलंबिणे शक्य होत नाही. त्या पार्श्वभूमीवर अनुदानावर कुंपणाकरिता तरतूद व्हावी, अशी मागणी होत होती. राज्य सरकारकडून या पर्यायावर सकारात्मक विचार होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.\nवन सुधीर मुनगंटीवार नागपूर सरकार शेती\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये क���ंदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ��भियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/enforcement-directorate/videos/", "date_download": "2019-09-22T00:56:06Z", "digest": "sha1:BJR27AGGUB25MS6VFMEN5YP3JF3V73YG", "length": 23352, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Enforcement Directorate Videos| Latest Enforcement Directorate Videos Online | Popular & Viral Video Clips of अंमलबजावणी संचालनालय | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घ���श्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nराज ठाकरेंचे कुटुंबीय हॉटेलमधून बाहेर, ईडी चौकशी अद्याप सुरूच\nBy ऑनला���न लोकमत | Follow\nराज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू आहे. ... Read More\nRaj ThackerayMumbaiEnforcement DirectoratePoliceMNSराज ठाकरेमुंबईअंमलबजावणी संचालनालयपोलिसमनसे\nभाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज ठाकरे यांचे चुलत भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे, याबद्दल उत्सुकता होती. ... Read More\nRaj ThackerayEnforcement DirectorateShiv Senaराज ठाकरेअंमलबजावणी संचालनालयशिवसेना\n'रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीचा परिणाम नाही, मी माझे काम करतेय'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. प्रियंका या सुरुवातीला 2 दिवस वड्रांसोबत होत्या. ... Read More\nPriyanka Gandhirobert vadraEnforcement Directorateप्रियंका गांधीरॉबर्ट वाड्राअंमलबजावणी संचालनालय\nअखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगला जमीनदोस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअखेर आज रायगड कलेक्टरेटकडून दुपारी ३. ३० वाजल्यापासून बंगल्यावर कारवाई करण्यात आली. ... Read More\nNirav ModicollectorEnforcement Directorateनीरव मोदीजिल्हाधिकारीअंमलबजावणी संचालनालय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/35.164.173.194", "date_download": "2019-09-21T23:39:27Z", "digest": "sha1:NKUTSNHUUJQNFBCLBIDCQCHUSL62TVO4", "length": 7346, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 35.164.173.194", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह लिनक्स डेस्कटॉप, Linux (64) वर चालत आहे, लिनक्स फाउंडेशनद्वारे तयार केले आहे. वापरलेला ब्राउझर आहे हेडलेस क्रोम आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 35.164.173.194 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 35.164.173.194 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 35.164.173.194 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 35.164.173.194 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-cabinet-expansion-friday-mumbai-maharashtra-20241", "date_download": "2019-09-22T00:15:19Z", "digest": "sha1:25DXJ3PB4J636LKRWPVUJRWRAAZ6DPRE", "length": 13916, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, state cabinet expansion on Friday, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार\nराज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार\nबुधवार, 12 जून 2019\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, मुहूर्त ठरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या शुक्रवारी (ता. १४) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी चर्चा आहे.\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, मुहूर्त ठरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या शुक्रवारी (ता. १४) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी चर्चा आहे.\nमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेना आणि मित्रपक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूतोवाच मुनगंटीवार यांनी केले होते.\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते-पाटील, कालिदास कोळंबकर आदी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागते याची आता उत्सुकता लागली आहे. भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सहा ते सातजणांचा शपथविधी होईल अशी चर्चा आहे. यात शिवसेनेला अजून एखादे मंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जाते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार विधानसभा अधिवेशन राधाकृष्ण विखे-पाटील अब्दुल सत्तार कालिदास कोळंबकर मंत्रिमंडळ भाजप राधाकृष्ण विखे पाटील\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...\nकर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nमराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...\n`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...\nसांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...\nकापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...\nपहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...\nपुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...\nमालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...\nपुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...\nछावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...\nआघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...\nनगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसाताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्...\nविधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...\nवि��ानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0-2/", "date_download": "2019-09-21T23:20:44Z", "digest": "sha1:AC6WBKW4MNSEF3ZWIITENPFPTI6YIM5X", "length": 21097, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टीका नकोय विकास खरा, काम करणारा खासदारच बरा | Dainik Prabhat", "raw_content": "\nटीका नकोय विकास खरा, काम करणारा खासदारच बरा\nपुणे – निवडणुका येतात अन् जातात. निवडणुकांवेळी अनेकजण जाहीरनामे सादर करतात, केलेल्या विकासाचे कोणी गोडवे गातात तर अनेकदा उमेदवार आपण काय केले अथवा करणार यापेक्षा विरोधी उमेदवाराने काय केले नाही, जे केले ते कसे चुकीचे आहे, असे पटवून देताना पाहायला मिळतात; मात्र कोणावरही टीकाटिपण्णी करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास कोणी केला, कोण करू शकेल याला नेत्यांनी महत्त्व द्यायला हवे, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदार व नागरिकांना आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयेणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिरूर मतदारसंघापुरता आढावा घ्यायचा म्हटला, तर या मतदारसंघात अनेक विकासकामे झालीत, अनेक प्रगतीपथावर आहेत, काहींना अपेक्षित यश मिळालं नाही. झालेल्या पंचवार्षिक काळात प्रामुख्याने बैलगाडा शर्यत, खेड विमानतळ, खेड-सिन्नर महामार्ग चौपदरीकरण आणि पुणे-नाशिक रेल्वे या मुद्द्यांवरच विरोधकांनी विद्यमान खासदारांना टार्गेट केले आहे. त्याला उत्तरे देता देता खासदारांचाही तेवढाच घाम गळतोय हे नक्की. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार विलास लांडे यांचे परिवर्तनवादी फ्लेक्स मतदारसंघात सर्वत्रच झळकत असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापू लागले आहे. विलास लांडे यांनी जनतेचया मनातील प्रश्नांना हात घातला आहे. “शिरूर-नगर रस्त्यावर ट्रॅफिक जाम, कुठे गेले पैसे कुठे केलं काम’, “पुणे-नाशिक रेल्वे धावणार तरी कधी, प्रवाशांची असुविधा थांबणार तरी कधी’, “पुणे-नाशिक रेल्वे धावणार तरी कधी, प्रवाशांची असुविधा थांबणार तरी कधी’, “सरकारची मानसिकता किती खुजी, बेरोजगारांना म्हणता तळता का भजी’, “सरकारची मानसिकता किती खुजी, बेरोजगारांना म्हणता तळता का भजी’, “पुणे-नाशिक रस्त्यावर कायमची कोंडी, पुन्हा मत मागणार कोणत्या तोंडी’, “पुणे-नाशिक रस्त्यावर कायमची कोंडी, पुन्हा मत मागणार कोणत्या तोंडी’ हे आणि अशा अनेक विषयांवर लावलेले त्यांचे परिवर्तनवादी फ्लेक्स सर्वसामान्यांचे, जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आज मतदारसंघाचा आढावा घेतला असता, त्यांनी विचारलेले प्रश्न हे वास्तवातले आहेत. या प्रश्नांवरच विद्यमान खासदारांना विरोधी उमेदवाराला तोंड द्यावे लागणार आहे.\nपुणे-शिरूर रस्त्यावर होणारी कोंडी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना येथील आमदार बाबूराव पाचर्णे यांनी ही कोंडी सोडविण्यासाठी सुमारे 200 कोटींचा निधी दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली. यावर कडी करीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याचे सांगत सुमारे दोन हजार कोटींचा निधी आणल्याचे सांगितले. (त्यावेळी भाजप-सेनेमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य होते.) निधी कोणाचा यापेक्षा समस्या सुटतेय हे इथे महत्त्वाचे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिक, मतदार, वाहनचालक अन् प्रवाशांना आहे. एकंदरीत कोण कोणावर टीका करतेय यापेक्षा आम्ही विकास करणाऱ्या व दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार, अशीच भूमिका या निवडणुकीत जनतेची असणार आहे.\nविमानतळ विषयावर उठले रान\nखेड विमानतळाचा प्रश्न 2009, 2014 व यावेळीही 2019च्या निवडणुकीत ऐरणीवर असणार आहे. मागील दोन निवडणुकांत विमानतळाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध, त्याला खासदार आढळरावांनी दिलेला पाठींबा याविषयी अनेकांत (मतदारांसह) मतैक्य नव्हते. कोये-पाईट, कहू-कोयाळी, खेड सेझसह चार जागांचा सर्व्हे झाला. मात्र हाती काहीच लागले नाही. येथील जागा भौगोलिकदृष्ट्या योग्य नसल्याचा अहवाल एअरपोर्ट अॅथोरिटीला मिळाला असला तरी हे विमानतळ आढळरावांनीच घालवले, हे आयते कोलीत विरोधकांच्या हाती लागले. याला खासदारांनी अनेक सभांमधून, पुरावे दाखवून हे विमानतळ आपल्यामुळे नव्हे; तर सकारात्मक अहवाल नसल्याने गेले हे पटवून देताना नाकीनऊ येत आहे���. अगदी परवा-परवा तर जुन्नर तालुक्यातील ओझरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतही त्यांनी ही सल बोलून दाखवली. त्यांना मुख्यमंत्र्यांनीही साथ देत हे विमानतळ आढळरावांच्या विरोधामुळे नव्हे; तर चुकीची जागा असल्याने गेले असल्याचे सांगितले.\nखेड-सिन्नर महामार्ग चौपदरी व्हावा यासाठी खरे तर खासदार आढळराव पाटील यांनी फार मेहनत घेतली. यामध्ये 138 किलोमीटरपैकी 109 किलोमीटरचे काम पूर्ण झाले; परंतु दुर्दैव असे की, काम अंतिम टप्प्यात असताना नेमका शिरूर लोकसभा मतदारसंघात 29 किलोमीटरचा टप्पा अपूर्ण राहिला. खरे तर याच पट्ट्यात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या टप्प्यात बाह्यवळणांपैकी खेड, मंचर, कळंब, नारायणगाव व आळेफाटा ही कामे रखडली आहेत. तर खेड घाटाचेही काम प्रलंबित आहे. या कामांचा ठेकेदार संबंधित काम करण्यास अयशस्वी ठरला; शज्ञ) त्याला खासदार आढळराव पाटील हेच कारणीभूत आहेत, अशी आवई विरोधक उठवत आहेत. यावर खासदारांनी लोकसभेत आवाज उठवत भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतिन गडकरी यांचयकडे पाठपुरावा करीत या कामांसाठी लवकरच स्वतंत्र निविदा काढत हा कामे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nहायस्पीड रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार\nखेड विमानतळ गेले म्हणून काय झाले पुरंदर विमानतळाचे टेकऑफ होण्याआधी पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे धावणार. हा प्रवास दोन तासांत शक्य होणार, अशी घोषणाच खासदार आढळराव पाटील यांनी केली आहे. 2022पर्यंत रेल्वे ट्रॅकवर आलेली असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हा शब्द खरे करून दाखण्याची जबाबदारीही आता त्यांचीच आहे. याचे कारण म्हणजे पुणे-नाशिक रेल्वे होणार, हे आताची पीढि लहान असल्यापासून ऐकत आहे. “आपल्या हयातीत रेल्वे धावली म्हणजे झालं’, असं उपरोधिकपणे बोलायलाही ही पीढि विसरत नाही. या रेल्वे मार्गाचा अनेकदा सर्वे झाला. आधी तळेगाव दाभाडेमार्गे, नंतर देहुरोडमार्गे व आता हडपसर-वाघोली मार्गे रेल्वे होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या प्रकल्पालाही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहेच. हा विरोध मोडून काढत, समजावून सांगत प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा परिसरातील जनतेला आहे.\nईशान्य-पूर्व भारतासाठी थेट ‘कनेक्टिव्हिटी’ द्या\nविधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार : डॉ. भारत पाटणकर\nकराड विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित\nखेडमध्ये पुन्हा विमानतळ आणण्याचा प्रयत्न\nहायस्पीड रेल्वेसाठी कंपन्यांनी गुंतवणूक करावी – आढळराव पाटील\nरालोआ पहिल्या शंभर दिवसांतच प्रभाव दाखविणार\nNDAच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट\n… मी शांत होतो … पण घबराट नव्हतो \nतुम इतना जो घबरा रहे हो,क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो- उमर खालीदचा मोदींना सवाल\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mns-farmer-worker-murder-at-jalgaon-update-news-mhsp-402117.html", "date_download": "2019-09-21T23:34:48Z", "digest": "sha1:2SZXCYLKVV6OZU6ERLK4CNF7R7HAXWQW", "length": 18379, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड��याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nजळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या\nश्याम दीक्षित हे शनिवारी रात्री काव्य रत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री साडे बारा वाजता ते घरी गेले होते.\nजळगाव, 25 ऑगस्ट- शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. श्याम दीक्षित (वय-35, रा. पंचमुखी हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर, जळगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nमिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी कासमवाडी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराच्या परिसरात श्याम दीक्षितचा मृतदेह आढळून आला. सकाळी फिरायला जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी कळवली. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.\nश्याम दीक्षित हा मनसेचा माजी पदाधिकारी होता. मनसेचा शहर उपाध्यक्ष म्हणून त्याने काम पाहिले होते. त्याची हत्या का झाला, या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिसांनी श्यामचा मोबाइल सापडला आहे. परंतु, मोबाइल लॉक असल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकली नाही. श्यामच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन, कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू आहे. त्यावरून काही धागेदोरे मिळू शकतात, असे पोलिसांनी सांगितले. या हत्येच्या घटनेमागे काही पूर्ववैमनस्याचे कारण आहे का, या बाजूने देखील तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग��यश्री नवटके यांनी दिली आहे.\nमृतदेह 3 तासांपासून घटनास्थळी पडून\nश्याम दीक्षित हे शनिवारी रात्री काव्य रत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री साडे बारा वाजता ते घरी आले. त्यावेळी त्यांना मोबाइलवर एक फोन आला. नंतर ते घराबाहेर पडले. रविवारी सकाळी देविदास कॉलनीत कृपाळू साईबाबा मंदिर परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. श्याम दीक्षित हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. सरकारी पंच न मिळाल्याने श्याम दीक्षित यांचा मृतदेह तीन तासांपासून घटनास्थळी पडून होता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-can-address-the-nation-today-on-the-scrapping-of-article-370-and-kashmir-issue-397860.html", "date_download": "2019-09-21T23:42:58Z", "digest": "sha1:VYLTX3FX7GJA36ANCDPOCTDARSD4E6R6", "length": 23821, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मेरे प्यारे देशवासियों! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करण्याची शक्यता pm narendra modi can address the nation today on the scrapping of article 370 and kashmir issue | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'मित्रों...' पुन्हा एकदा 8 तारीख आणि 8 वाजता... नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधणार\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म���हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\n'मित्रों...' पुन्हा एकदा 8 तारीख आणि 8 वाजता... नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज (8 ऑगस्ट) रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. स्वतः मोदींनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. ते कोणत्या विषयावर आणि काय बोलणार, याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे.\nनवी दिल्ली, 8 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra modi आज (8 ऑगस्ट)देशाला संबोधित करणार आहेत. जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करून दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे रुपांतर केल्याच्या ऐतिहासिक निर्णयासंदर्भात ते देशावासीयांसोबत बातचित करतील, असं म्हटलं जात आहे.\nलोकसभा आणि राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर या राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश स्थापित करणारे विधेयकदेखील पारित करण्यात आले. यानुसार राज्यघटनेतील 370 कलम, कलम 35 अ रद्द करणं आणि जम्मू-काश्मीर तसंच लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची स्थापना या विधेयकांमुळे होणार आहे.\nदरम्यान, पंतप्रधान मोदी 7 ऑगस्ट रोजीच देशाला संबोधित करणार होते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे पंतप्रधानांचं भाषण स्थगित करण्यात आलं.\n(वाचा : आता परदेशात PHD करण्याची संधी, मोदी सरकार करणार खर्च)\nपंतप्रधान मोदींनी यापूर्वी 27 मार्च रोजी 'मिशन शक्ती' फत्ते झाल्याची माहिती देण्यासाठी देशाला संबोधित केलं होतं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाडण्याची क्षमता जगातील अमेरिका, रशिया आणि चीन या अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे. हीच चाचणी भारताने यशस्वी केल्याची घोषणा करत मोदींना देशवासीयांसोबत संवाद साधला होता.\nकाश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त\nदरम्यान, कलम 370 मुळे जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळाला होता. 'कलम 370' आणि कलम '35 अ' मु��े जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना भारतातील स्थानिकांच्या तुलनेत वेगळे अधिकार प्राप्त झाले होते. हे अधिकार नागरिकत्व, संपत्ती आणि मुख्य कर्तव्य यांच्याशी संबंधित होते. कलमातील याच तरतुदींमुळे अन्य राज्यांतील नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती किंवा अन्य कोणत्याही बाबींची खरेदी किंवा गुंतवणूक करू शकत नव्हते.\n(पाहा : VIDEO : मोदी सरकारचे 'जेम्स बाँड' काश्मिरी जनतेशी साधतायत संवाद)\nमोदी सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेसह अन्य विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. दुसरीकडे, नवी व्यवस्था अंमलात आणताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. स्वतः NSA अजीत डोवाल काश्मीर खोऱ्यात तळ ठोकून होते आणि सुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवून होते. येथील कित्येक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं.\nजम्मू आणि काश्मीरमध्ये आता होतील हे 10 मोठे बदल, 70 वर्षातला मोठा निर्णय\n1) जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील.\n2) आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील.\n3) केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल.\n4) जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.\n5) कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.\n6) आतापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल.\n7) देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या.\n8) राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल.\n9) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील.\n10) आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.\n(वाचा : बातमी वाचून तुमच्या खासदाराचा अभिमान वाटेल; संसदेत 20 वर्षानंतर असं झालं\nघटनेतलं हे कलम हटविणं हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे आता गेली अनेक वर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचा दावा भाजप करणार आहे. स्वातंत्र्यानंतर 370 कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं होतं. राज्याला देण्यात आलेल्या विशेष अधिकारामुळं राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचाही अधिकार नव्हता. देशात आर्थिक आणीबाणी लागू केली तरी ती काश्मीरमध्ये मात्र लागू होत नव्हती . भारतातील इतर राज्यांत लागू झालेले कायदेही इथं लागू करता येत नव्हते. आता हे सगळच बदलणार आहे.\n 15 दिवसांचं बाळ अडकलं पुरात, पाहा थरारक रेस्क्युचा SPECIAL REPORT\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/prabhat-rang-9/", "date_download": "2019-09-21T23:19:43Z", "digest": "sha1:CK2TSNYQGQWTVKUHGA6Y5F5VPRDBOGSK", "length": 6893, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग | Dainik Prabhat", "raw_content": "\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nराजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट स���्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/will-take-decision-on-bjp-in-next-10-days-says-narayan-rane/119251/", "date_download": "2019-09-21T23:21:38Z", "digest": "sha1:IRJD47YD6GI6MJUZSWV3XQL546T5UAV6", "length": 11685, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Will take decision on BJP in next 10 days says Narayan Rane", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई ‘भाजपसोबतचा निर्णय येत्या १० दिवसांत घेईन’\n‘भाजपसोबतचा निर्णय येत्या १० दिवसांत घेईन’\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष\nभाजपने नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी तर दिली. पण अद्याप नारायण राणे यांचा भाजपमधील अधिकृत प्रवेश रखडला आहे. यावर भाजप प्रवेशाबाबत नारायण राणे यांनी खुलासा केला आहे. येणाऱ्या दहा दिवसांत भाजपबरोबर जायचे की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा, असे सूचक व्यक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या चार ते पाच दिवसांत यासंबंधी मला सांगतील. त्यामुळे येणाऱ्या १० दिवसात भाजप बाबतचा निर्णय स्पष्ट होईल, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे. दरम्यान नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचरित्रात शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चिठ्ठीद्वारे घेतला होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सांगितले होते.\nभाजप प्रवेशाबाबत काय म्हणाले नारायण राणे\n”येणाऱ्या १० दिवसात भाजपबाबत निर्णय घेईन. या १० दिवसांनंतर भाजपत असेन की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी चित्र स्पष्ट होईल,” असे नारायण राणे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले क���, ”भाजपने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत, ज्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला याबाबत सांगतील. त्यानंतर मी माझा निर्णय घेईन,” असे सांगत, ”प्रतिक्षेलासुद्धा मर्यादा असतात”, असे बोलून नारायण राणे यांनी रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येणाऱ्या काळात नारायण राणे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nहेही वाचा – ‘आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण प्रविण चौगुलेच्या स्वामी निष्ठेला सलाम’\nकाँग्रेस प्रवेशाबाबत चिठ्ठी टाकून निर्णय\nकाही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचित्राचे प्रकाशन पार पडले. यावेळी नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची कार्यक्रमाला उपस्थित राजकारण्यांनी आठवण काढली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला होता. यावेळी नारायण राणे यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या होत्या. एका चिठ्ठीत काँग्रेसचे तर दुसऱ्या चिठ्ठीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव होते. त्यांनी उचललेल्या चिठ्ठीत काँग्रेसचे नाव होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रात लिहिले असल्याचेसुद्धा शरद पवार यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nCCTV Video : पुण्यात मनोरुग्ण महिलेचा राडा; पोलीस, लष्कराला घातल्या शिव्या\nघरफोडी आणि चैन स्नॅचिंगचे २४ गुन्हे उघडकीस; ६ जणांना अटक\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमहायुतीला २२० पेक्षा जास्ता जागा\nजेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा\n…तर प्राध्यापकांना पदोन्नतीला मुकावे लागेल\nशिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत\nभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ अंधारात\nघोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट���रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड मिसेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/weight-loss-10-myths-that-will-not-help-for-your-weight-loss-394259.html", "date_download": "2019-09-21T23:53:10Z", "digest": "sha1:STRXEW3NRU7RM3PYFVUB7JGSS7NW3Q7N", "length": 17078, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वजन कमी करायचं असेल तर आधी या 10 गैरसमजुतींपासून राहा दूर diet and weight loss 10 myths that will not help for your weight loss | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवजन कमी करायचं असेल तर आधी दूर ठेवा हे 10 गैरसमज\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nवजन कमी करायचं असेल तर आधी दूर ठेवा हे 10 गैरसमज\nभात सोडायला हवा, फ्रूट डाएट हवं... वजन कमी करण्यासाठी तुम्हालाही हा सल्ला मिळालाय का खरंच वजन घटवायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर आधी अशा 10 गैरसमजुतींपासून राहा दूर.\nवजन कमी करायचं असेल तर आधी त्यासंबंधीच्या अनेक ऐकीव मिथकांना दूर ठेवलं पाहिजे. अशीच काही प्रचलित 10 मिथकं-ज्यानं कधीच वजन कमी होणार नाही.\nवजन कमी करायचं असेल तर कमी खा. फक्त फळांवर दिवस काढा वगैरे सगळं चुकीचं आहे. संतुलित आहार आणि व्यायामाखेरीज वजन कमी झालं तरी ते टिकणार नाही.\nजिममध्ये जात असलात तर प्रोटिन सप्लिमेंट्स घेतलीच पाहिजेत - हा एक गैरसमज. खाद्यपदार्थांची जागा सप्लिमेंट्स घेऊ शकत नाहीत. काही कमतरता असेल तर ती भरून काढायचं काम सप्लिमेंट करतात.\nवजन घटवण्यासाठी नुसते कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि प्रोटिन्स वाढवायचे हे चूक आहे. कारण व��न कमी करायचं असेल तर चरबी घटली पाहिजे. आणि ते प्रोटीन्स, कार्ब्स आणि चांगले फॅट्स यांच्या संतुलनातूनच होईल.\nजिममधल्या व्यायामाने सांधेदुखी होते, हा गैरसमज आहे. व्यायामाचा आणि हाडांच्या दुखण्याचा संबंध नाही. असलाच तर व्यायामाच्या कमतरतेमुळे आजार होऊ शकतात.\nव्यायाम करायचा नसेल तरी फक्त डाएट करून वजन कमी होतं. हे अर्धसत्य आहे. कारण असं कमी झालेलं वजन वाढतंही पटकन. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर व्यायाम हवाच.\nफक्त कॅलरीवर लक्ष ठेवलं की झालं - एका समोशात समजा 288 कॅलरीज आहेत आणि संत्र्यामध्ये आहेत 48 कॅलरीज.. तर एका सामोशाच्या बदल्यात 6 संत्री खाल्ली असा साधा हिशोब करून वजन कमी होणार नाही.\nभात, पोळी सोडलं की वजन कमी होईल. फक्त प्रोटीन्स खायचे. हे चूक आहे. भारतीय शरीराला आणि हवेला कार्बोहायड्रेट्स हवेतच.\nठरावीक डाएट केलं तरच वजन कमी होईल. हेसुद्धा खरं नाही. प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. पुरेसं जेवण केलंच पाहिजे. कमी खाऊनही वजन वाढू शकतं.\nजास्त आहार असणाऱ्यांचं वजन कमी होत नाही. हेसुद्धा चुकीचं. कारण तुम्ही कुठल्या वेळेला किती खाता हे महत्त्वाचं. पचनशक्ती असेल तर खाणं जास्त असेल तरी चालेल. जोडीला व्यायाम मात्र हवा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-assembly-election-2019-dhananjay-munde-criticized-state-government-pankaja-munde-mhhs-401875.html", "date_download": "2019-09-21T23:42:12Z", "digest": "sha1:P6CZ4U54KXNRVVDW76TCGFIB4JLUYVGE", "length": 20621, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला, यंदा लेकाला द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद maharashtra assembly election 2019 dhananjay munde criticized state government pankaja munde mhhs | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला, यंदा लेकाला द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद\nSPECIAL REPORT : भाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली, घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही\nSPECIAL REPORT : उद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n'लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला, यंदा लेकाला द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न अपूर्ण - धनंजय मुंडे\nबीड, 24 ऑगस्ट : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्प्यातील पाथरी येथील भव्य सभेला शुक्रवारी (23 ऑगस्ट)संबोधित केले. यावेळेस त्यांनी जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. 'आगामी विधानसभा निवडणूक माझ्यासाठी जीवन मरणाची आहे. प्रामाणिकपणानी गेल्या 24 वर्षांपासून तुमची अविरत सेवा केली. सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी झालो, कधीच हात अखडता घेतला नाही. शंभर एकर जमीन विकून तुमची सेवा केली. लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला आहे, यंदा लेकाला आशीर्वाद द्या', असी धनंजय मुंडेंनी भावनिक साद घातली.\nसत्तेत नसतानाही आदरणीय @PawarSpeaks साहेब आपल्यासाठी झिजतायत. एका हाकेत या परळीकरांसाठी सिमेंटची कंपनी आणली, ८० मेगावॅटचा प्रकल्प, ५०० कोटींची गुंतवणुक आणली. या मातीचं मी देण लागतो. आपल्या माणसाशी इमान राखातोय. तुमच्या उत्कर्षासाठीच पवार साहेबांचा आदर्श ठेवत कार्य करतोय. pic.twitter.com/933JFmUVpt\n'परळीला विचारल्याशिवाय राज्याच्या राजकरणात पानदेखील हलणार नाही'\n'राजकीय ताकतीचे काय घेवून बसलात परळी मतदार संघाची ताकद एवढी वाढवू की परळीला विचारल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकरणात पानदेखील हलणार नाही',असे म्हणत मुंडेंनी अजित पवारांसमोर परळीकरांना ग्वाही दिली.\n(वाचा : उदयराजेंनी पुन्हा एकदा केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप प्रवेशावर मात्र सस्पेन्स कायम)\n'गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न अपूर्ण\n'परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले आणि माझ्या परळीची दशा झाली. जायकवाडीचे पाणी धरणात यावे ही स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची इच्छा होती, त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली, मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली. परळीत MIDCसाठी मी प्रयत्न केले मात्र सत्ता असूनही आणि उद्योगपतींशी ओळख असूनही पालकमंत्र्यांना माझ्या भावांसाठी रोजगार निर्माण करता आले नाहीत', अशा शब्दात मुंडे पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर मांडले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे माझ्या परळीकरांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. खरंतर आजही दुष्काळात होरपळत असताना हा उत्सव साजरा कसा करावा हा प्रश्न मनात असतानाही,परळीकरांनी जे प्रेम दिलं, ज्या उत्साहाने स्वागत केलं त्याने मी भारावून गेलो. त्यांचे आभार मानतो. pic.twitter.com/TuECjMkhwf\n(वाचा : राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस\nयानंतर धनंजय मुंडेंनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी दिवंगत मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. पण सिरसाळात 2200 एकर जमीन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिलं. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आला. त्यांच्या अनेक उद्योगपतींची ओळख आहे. मग परळीत एकही व्यवसाय का आणला नाही असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला.\n(वाचा : काँग्रेसच्या अडचणी वाढणार, विजय वडेट्टीवार नाराज\nतसंच, परळीकरांच्या प्रत्येक अडचणीत आपण धावून जातो, मग माझ्या काय कमी आहे ही निवडणूक माझ्या जीवन मरणाची असल्याचं म्हणत त्यांनी परळीकरांना भावनिक साद घातली.\nVIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे र���ष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-09-22T00:19:27Z", "digest": "sha1:EZJSXPCRTK2FXFO2TDNCPCQ6GX5CZI2W", "length": 8557, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने\n← श्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकांचीपुरम जिल्हा (← दुवे | संपादन)\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची (← दुवे | संपादन)\nचेन्नई उत्तर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचेन्नई मध्य (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचेन्नई दक्षिण (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nअरक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nवेल्लोर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचिदंबरम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकृष्णगिरी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nसेलम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nनिलगिरी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकोइम्बतुर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपोल्लाची (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nदिंडीगुल (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nमदुराई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकरुर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतिरुचिरापल्ली (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपेराम्बलुर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nमयिलादुतुराई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nनागपट्टीनम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतंजावर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nशिवगंगा (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nरामनाथपुरम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतिरुनलवेली (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतेनकाशी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nधर्मपुरी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकड्डलोर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nचौदावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nतेरावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nबारावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nअकरावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nदहावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nनववी लोकसभा (← दुवे | संपादन)\nआठवी लोकसभा (← दुवे | संपादन)\nसातवी लोकसभा (← दुवे | संपादन)\nसहावी लोकसभा (← दुवे | संपादन)\nपाचवी लोकसभा (← दुवे | संपादन)\nचौथी लोकसभा (← दुवे | संपादन)\nतिसरी लोकसभा (← दुवे | संपादन)\nदुसरी लोकसभा (← दुवे | संपादन)\nपहिली लोकसभा (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य (← दुवे | संपादन)\nआरणी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतिरुवनमलाई (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nइरोड (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकल्लकुरिची (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nविलुपुरम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकांचीपुरम (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nकन्याकुमारी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nतूतुकुडी (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/digvijay-singhs-modi-government-has-an-open-challenge-if-you-have-courage-file-a-case-against-me-347843.html", "date_download": "2019-09-21T23:45:14Z", "digest": "sha1:GF37ESVKDMTGQFLWLEGOECDRMZ6VG4B5", "length": 23656, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हिम्मत असेल तर माझ्यावर खटला दाखल करा', दिग्विजय सिंहांचं मोदी सरकारला ओपन चॅलेंजdigvijay singhs modi government has an open challenge if you have courage file a case against me | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'हिम्मत असेल तर माझ्यावर खटला दाखल करा', दिग्विजय सिंहांचं मोदी सरकारला ओपन चॅलेंज\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, क���रण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\n'हिम्मत असेल तर माझ्यावर खटला दाखल करा', दिग्विजय सिंहांचं मोदी सरकारला ओपन चॅलेंज\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजपाला ओपन चॅलेंज\nनवी दिल्ली, 6 मार्च: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 'दुर्घटना' म्हणून केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह नवीन वादात सापडले आहेत. शहीद जवानांचा अपमान करणाऱ्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कडाडून टीका होऊ लागली आहे. भाजपकडूनही दिग्विजय यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण याउलट आता दिग्विजय सिंह यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी केलेल्या ट्विटवरून तुम्ही (भाजप)आणि तुमचे मंत्री माझ्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचा, देशद्रोही असल्याचा आरोप करत आहेत. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करा'\nमोदी जी आपने व आपके मंत्री गणों ने मुझ पर अनेक आरोप लगाए हैं आपके अनेक भाजपा नेता मुझ पर देशद्रोह का मुकदमा दायर करना चाहते हैं\nमेरे जिस ट्वीट पर आप व आपके मंत्री गण मुझे पाकिस्तान समर्थक मानते हैं देशद्रोही मानते हैं वह मैंने दिल्ली से किया था जहॉं की पुलिस केंद्र सरकार के अन्तर्गत आती है अगर आप में साहस है तो मेरे ऊपर मुकदमा दायर करें\nपुलवामा आतंकी हमले को मैंने “दुर्घटना” कह दिया तो मोदी जी से ले कर ३ केंद्रीय मंत्री जी मुझे पाकिस्तान समर्थक बताने में जुट गये उत्तर प्रदेश में भाजपा के उप मुख्य मंत्री जी केशव देव मौर्य जी का बयान कृपया सुनें उत्तर प्रदेश में भाजपा के उप मुख्य मंत्री जी केशव देव मौर्य जी का बयान कृपया सुनें मोदी जी व उनके मंत्रीगण मौर्य जी के बारे में कुछ कहना चाहेंगे\nदिग्विजय सिंह यांच्याकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून उल्लेख\nकिन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike\" के बाद कुछ विदेशी मीडिया म��ं संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है\n दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून केला उल्लेख\nदिग्विजय सिंह यांनी मंगळवारी (5 मार्च)पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी या हल्ल्याचा 'दुर्घटना' म्हणून उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ''आम्हाला आमच्या जवानांचा, त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर विश्वासदेखील आहे. सैन्यामध्ये माझ्या अनेक ओळखीचे आणि जवळचे नातेवाईक कार्यरत आहेत. ज्यांना कुटुंबीयांपासून दूर राहून देशवासीयांचे संरक्षण करताना मी पाहिले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. पण पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईवर काही परदेशी माध्यमांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे''.\nशिवाय, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचेही त्यांनी म्हटलं. याप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही,NSA, IB प्रमुख आणि Raw प्रमुख यांच्याकडे तुम्ही स्पष्टीकरण मागितले का,NSA, IB प्रमुख आणि Raw प्रमुख यांच्याकडे तुम्ही स्पष्टीकरण मागितले का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.\nएअर स्ट्राईकवर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी सोडलं मौन; म्हणाल्या...\n'या' नेत्यांकडून एअर स्ट्राईकच्या पुराव्यांची मागणी\nभारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईकचे पुराव्यांची मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले. तुम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करायचा होता की झाडं उन्मळून टाकायची होती की झाडं उन्मळून टाकायची होती' असा सवाल पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. हा एक चुनावी जुमला आहे का' असा सवाल पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. हा एक चुनावी जुमला आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.\nमाजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं' असा सवाल ट्विटवरून केला.\nमाजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल य���ंनी आंतरराष्ट्रीय मीडियाचा हवाला देत एअर स्ट्राईकनं दहशतवाद्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं म्हटलं. तुम्ही दहशतवादाचं राजकारण करताय का असं ट्विट करत सरकारला सवाल केला.\nतर, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एअर स्ट्राईक केल्याबाबत भारतीय वायुदलाचं स्वागत केलं. पण, 200 ते 300 दहशतवादी ठार झाले याचा पुरावा काय\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-09-21T23:51:19Z", "digest": "sha1:PIFWGMAO3DZAJDW6PX4FVWBC57QQCELG", "length": 8414, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर आयर्लंड फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "उत्तर आयर्लंड फुटबॉल संघ\nग्रीन अँड व्हाइट आर्मी, नॉर्न आयर्न\nआयरिश फुटबॉल राष्ट्रीय संघटन\n४ or १५ (१८८२-५ or मे १९८६)\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ० - १३ इंग्लंड\n(Belfast, Ireland; फेब्रुवारी १८, इ.स. १८८२)\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ७ - ० वेल्स\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ० - १३ इंग्लंड\n(Belfast, Ireland; फेब्रुवारी १८, इ.स. १८८२)\nउपउपांत्य फेरी, १९५८, १९८२\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी १९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/history-of-chhatrapati-sambhaji-maharaj-according-to-enemies/", "date_download": "2019-09-22T00:22:59Z", "digest": "sha1:AJ4PXBTWAZAGNQNUEAGSKCSJ7S5J574Z", "length": 20477, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी\": गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nऐसा पाहिजे की राजा \n याचे उत्तर देताना समर्थ रामदास स्व��मी वरीलप्रमाणे वर्णन करतात. शत्रूला पाहताच ज्याचे बाहू स्फुरण पावतात असा राजा असावा. छत्रपती संभाजी महाराज हे असेच समरधुरंधर राजे होते.\nइतिहास अभ्यासत असता तो एखादा विशिष्ट हेतुप्रेरित चष्मा लावून अभ्यासला जावू शकत नाही.\nउपलब्ध असलेले सर्व समकालीन कागदोपत्रीचे पुरावे सर्व बाजूंनी अभ्यासून मगच इतिहासाची मांडणी होवू शकते. त्यातही दोन्ही बाजूंचे असे पुरावे अभ्यासल्यास चित्र अधिक स्पष्ट होत जाते.\nस्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू आपल्यासमोर जसे उलगडतात.\nत्याचप्रमाणे त्याकाळात त्यांनी अंगावर घेतलेले पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इत्यादि शत्रू देखील महाराजांबद्द्ल नेमके काय लिहितात हे पाहिल्यास शंभूराजांची किती भीती या शत्रूंना वाटत होती याचे प्रत्यक्षपुरावेच मिळतात.\nबलाढ्य आरमार असलेल्या पोर्तुगीजांवर शंभूराजांनी गोव्यात शिरून आक्रमण केले.\nया मोहिमेत स्वतः महाराज आघाडीवर लढत होते. त्यांनी पोर्तुगीजाना इतका चोप दिला की पोर्तुगीज विजरई फ्रान्सिस्को द ताव्होर कोंद दे अल्व्होर याने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी खानदानी पोर्तुगीज, पाद्री आणि अधिकारी यांची सभा बोलवली. या सभेत तो म्हणतो;\n“चौलचा वेढा शत्रूने आवळला आहे. आता तर तो गोव्यात शिरला आहे. त्याने सगळीकडे लुटालूट आणि जाळपोळ सुरु केली आहे.\nअगदी चर्चेसनादेखील त्याने यातून सोडलेले नाही….” (मराठ्यांच्या इतिहासाची साधने: खंड तिसरा; लेखक: ए.बी.डी.ब्रागांस परेरा; गोवा पुरातत्व विभागप्रमुख १९४०)\nअवघ्या महिन्याभरातच जवळपास ३/४ गोवा काबीज करत शंभूराजे आणि मराठा सैन्याने इतकी धामधूम केली होती की; पोर्तुगीजांना चर्चमधले पाद्री आणि आपल्या कैदेतले गुन्हेगार सोडून त्यांनाही लढायला पाठवावे लागले होते असे समकालीन संदर्भ सांगतात.\nविशेष म्हणजे या मोहिमेनंतर पोर्तुगीजांना इतकी जरब बसली की; त्यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ असा संपूर्ण बिरुदांसह पत्रांत उल्लेख करायला सुरुवात केली.\nयापूर्वी ते ‘संभाजीराजे’ असा उल्लेख करीत. हा बदल म्हणजे शंभूछत्रपतींच्या जरबेची साक्षच नव्हे काय\nअशीच जरब स्वतः औरंगजेबलादेखील बसली होती.\n“संभाजीला ठार वा कैद केल्याशिवाय डोक्यावर किमांश धारण करणार नाही आणि तलवार हातात उचलणार नाहीं असा ���ण त्याने केला आहे.” असे कारवारकर इंग्रजांनी आपल्या पत्रात नमूद केले होते. (हिस्ट्री ऑफ औरंगजेब; लेखक: जदुनाथ सरकार)\n ‘तारीख-ए-खाफीखान’ या आपल्या ग्रंथात महमद हशीम खाफीखान हा शंभूराजेंना ‘आपल्या वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक तापदायक’ असे म्हणतो.\nखाफीखानाने तर अनेक ठिकाणी महाराजांचा उल्लेख ‘नरकवासी’ या विशेषणाने केला आहे.\nहे विशेषण मुघलांच्या वैफल्यातून आलेले आहे हे अर्थातच सांगायला नको. थोड्क्यात; हे संदर्भदेखील शंभूराजांच्या समशेरीच्या धाकाचे पुरावेच आहेत.\nस्वाभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सुपुत्र. अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या औरंगजेबने केली. त्याच्यासाठी अशा हत्यांत नाविन्यपूर्ण असे काहीच नव्हते म्हणा\nआपला भाऊ दारा शिकोह व शीखांचे नववे गुरु तेगबहादूरजी यांना तसेच त्यांच्या तीन शिष्यांनाही औरंगजेबने असेच निर्घृणपणे मारले होते.\nछत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत. या घटनेचा औरंगजेबाच्या दरबारी असलेला आणि या प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ईश्वरदास नागर म्हणतो;\n‘”……पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली की सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या. यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालीलप्रमाणे आज्ञा केली. तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते. पण माणसाची जीविताची आशा सुटली की तो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा क���ली की, संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला ‘नवी दृष्टी’ द्यावी. (गरम लोखंडी सळईने डोळे फोडण्यात यावे.) त्याप्रमाणे करण्यात आले. पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी ही बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेने त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले…….’\n(फुतुहात-ए-आलमगिरी लेखक: ईश्वरदास नागर, अनुवाद: सेतुमाधवराव पगडी)\nअन्य एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेला साकी मुस्तैदखान यानेही ‘मासीर-ई-आलमगिरी’ या आपल्या ग्रंथात असेच वर्णन केले आहे.\nकाझींनी काढलेला आणि उमरावांनी मंजूर केलेला मृत्यूच्या फतव्याची औरंगजेबने अंमलबजावणी केली असेही तो नमूद करतो. इतकेच नाही तर शंभूराजे आणि कवी कलश यांच्या शवांची जी विटंबना करण्यात आली त्याबद्दलही याच प्रत्यक्षदर्शींनी केलेले वर्णन वाचून अंगावर काटा येतो.\nफाल्गुन अमावस्येला हैन्दव स्वराज्याच्या (हा शब्दही शंभूराजांनीच नमूद केला आहे.) दुसऱ्या छत्रपतींची नृशंस हत्या केली गेली. मात्र यानंतरही शिवप्रभूंचे हे स्वराज्य झुंजत राहिले.\nछत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्र लढला.\nअखेरीस दक्खन मुठीत काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबला याच मातीत मूठमाती घ्यावी लागली. नियतीचे खेळ असेच असतात\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← दादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nविधिमंडळातील गमतीजमती : जोशींची तासिका यंदा थेट विधिमंडळातून →\n“जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई\nछ. शिवाजी महाराजांच्या चातुर्याची अशीही कथा – इंग्रजांच्या हातावर तुरी\nOne thought on ““वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज”\nआरे लवड्यांनो संभाजी मह��राजांचा एकेरी भाषेत उल्लेख करताय लाज वाटु द्या चाट्यानो\n‘शोले’ चित्रपटातील स्टंट करणाऱ्या बॉलीवूडच्या या धाडसी महिला स्टंटमॅनवरच चित्रपट येतोय\nभारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत जाणून घ्या यामागची कारणे..\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\nसर्दी झाल्यावर, रडताना आपलं नाक का वहातं\n१,०८,००० झाडं लावून भूतान ने साजरा केला राजकुमाराचा जन्म\n ही काळजी घेतली नाही तर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार\nविमानाच्या खिडकीवरील “त्या” छोट्या छिद्रावर कधी तुमचं लक्ष गेलं आहे का…\nनोटांवरील अचानक बंदीमुळे नेमके काय घडले\n“वेश्या आहे म्हणून काय झालं आई होणे हा माझाही हक्क आहे.”\nएका खोडकर ग्राहकाला अद्दल घडवण्याच्या नादात झाला होता जगप्रसिद्ध “चिप्स”चा जन्म…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2019-09-22T01:01:24Z", "digest": "sha1:T2IVYIBPNCTYX72XXZHBQJLH3Q7FAUEF", "length": 8474, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डिसेंबर २९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\n<< डिसेंबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६३ वा किंवा लीप वर्षात ३६४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना व घडामोडी\nठळक घटना व घडामोडीसंपादन करा\n१८१३ - १८१२चे युद्ध - ब्रिटीश सैनिकांनी बफेलो, न्यूयॉर्क जाळले.\n१८३५ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.\n१८४५ - टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.\n१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - चिकासॉ बायूची लढाई संपली.\n१८९० - युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.\n१८९१ - थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.\n१९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.\n१९१२ - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.\n१९३४ - जपानने १९२२च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३०च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.\n���९३७ - आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्त्वात.\n१९४० - दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई - लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.\n१९७२ - ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.\n१९७५ - न्यूयॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.\n१९८९ - वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९९२ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.\n१९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.\n१९९८ - ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.\n२००१ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.\n२००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.\n१७०९ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.\n१८०० - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.\n१८०८ - ऍन्ड्र्यू जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.\n१८०९ - विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.\n१९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.\n१९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी\n१९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.\n१९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.\n१९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित\n१९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.\n२०१२ - टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - (डिसेंबर महिना)\nLast edited on ४ जानेवारी २०१७, at २०:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090815/nvrt.htm", "date_download": "2019-09-22T00:02:26Z", "digest": "sha1:EWVDP2KNI2RZZCF66Z67QIR2S3JBS3AP", "length": 13732, "nlines": 50, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, १५ ऑगस्ट २००९\nपुन्हा एकदा मालेगावला रोगांची ‘साथ’\nमूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीयदृष्टय़ा संवेदनशील विषयांचा पाठपुरावा करणे हे सर्वच राजकीय मंडळींच्या सोयीचे असते. त्यांची ही सोयच जनतेसाठी गैरसोय बनत असल्याचा अनुभव मालेगाव शहर गेल्या कित्येक वर्षापासून घेत आहे. मालेगाव जिल्हा करावा, असा टाहो आजपर्यंत या भागातील जवळपास सर्वच नेत्यांनी फोडला असला तरी केवळ जिल्हा निर्मितीने मालेगावच्या सर्व समस्या दूर होणार आहेत का, या प्रश्नाचे उत्तर एकाही नेत्याकडे नाही. दरवर्षी मालेगावला ग्रासणाऱ्या कोणत्या ना कोणत्या रोगांच्या साथीवर त्यामुळे नियंत्रण येणार आहे का मुळात मालेगावच्या समस्या या इतर शहरांपेक्षा अगदीच वेगळ्या आहेत.\nएका गुरूचा अमृत महोत्सव\nअवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने मराठीमध्ये पुस्तक लिहिणे, यात विशेष काही नाही. परंतु इंग्रजीमध्ये पुस्तके लिहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या पुस्तकांची विक्री होत असेल तर ते नक्कीच विशेष म्हणावे लागेल. जळगाव येथील आय.पी. अत्तरदे यांच्या आतापर्यंतच्या यशाची ही कथा. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आय. पी. अत्तरदे हे मुळचे धरणगाव तालुक्याचील साळवे या गावचे. १९५४ मध्ये ५८ टक्के गुण मिळवून ते मॅट्रीक उत्तीर्ण झाले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना इंग्रजीचा व्यासंग होता.\nकाळाबाजार विरोधात लोकसेनेचा मोर्चा\nरॉकेल, गहू, गॅस, तांदूळ आणि साखरेचा काळा बाजार करणाऱ्यांसह शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणून दहशत निर्माण करणाऱ्यांविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत तसेच आदिवासी आणि अन्य जंगल जमीन खेडुतांच्या मागण्यांसाठी लोकसेनेतर्फे शुक्रवारी येथे मोर्चा काढण्यात आला. बारा पत्थर परिसरातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व लोकसेनेचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक दामोदर यांनी केले. कॉ. डोंगर बागूल यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचेही कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना मागण्यांचे निवेदन दिले.\nव्यापाऱ्यांच्या बंदचा सर्वसामान्यांना फटका\nजकात कराच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदचा शहरातील सर्वसामान्यांना फटका बसायला लागला असून विशिष्ट ठिकाणी साखर ३६ रुपये किलोने विकली जात असल्याने गरीबांचा चहा सुद्धा कडू झाला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या बंदमुळे रोजच्या रोज कमवून पोटाची खळगी भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.\n..आणि प्रश्नथमिक शाळेच्या दुरूस्तीस सुरूवात\nप्रकाश उबाळे / भगूर\nइतिहासाची साक्ष देणारी येथील लहवित रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धुळाक्षरे गिरविलेल्या शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेविषयी ‘नाशिक वृत्तान्त’ने आवाज उठविल्यानंतर पालिकेने कर्मचाऱ्यांचा संप मिटताच याठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.\nलासलगावच्या प्रकाश होळकर यांनी घेतली चित्रपटसृष्टीत भरारी\nलासलगाव येथील कवी प्रकाश होळकर यांचे नाव आता चित्रपट गीतकार म्हणून प्रसिध्द होऊ लागले आहे. ‘सर्जा-राजा, ‘टिंग्या’ या चित्रपटानंतर नुकताच प्रदर्शित झालेल्या नागेश भोसले दिग्दर्शित ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटासाठीही होळकर यांनी गीतलेखन केले आहे. त्यांच्या एकंदर वाटचालीविषयी थोडसं.\nखड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकसंग्राम’तर्फे अभिनव आंदोलन\nधुळ्यात खड्डे, कचऱ्याची आज साग्रसंगीत महापूजा\nस्वच्छ ग्राम स्पर्धेत जखाणे पंचायत प्रथम\nविविध शासकीय योजनांच्या अर्थसहाय्य मंजुरी पत्रांचे वाटप\nनंदुरबार जिल्हा रूग्णालय अत्याधुनिक करणार- डॉ. विजयकुमार गावित\nस्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती\nदुष्काळसदृश्य तालुके जाहीर करताना सरकारकडून दुजाभाव- प्रसाद हिरे\nस्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना येथे ठिकठिकाणी गटारींची बिकट अवस्था झाली असून गाळ, घाण, कचरा न काढल्याने गटारी तुंबल्या आहेत. स्वच्छतेकडे प्रशासन डोळेझाक करीत असून नागरिकांच्या आरोग्याची त्यांना काळजी वाटत नसल्याचे दिसत आहे. गटारी तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर येत असून दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. डास, मच्छरांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मेनरोड व शिवाजीनगर परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे ग्राम पालिका प्रशासनाकडे केली आहे. विक्रेते भाजी विकल्यानंतर उर्वरित भाजीपाला जागेवरच पडू देतात. त्यामुळे तो सडतो व दरुगधीचे साम्राज्य निर्माण होते. शिवाजीनगर परिसरात मुलींची शाळा असून त्यांना या दरुगधीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.\nमद्यधुंद पित्याकडून मुलाची हत्या\nयेथून जवळच नवसारी येथे आपल्या रडणाऱ्या मुलाला वडिलांनीच जमिनीवर आपटून ठार मारल्याची दुर्देवी घटना घडली. आकाश पवार (३) असे या मुलाचे नाव असून शहर पोलिसांनी याप्रकरणी निंबा जंगलू पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ताई पवार (२४) यांनी याबाबत मनमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निंबा पवार हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने आपल्या पत्नीस मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून त्यांचा तीन वर्षाचा मुलगा आकाश रडू लागल्याने निंबाने त्याचे दोन्ही पाय धरून त्यास जमिनीवर आपटले, त्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/----------17.html", "date_download": "2019-09-22T00:23:06Z", "digest": "sha1:5U6OC5HQUE65CKGHIKH6SX77I3TOCTNH", "length": 10426, "nlines": 208, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सागरेश्वर", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले - उभादांडा येथील सागरेश्वर किना-यावरील श्री सागरेश्वराचे मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. वेंगुर्ल्याहून रेडीकडे जाताना खाडी पुलानंतर उभादांड हे गाव लागते. या गावातुन मुख्य रस्त्याहून उजवीकडे वळून सागरेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता लहान असल्याने छोटे वाहन देखील सांभाळून न्यावे लागते. शांतता, नैसर्गिक सान्निध्य असलेल्या ह्या मंदिरात बीचवर आलेले पर्यटकही भेट देतात. दगडी बांधकामातील हे पुरातन शिवालय समुद्रकिनाऱ्यावर सुरुच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले असुन मंदिराच्या चारही बाजूला भक्कम तटबंदी आहे. जमिनी पातळीपासून पासून ५ ते ६ फुट खाली असणारे हे मंदीर बांधताना जमीनीला समांतरच होते पण समुद्रावरून सतत उडणाऱ्या वाळूमुळे आसपास वाळु जमा होऊन त्याची टेकडी झाली व मंदिर जमीन पातळीपासून खाली गेले आहे. मंदिराच्या आवारात दरवाजा समोरच औदुंबरचे झाड असुन त्याच्या एका बाजूला षटकोनी दीपमाळ तर दुसऱ्या बाजुस तुळशी वृंदावन आहे. याशिवाय मंदिराच्या आवारातच भक्त निवासासाठी दोन तीन खोल्या आणि एक विहीर आहे. समुद्रापासून अगदी जवळ असुनही या विहीरीचे पाणी गोड आहे. मंदिराची रचना गाभारा व सभागृह अशी असुन गाभाऱ्याच्या दारावर गणेशपट्टी व वरील बाजुस कीर्तिमुख आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजुस देवी भगवतीची तर डाव्या बाजुस गणपतीची दगडी मुर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये सोवळ्याशिवाय प्रवेश नाही. गाभाऱ्याच्या भिंतीत मंदिराचा इतिहास सांगणारा दगडामध्ये देवनागरीत कोरलेला एक शिलालेख बसवलेला असुन त्यावरील मजकुरात खोडाखोड केलेली आहे त्यामुळे तो सप्रमाण मानता येत नाही. शिलालेखात कोरलेल्या मजकुराप्रमाणे शके १७७७ मध्ये म्हणजेच इ.स.१८५५ साली सांडे नावाच्या एका ब्राम्हणास किनाऱ्यावर वाळुमध्ये रुतलेले शिवलिंग सापडले. सागरतीरी सापडले म्हणुन याचे नाव सागरेश्वर. सावंतवाडी संस्थानाने ही जमीन देवस्थानास इनाम म्हणुन दिलेली आहे. महाशिवरात्रीस येथे मोठा उत्सव असतो. सागरतीरी हे मंदिर असल्याने सोमवती तसेच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्थानात तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंग देवता व रयत या सागरेश्वर किनारी येतात. श्री देव सागरेश्वर मंदिर व सागरेश्वर किनारा हे वेंगुर्ला तालुक्यातील महत्वपुर्ण पर्यटन स्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Sachin_jahagirdar", "date_download": "2019-09-21T23:59:25Z", "digest": "sha1:AQSKOU6UVQZE3C5D72EU55PCYPL5FHXT", "length": 103616, "nlines": 393, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Sachin jahagirdar - विकिपीडिया", "raw_content": "\n१ मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )\n२ मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )\n८ विश्वकोशीय लेखनशैलीबद्दल थोडेसे\n९ येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी\n१२ चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल\n१३ मराठी विकिपीडिया मध्ये भर\n१४ /* विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी */\n१५ रूप पाहतां लोचनीं\n१६ लिखाण विकिस्रोतसाठी योग्य\n१७ विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा\n१८ विकिपीडिया वस्तुस्थिती लपवण्याची जागा नाही\n२० ���ंचिका परवाने अद्ययावत करा\n२१ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन\n२२ संचिका परवाने अद्ययावत करावेत\n२३ संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण\nमराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) [संपादन]\nचांदणे शिंपित जा ...\nमराठी विकिपीडिया गौरव समितीची\nमराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने \"मराठी विकिपीडिया गौरव समिती\" ची स्थापना करण्यात येत आहे.\nसदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.\n\"मराठी विकिपीडिया गौरव समितीची \" सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.\nजानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख\n२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख\nजानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख\n(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)\n(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)\n१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी\nटेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.\n१५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.\nत्या दरम्यान मराठी विकिपीड��या मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अॅप' निर्माण करण्यात आल्या.\n* ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.\n* १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.\n* १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.\n* २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात \"मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय\" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.\n२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम\n३ फेब्रुवारी - \"माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा\" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.\n१० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.\n१० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,\n१७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune\n१८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.\n२० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.\n२५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.\nठळक घडामोडी आणि आढावा\nमराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता\nमराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.\nविकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आह���. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.\nमराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.\nपरंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.\nमाहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई\nमराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.\nमाहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.\n'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...\n* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..\nराहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर\nनमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का\nमला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज\n विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड\nमागील अंक विकिपत्रिका चावडी माहिती द्या\nसहभागी व्हा | विदागार (अर्काइव्हज)\nUser: खबर्या (वितरक - सांगकाम्या)\nआपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा... * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा \nमराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) [संपादन]\n२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...\nसर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ... मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.\nनववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.\n२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)\n(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)\n(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)\nविकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण\nCMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.\nव सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.\n\"CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.\nशनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.\n२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम\n६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई\n७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे\n१५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे\n१५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई\n२९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई\nविकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा\nमराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई\nमुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nया परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.\nया समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत ��िकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.\n* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..\nमराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा\nमहाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.\nसंस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.\nमराठी विकिपिडीयावर \"विकी स्रोत\" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.\nमराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.\nमराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.\nमागील अंक विकिपत्रिका चावडी माहिती द्या\nसहभागी व्हा | विदागार (अर्काइव्हज)\nUser: खबर्या (वितरक - सांगकाम्या)\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा... * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा \nस्वागत Sachin jahagirdar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Sachin jahagirdar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५४,९७६ लेख आहे व २८० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्य��ची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nआपण ज्या विशायाबद्दल लेख लिहू इच्छिता, त्याचा विकिपीडिया वर शोध घ्यावा. जर तो लेख उपलब्ध असेल, तर त्यात संपादन करावे अथवा, शोध निकालांमध्ये आपल्याला त्या विषयाबद्दल नवीन पान लिहिण्याचा दुवा मिळेल. विकिपीडिया वर नवीन पान तयार करताना त्याचे शीर्षक कसे असावे या साठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत व विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत वाचा. - प्रबोध (चर्चा) ०९:३६, ९ डिसेंबर २०११ (UTC)\nमि श्री कल्यान स्वामि यान्चे चित्र् अपलोद करायच प्रयत्न कर्तो आहे परन्तु मला \"तुम्हि नोन्दनिक्रुत सदस्य नहित 'असे उत्तर येते.हि नोन्दनि कुथ व कशि करायचि.\n गणेश धामोडकर ०९:२०, १३ डिसेंबर २०११ (UTC)\nनवीन सदस्यांना खाते तयार केल्या पासून साधारतः ५ दिवसांनी चित्रे/संचिका चढवण्याचे अधिकार मिळतात त्यामुळे आपणास असा संदेश मिळत असावा - राहुल देशमुख ०५:२९, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nआपल्या लेखावर सद्या पान काढा साचा लावलेला आहे त्याची काही करणे आणि मग काम करण्याचे प्राप्त परिस्थितीतील पर्यायी मार्ग सांगतो.\nविकिपिडीयावर केलेले लेखन हे विश्कोषीय प्रकारात मोडते आणि आपण केलेले काम त्या परिघात बसत नसल्याने संकल्पने त्यावर अशा आशयाचे संदेश लावले आहे. आसो पण ह्याचा अर्थ आपण येथे हि माहिती देऊच शकत नाही असे मुळीच नाही. फक्त ���्यासाठी वेगळ्या विभागात ते हलवावे लागेल. आणि विकिपीडिया वरूनच पण वेगळ्या विभागातून आपण हि माहिती वाच्य्कानपर्यंत पोहचवू शकू.\nह्या साठी २ पर्याय आहेत\nआपली माहिती हि आपल्या लिखाणावर आधारित असेल तर विकी बुक मधून त्याचे संकलन आपणास मांडता येईल\nजर सदर (मूळ) माहिती हि जशीच्या तशी उपलब्ध करायची असेल तर त्यास विकी स्त्रोत ह्या येवू घातलेल्या प्रकल्पात समाविष्ट करता येईल.\nतूर्त आपणास जसे हवे तसे काम करण्या साठी मी आपणास आपल्या सदस्य नवा अंतर्गत एक धूळपाटी पान राममन्त्राचे श्लोक तयार करून देतो आहे, त्यावर आपण माहिती भरावी येथेच आपण आणखी गर्जे नुसार पाने बनवावी आणि मग आम्ही त्याचे योग्य स्थानांतरण करून देऊ. ह्यामुळे आपल्या लेखनात व्यत्यय पण येणार नाही आणि विकिपीडियाच्या नियमांमध्ये पण बसवता येईल.\nअधिक माहिती अथवा शंका आणि मदतीसाठी माझ्या चर्चा पानावर निरोप द्यावा\nराहुल देशमुख ०५:३३, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nविकिपीडियावर वस्तुनिष्ठ माहिती लिहिणे अपेक्षित असल्यामुळे त्यात भावार्थ/टीका/रसास्वाद इत्यादी ढंगातील लेखन अभिप्रेत नसते. तुम्हांला हे लेखन अन्य संकेतस्थळांवर (विकिस्रोत/स्वतःचा ब्लॉग वगैरे) लिहून त्याचा दुवा/संदर्भ इथे देता येऊ शकतो. विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे हा लेख अधिक माहितीसाठी पाहावा.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:१०, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nमी तूर्त सदस्य:Sachin jahagirdar/धूळपाटी/सोलिव सुख येथे सोलिव सुख हा लेख कॉपी करून व्यवस्थित फोर्म्याट पण करून ठेवला आहे. आपण एकदा तपासून घ्यावा. जेणे करून मुख्य लेख वगळला तरी येथील प्रत शाबूत राहील. लवकरच आपले लिखाण योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करूच. तोपर्यंत योगदान सुरु ठेवावे. आपल्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा आणि काही मदत लागली तर कळवाच\nराहुल देशमुख ०८:१६, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nसचिन आपण चढवलेली चित्रे उत्तम आहेत पण विकिपिडीयावर चढवायची चित्रे हे प्रताधिकार मुक्त म्हणजे कॉपीराईट फ्री हवीत. ह्या चित्रांचे कॉपीराईट कोणाचे आहेत कि ते मुक्त आहेत आपण स्वतः काढलेली चित्रे अथवा फोटो येथे प्रताधिकार मुक्त करू शकता, पण जर ती इतराची असतील तर त्याचे कॉपीराईट काय आहेत ते पाहावे. ह्या बाबत काही अधिक माहिती लागल्यास कळवावे.\nराहुल देशमुख ०८:४७, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nधन्यवाद, सध्या मी मराठी विक���पिडीयावरील चित्रांच्या सुसुत्रीकाराणाचे पण काम करतो आहे मग तेथे मी हि चित्रे प्रताधिकार मुक्त वर्गात टाकतो. तसेच आपले मराठी विकिपिडीयावर ५० संपादने पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ९ डिसेंबर २०११ पासून अवघ्या पाच दिवसात आपण हा टप्पा गाठला आहे. असेच योगदान चालू ठेवा. राहुल देशमुख ०९:२०, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nविकिपीडियावर आपण ५०+ संपादने अल्पावधीत पार पाडल्याचे राहुल देशमुखांच्या संदेशावरून कळले; त्यानिमित्त आपले मनापासून अभिनंदन \nकल्याण स्वामी या लेखाचे विश्वकोशीय लेखनशैलीनुरूप पुनर्लेखन करून लेख अधिकाधिक वस्तुनिष्ठ व माहितीपूर्ण बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे; तो एकवार बघावा. विश्वकोशीय लेखनशैलीत लेख बसवण्यासाठी फारसा वेगळा विचार करायची गरज नाही. एखाद्या सामान्य (अगदी नास्तिक/फारशी श्रद्धा नसलेल्या) मराठी वाचकाला कल्याण स्वामी हा लेख वाचून काहीतरी वस्तुनिष्ठ आणि \"खरोखरीची चांगली\" माहिती गवसली असे समाधान वाटेल, अश्या पद्धतीने आशय मांडण्याचे उद्दिष्ट मनात ठेवावे. दिवाळी अंकात किंवा तत्सम ललित साहित्य छापणार्या नियतकालिकांत/पुस्तकांत व्यक्तिचित्रणात्मक ढंगाने एखाद्या व्यक्तीची प्रतिमा चितारतात तशी लेखनशैली ज्ञानकोशात अभिप्रेत नसते. तसेच व्यक्तिसापेक्ष वाटतील अशी विशेषणे वापरणे टाळून मथितार्थ पोचेल इतपतच वर्णन करावे. खेरीज मजकुरात काही विशेष बाब नोंदवली असेल, तर त्याच्या पुष्ट्यर्थ विश्वसनीय, तटस्थ व विद्वन्मान्य मानले जाणारे संदर्भ (ग्रंथ/संकेतस्थळे/जर्नले/प्रबंध/मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांत प्रकाशित बातम्या इत्यादी) पुरवावेत. याबद्दल अधिक माहिती विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण येथे उपलब्ध आहे.\nबाकी, कल्याण स्वामी लेखात आपण जरूर वाटल्यास योग्य तेथे दुरुस्त्या कराव्यात ही विनंती.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१२, १४ डिसेंबर २०११ (UTC)\n तुम्ही म्हणता तश्या तपशिलातल्या चुका माझ्याकडून झाल्यबद्द्दल मी क्षमा मागतो. माझा मुख्य रोख लेखनशैली व्यक्तिचित्रणात्मक न होता अधिकाधिक \"विश्वकोशीय\" होईल, हे दाखवण्याकडे होता. मी केलेल्या संपादनांतल्या चुका आपण दुरुस्त केल्यास फार बरे होईल. धन्यवाद. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:३१, १५ डिसेंबर २०११ (UTC)\nविकीपत्रिका सभासद नोंदणी ....\nमराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.\nपत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.\nकळावे - खबर्या (विकीपत्रिका)\nयेत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी[संपादन]\n चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, १ जानेवारी २०१२ (UTC)\nमराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.\nविकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.\nविकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.\nमराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.\nनियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.\nविकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.\nमराठी विकिपीडियावरी��� उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.\nआपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन\nचावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल[संपादन]\nनमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा\nमराठी विकिपीडिया मध्ये भर[संपादन]\nनमस्कार सचिन, आपण सध्या न थकता मराठी विकिपीडिया मध्ये भर घालत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. आपण रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्यगण या विषयी भरपूर आणि चांगले योगदान देत आहात. या बद्दल आपल्याला काही मदत लागली तर अवश्य कळवावे.\nया संदर्भात 1-2 सूचना वजा विनंती करावीशी वाटली.\n1. रामदास स्वामी, कल्याण स्वामी यांचे साहित्य प्रतिधिकार मुक्त असल्याने मराठी विकिपीडिया ऐवजी मराठी विकिस्रोत वर दिले तर जास्त बरे राहील. आपण मराठी विकिपीडिया मध्ये तशी नोंद करू शकता.\n2. लेखा मध्ये जर शक्य असेल तर अजून काही संदर्भ देवू शकलात तर लेख अगदी परिपूर्ण होण्यास मदत होईल.\n3. लेखा मध्ये सुयोग्य माहिती चौकट दिली तर लेख अधिक परिपूर्ण होण्यास मदत होईल.\nअसेच उत्साहाने काम चालू राहू द्यावे ही विनंती.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:३७, २७ मार्च २०१२ (IST)\n/* विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी */[संपादन]\nनमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर \"विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी\" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:२१, २७ मार्च २०१२ (IST)\nनमस्कार, आपले मराठी विकिपीडियावरील लेखन योगदानाचे प्रयत्न स्तुत्य आणि त्याचे वाचन आनंददायक आहेत.सोबतच चर्चा:रूप पाहतां लोचनीं ची आपण दखल घेतल्यास विकिपीडिया आणि त्याच्या बंधू-प्रकल्पांच्या परिघांचे स्वरूप स्पष्ट होणे होण्यात सहाय्य होईल अस��� वाटते, या माहितीस माझी नम्र विनंती समजावे.\nआपल्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहो हि शुभेच्छा .\nमाहितगार (चर्चा) १०:११, १८ मे २०१२ (IST)\nप्रिय सचिन, आपले बरेचसे लिखाण हे मराठी विकिस्रोत ह्या प्रकल्पासाठी जास्त योग्य आहे असे मला वाटते. उदा. रामदास स्वामींचे अभंग. मराठी विकिस्रोत हे एक आंतरजालावर असलेले मुक्त ग्रंथालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले साहित्य /लेख आपण आणू शकता. - Mvkulkarni23 २२:३४, ९ जून २०१२ (IST)\nविकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]\nआपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.\nआपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०८, ११ जून २०१२ (IST)\nविकिपीडिया वस्तुस्थिती लपवण्याची जागा नाही[संपादन]\nमहाशय, आपले हे संपादन विकिपीडियाच्या धोरणास अनुसरून नसल्यामुळे मी उलटवले आहे. विकिपीडिया वस्तुस्थिती लपवण्याची जागा नाही याची नोंद घ्यावी. आपण संदर्भासहीत असलेला मजकुर पुन्हा वगळण्यापुर्वी चर्चा पानावर चर्चा करावी , असे न करता पुन्हा मजकुर उडवण्याचा प्रयत्न झाल्यास प्रचालकांना आपले खाते बॅन करण्या बद्दल विनंती केली जाऊ शकते याची नोंद घ्यावी. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १२:४१, १० ऑगस्ट २०१२ (IST)\nआपण करत असलेल्या योगदाना बद्दल अभिन��दन.\nमराठी विकिवर योगदान करणार्या सदस्याचे खाते बंद करण्याची कोणतीही पध्दत नाही. अशी धमकी देणारे संदेश आल्यास त्या कडे दुर्लक्ष करावे.\nMaihudon (चर्चा) १४:२६, १० ऑगस्ट २०१२ (IST)\nडॉन , घाईने बंद करणे लिहिले पण खाते प्रतिबंधीत केले जाऊ शकते,विकिपीडियात माहिती लपवणे आणि सेंसॉर करणे अपेक्षीत नाही असे असताना सदस्यांना अपूर्ण आणि संभ्रम निर्माण करनाअरे मार्गदर्शन करणे हा आपल्या प्रचालकीय जबाबदारीत कुचराई करणारे , निष्पक्ष नसणारे वर्तन ठरते. निष्पक्षता न्युट्रॅलिटी हा विकिपीडियाचा पाया आहे तोच उखडण्याचा एका प्रचालकाचे वर्तन निषेधार्ह आहे. प्रचालकीय आधिकार पक्षपाती आणि कुचराई करण्याच्या पद्धतीने वापरल्या बद्दल मी सदस्य:Maihudon यांचा राजीनामा मागत आहे .भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १८:५६, १० ऑगस्ट २०१२ (IST)\nयोगदान करणार्या सदस्या कडून चूक होउ शकते त्या बद्दल चर्चा करता येउ शकते पण खाते बद्द करण्याचे धमकी देणे :) मजेशीर आहे.\nमाझा दुजोरा, पण राजीनामा म्हणजे काय ते कळवावे व पुढील शासकीय प्रक्रिया सुरू करावी.\nMaihudon (चर्चा) १९:१२, १० ऑगस्ट २०१२ (IST)\nश्री.डॉन राव,खाते प्रतिबंधना एवजी खाते बंद करणे असे माझ्याकडून चुकीने लिहिले गेले (ते मी बदलले),पण ते लिहितानाही प्रचालकांना कळ्वले जाईल असेच लिहिले. प्रचालक या नात्याने आपली जबाबदारी निष्पक्ष असावयास नको काय अजूनही आपण सचिन जहागिरदारांना संदर्भ असलेले लेखन न वगळण्या बद्दल लिहित नाही हा तुमचा ढळढळीत पक्षपातीपणा आहे आपण आपल्या निष्पक्षपाती पणाचे सुस्प्ष्ट भूमीका ग्घ्यावी अथवा प्रचालकपद सोडल्याचे अधिकृतरित्या जाहीर करावे असे माझे आपणास जाहीर आवाहन आहे.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १९:४५, १० ऑगस्ट २०१२ (IST)\nसंचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]\nविषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.\nआपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत ���ृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.\nआपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.\nआपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.\nअर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.\nसुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).\nआपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.\nविकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती\nForm I आणि प्रतिज्ञापत्र\nविकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\nवर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे\nविकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम\nविकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\nधोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.\nमुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.\nमराठी विकिपीडिय�� संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nसंचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]\nविषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.\nआपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.\nआपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.\nआपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.\nअर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.\nसुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).\nआपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.\nविकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती\nForm I आणि प्रतिज्ञापत्र\nविकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\nवर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे\nविकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम\nविकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nसंचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]\nकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\n१०० पेक्षा अधिक संपादने\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/video/women-put-god-in-the-water-at-latur-mhss-393943.html", "date_download": "2019-09-21T23:35:40Z", "digest": "sha1:QUKSCELEX5OQ2GRJK7AFUHE4AGVDYQOE", "length": 12076, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : पाऊस पडू दे,तरच सुटका, महिलांनी पाण्यात ठेवलं देवाला! | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : पाऊस पडू दे, तरच सुटका, महिलांनी पाण्यात ठेवलं देवाला\nVIDEO : पाऊस पडू दे, तरच सुटका, महिलांनी पाण्यात ठेवलं देवाला\nलातूर, 24 जुलै : जिल्ह्यासह पूर्ण मराठवाड्यातच दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने लातूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील वडवळ गावातल्या महिलांनी मंदिरातील ग्रामदेवतालाच पाण्यात ठेवलं आहे. जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत देवाला पाण्यातच ठेऊन जलाभिषेक घालण��याचा संकल्प या महिलांनी केला आहे.\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nअमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO\nVIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : युतीचं फायनल झालं की नाही\nनिवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...\nVIDEO : निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन\nविधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...\nVIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका\nपुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO\nVIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nअमोल कोल्हेंनी मोदींची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंना लगावला टोला\nSPECIAL REPORT : जागावाटपावरून महाआघाडीतही धुसफूस\nSPECIAL REPORT : भाजप-सेनेचा गोंधळ फॉर्म्युला\nVIDEO :पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळली मुंबईत 4 मजली इमारत LIVE VIDEO\nVIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...\nVIDEO : युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच\nमोदींनी फटकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचा नरमाईचा सूर, पाहा हा VIDEO\nVIDEO : युती होणार की नाही\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार\n आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख\nखड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण\n'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ\n पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान\nSPECIAL REPORT: तिकीटावरून भाजपमध्ये जुंपली आघाडी गड राखण्यात यशस्वी होणार\nCCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण\nSPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभारतीय क्रिकेटपटूंची दिवाळी, BCCI देणार दुप्पट पैसे\nमहालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा\n5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल\nमराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट\nआज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-09-21T23:40:13Z", "digest": "sha1:GVGN34M6ZSJZD6ZZVGIBE65653U2YFUA", "length": 3854, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनिल कुमार - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत या देशासाठी खेळतांंना\nसुवर्ण २०१० नवी दिल्ली ग्रेको-रोमन ९६ कि.ग्रा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2019-09-21T23:37:06Z", "digest": "sha1:UPEQZGKBDA5PS4V5SYVFERTRI2JGZTRF", "length": 3607, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालू - विकिपीडिया", "raw_content": "\nदालू भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर राष्ट्रीय महामार्ग ५१ आणि राष्ट्रीय महामार्ग ६२च्या टोकाशी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपश्चिम गारो हिल्स जिल्हा\nआल्याची नोंद के���ेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१६ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/author/hrishikesh-joshi/", "date_download": "2019-09-21T23:39:12Z", "digest": "sha1:FS3QDDJK3KI4YAAKYEMOV3FLGCUYRE6G", "length": 5074, "nlines": 57, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Adv Hrishikesh Joshi, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनसे : प्रचंड आशावादी \nमनसेचे मतदार महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.\nसरपंच निवडणुक : विरोधक आता तरी धडा शिकतील काय\nविरोधीपक्षातल्या उरलेल्या गाळामुळेच कमळ फुलत आहे असे खात्रीने म्हणावे लागेल व कमळावर लक्ष्मी विराजमान असते हे ज्याला कळले नाही तो कसला राजकारणी…\nराष्ट्रपती यांचे अधिकार तपासले असता मोठ्या मोठ्या विधेयकांबाबत त्यांची भूमिका व अधिकार कक्षा तपासली असता, भाजपचे लोक याच वेळेची संयमाने वाट पाहत होते.\nमोदीजी, ‘डिस्लेक्सिया’ग्रस्त असूनही जगावर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या या व्यक्ती तुम्हाला माहित आहेत का\nपूरस्थितीही साजरी केली जाते ‘व्यवस्थापन’ स्पिरीट असलेल्या या देशात\nमनाला भुरळ घालणारा मोती तयार कसा होतो\n‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’\nआपण बालाकोटचा जिहादी तळ पूर्वीसुद्धा उद्धवस्त केला होता : वाचा २०० वर्ष जुना शौर्य-इतिहास\nह्या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देईल १५३ किमी प्रतीलिटर इतके एव्हरेज\nमहाभारतातील दोन गूढ पात्रे ‘नकुल-सहदेव’ यांच्याबद्दल तुम्ही आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nदुर्गा मातेच्या चारित्र्यावर घसरण्यापर्यंत विकृतीची मजल गेलीये, आणि “ते” नेहेमीप्रमाणे गप्प आहेत\n‘मिस्टर क्लीन’ ते ‘बोफोर्सचा चोर’ : राजीव गांधींचं खरं रूप – पत्रकार शेखर गुप्तांच्या लेखणीतून\nहिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090516/ip14.htm", "date_download": "2019-09-21T23:57:24Z", "digest": "sha1:CVPOYSZDH2O4B7KYHTE23UHF5SV3WLL3", "length": 8719, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, १६ मे २००९\nपुण्यात सुरेश कलमाडी आघाडीवर\nपुणे, १६ मे / प्रतिनिधी\nपुणे लोकसभा मतदार संघात सहाव्या फेरीअखेर कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी १६ हजार ९७३ मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या एकूण २१ फे ऱ्या होऊन अंतिम निकाल जाहीर व्हायला सायंकाळ उजाडणार आहे. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची आकडेवारी पाहता शिवाजीनगर, पर्वती आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात कलमाडी यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली आहे. तर कसबा, कोथरुड आणि वडगाव शेरी मतदार संघात भाजपचे अनिल शिरोळे यांना आघाडी मिळाली असली तरी ती अल्पशीच आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही हाच कल कायम राहिला असून वडगावशेरी आणि कोथरुड मतदार संघातही कलमाडी यांना चांगली मते मिळाली आहेत. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर बहुजन समाज पक्षाचे डी. एस. कुलकर्णी यांनी चांगली मते घेतली असून या मतदारसंघात त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. मनसेचे रणजित शिरोळे यांनीही काही ठिकाणी लक्षणीय मते घेतली आहेत.\nपुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवाजीनगर येथील धान्य गोदामात सकाळी आठ वाजता सुरू झाली. प्रारंभी टपाली मतांच्या मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुण्यातील ७०१ जणांनी टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला आहे. हे मत वैध धरण्यासाठीचे अनेक निकष असल्यामुळे ही मतमोजणी दीर्घ काळ चालणार आहे. यंदा प्रथमच मतमोजणीसाठी केंद्रीय निरीक्षकांबरोबर ‘स्टॅटीक ऑब्झव्र्हर’ या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी साडेचार हजार कर्मचारी नेमण्यात आले असून सात हजारांहून अधिक पोलिंग एजंट नेमलेले आहेत. मतमोजणी कर्मचाऱ्यांना पहाटे पाच वाजताच मतमोजणी केंद्रात बोलाविण्यात आले. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यायला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. सहा विधानसभांसाठी सहा स्वतंत्र गोदामांमध्ये मतमोजणी सुरु असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी केली जात आहे.\nकलमाडी यांची आघाडी प्रत्येक फेरीनंतर वाढत असल्याचे दिसल्यामुळे उपस्थित कॉँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वाता��रण पसरले तर भाजपचे कार्यकर्ते हक्काच्या मतदारसंघात आघाडी मिळेल, या आशेवर चर्चा करताना दिसत होते. भाजप सेनेचे बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरुड मतदारसंघातही कलमाडी यांना चांगली मते मिळत असल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांंचा उत्साह वाढला होता. कसबा वगळता भाजपचे शिरोळे यांना कलमाडी यांच्यावर मोठी आघाडी घेता आलेली नाही. कलमाडी यांचे मताधिक्य वाढत गेल्याने बाहेर जमलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साडेदहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे दूरध्वनी खणखणू लागले. पुणे आणि जिल्ह्य़ातील अन्य मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होत असतानाच मतमोजणी केंद्रातील राजकीय कार्यकर्ते राज्यातील व देशातील चित्र काय आहे यावर चर्चा करू लागले होते.\nमतमोजणी केंद्रात यावेळी विद्यमान आमदारांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी, नगरसेवक केंद्रात आणि आमदार बाहेर असे चित्र पाहायला मिळाले.\nमतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याने राजकीय कार्यकत्यार्ंच्या वर्दळीवर चांगलाच रोख लागला. प्रत्येक गोदामाच्या बाहेर मंडप टाकला असल्यामुळे सावली निर्माण झाली होती. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे टॅेकर, प्रथमोपचार, प्रसाधनगृह, अग्नीशामक दल अशी सर्व व्यवस्था होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090730/mp01.htm", "date_download": "2019-09-22T00:00:52Z", "digest": "sha1:6F2LUDN3EDBB45KBPJXCSCVDYGTLMGAX", "length": 9707, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ३० जुलै २००९\n‘दहशतवाद आणि पाक संबंधांवर सरकारला विरोधकांकडून धडे नकोत’\nनवी दिल्ली, २९ जुलै/खास प्रतिनिधी\nभारत-पाकिस्तानदरम्यानच्या संयुक्त निवेदनातील ‘घोडचुकां’वर बोट ठेवून परराष्ट्र धोरणावर युपीए सरकारची कोंडी करण्यासाठी सिद्ध झालेल्या भाजप-रालोआसह विरोधकांना आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पार निरुत्तर केले. पाकिस्तानविषयक धोरणासाठी आम्हाला भाजप-\nरालोआकडून धडा घेण्याची गरज नाही, असे सडेतोड उत्तर देत मनमोहन सिंग यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकाकुशंका आणि आक्षेप निराधार ठरवित दहशतवादाला भारत-पाक समग्र संवादातून वगळण्याच्या निर्णयाचे ठामपणे समर्थन केले. तसेच बलुचिस्तानमधील कथित हस्तक्षेपाच्या मुद्यावर भारता���ा काहीही लपवायचे नसल्याचे स्पष्ट केले.\nईजिप्तच्या शर्म अल् शेख येथे १६ जुलै रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चर्चेनंतर उभय देशांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात समग्र संवादातून दहशतवादाचा मुद्दा वगळण्याच्या तसेच बलुचिस्तानमध्ये भारताच्या हस्तक्षेपाच्या मुद्याचा द्विपक्षीय चर्चेत समावेश करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी विशेषत भाजपने जबरदस्त आक्षेप घेतला होता. आज लोकसभेत विरोधकांच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी चर्चेची सुरुवात करताना मनमोहन सिंग सरकारच्या ‘कचखाऊ’ परराष्ट्र धोरणावर आक्रमकपणे हल्ला चढविला. पृथ्वीवरील सातही समुद्राचे पाणी एकत्र केले तरी भारत-पाक संयुक्त निवेदनामुळे जी ‘शरम’ भारताच्या वाटय़ाला आली आहे ती धुतली जाणार नाही, अशी बोचरी टीका सिन्हा यांनी केली. भारताच्या इतिहासात परराष्ट्र धोरणात एवढा भयंकर संभ्रम यापूर्वी कधी बघायला मिळाला नाही, असेही ते म्हणाले. या चर्चेला उत्तर देताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे मनमोहन सिंग यांनी निराकरण केले. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी एक दशकापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या पुढाकाराची मुक्तकंठाने प्रशंसा करीत त्यांनी संयुक्त निवेदनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केले. १९९९ साली लाहोरला भेट देऊन वाजपेयींनी राजकीय धाडस दाखविले होते. पण त्यानंतर कारगिल आणि पाठोपाठ कंदाहार विमान अपहरण प्रकरण घडले. तरीही त्यांनी आग्रा शिखर परिषदेसाठी जनरल मुशर्रफ यांना निमंत्रित केले. २००१ साली देशाने संसदेवरील दहशतवादी हल्ला अनुभवला. त्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला. उभय देशांचे सशस्त्र सैन्य सीमेवर सज्ज होते. पण द्रष्टय़ा नेत्याप्रमाणे वाजपेयीही विचलित झाले नाहीत. वाजपेयींची दूरदृष्टी आपल्याला मान्य आहे आणि पाकिस्तानला हाताळताना त्यांना किती वैफल्य आले असेल याचीही आपल्याला जाणीव आहे, असे म्हणत मनमोहन सिंग यांनी भाजपच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. सीमापार दहशतवादाच्या बाबतीत जे भाजप-रालोआ सरकारला साध्य झाले नाही, ते युपीए सरकारने पाकिस्तानला कबूल करायला भाग पाडले आहे. परराष्ट्र व्यवहार किंवा दहशतव��दापासून देशाला सुरक्षित ठेवण्याविषयी त्यामुळेच आम्हाला विरोधकांकडून धडा घेण्याची आवश्यकता नाही, असा टोला मनमोहन सिंग यांनी लगावला. दहशतवादाच्या मुद्यावर भारताने आपली भूमिका मुळीच सोडलेली नाही.युद्ध करायचे नसेल तर दोन शेजाऱ्यांना परस्परांवर विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नसतो. दक्षिण आशियात शांतता, भरभराट, सौख्य, प्रगती आणि विकास हवा असेल तर पुढे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यातच भारत आणि पाकचे भले आहे. डोळे मिटून विश्वास न ठेवता पडताळणी करून विश्वास ठेवा, अशी भारताने पाकिस्तानविषयी भूमिका घेतली आहे. बलुचिस्तानमध्ये भारताने कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे भारताला जगापासून काहीही लपवायचे नाही, असे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. मनमोहन सिंग यांच्या उत्तरानंतर विरोधकांपाशी भारत-पाक संबंधांवर आक्षेप घेण्यालायक कोणताही प्रश्न उरला नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/pratyay-haushi-natya-kala-kendra-1245750/", "date_download": "2019-09-21T23:55:41Z", "digest": "sha1:QPDK5JQG5JVR4LMFAS54BY2TWWTBAMHY", "length": 35166, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pratyay haushi natya kala Kendra | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू\nनौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत\nप्रसूतीसाठी आलेल्या तरुणीचा ठाण्यात डॉक्टरवर हल्ला\nयंदा नवीन वाढीव लोकल फेऱ्या नाहीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस\nप्रयोग : पुन्हा ‘राजा लीअर’\nप्रयोग : पुन्हा ‘राजा लीअर’\nसगळं जग हीच रंगभूमी असं मानणारा विल्यम शेक्सपीअर हा जगाचा नाटककार.\nशेक्सपीअरच्या चारशेव्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या नाटय़संस्थेतर्फे ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांनी अनुवादित केलेल्या शेक्सपीअरच्या ‘राजा लीअर’ या नाटकाचे नवीन संचामधले प्रयोग सध्या ठिकठिकाणी सुरू आहेत.\nसगळं जग हीच रंगभूमी असं मानणारा विल्यम शेक्सपीअर हा जगाचा नाटककार. मानवी मनाच्या रंगभूमीवरची भावभावनांची, वासनाविकारांची, हव्यासाची, अस्सलतेच्या ध्यासाची अशी सगळी नाटय़ं जाणणारा. त्याची कथानकं, त्याने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या भावभावनांचे शेक्सपीअरने मांडलेले स्तिमित करणारे खेळ हे सगळंच अचंबित करणारं, अवाक् करणारं. हॅम्लेट, किंग लीअर, ऑथेल���लो, मॅकबेथ, रोमिओ ज्युलिएट, र्मचट ऑफ व्हेनिससारखी नाटकं, काव्यं, सुनीतं अशी त्याची साहित्यनिर्मिती आजही वाचकांना, नाटय़प्रेक्षकांना भुरळ घालते.\nशेक्सपीअरचा ४०० वा स्मृतिदिन अलीकडेच म्हणजे २३ एप्रिल रोजी साजरा झाला. तो त्याचा जन्मदिवसही आणि स्मृतिदिनही. त्याच्या या ४०० व्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘प्रत्यय हौशी नाटय़ कला केंद्र, कोल्हापूर’ या नाटय़संस्थेने ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी अनुवादित केलेलं ‘राजा लीअर’ हे नाटक नव्याने प्रेक्षकांसमोर आणलं आहे. नव्याने असं म्हणण्याचं कारण असं की ‘प्रत्यय’ने २३ वर्षांपूर्वीही ‘राजा लीअर’चे प्रयोग केले होते. पंचवीस-तीस कलाकारांचा ताफा घेऊन ‘राजा लीअर’ करणं ही अजिबात सोपी नसलेली गोष्ट. ती ‘प्रत्यय’ने समर्थपणे पेलली होती. १९९३ च्या राज्य नाटय़स्पर्धेत ‘प्रत्यय’ने सादर केलेल्या या नाटकाला तिसरं पारितोषिक मिळालं होतं. तेव्हा या नाटकाचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग झाले होते. नाटकाच्या प्रयोगांचं, राजा लीअरची भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या डॉ. शरद भुताडिया यांचं कौतुकही झालं होतं. आता पुन्हा एकदा प्रत्यय ताज्या दमाच्या कलाकारांसह ‘राजा लीअर’ घेऊन आलं आहे. ४०० व्या स्मृतिदिनानिमित्त शेक्सपीअरला अभिवादन करण्यासाठी ‘प्रत्यय’ या नाटकाचे पुन्हा प्रयोग करत आहे.\nशेक्सपीअरने निर्माण केलेल्या शोकांतिकांमध्ये ‘किंग लीअर’ ही एक महान शोकांतिका मानली जाते. एरवी शेक्सपीअरवर टीका करणाऱ्या नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनीसुद्धा ‘किंग लीअरसारखी शोकांतिका परत कुणी लिहू शकणार नाही’ असं म्हटलं आहे, असं विंदांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे. विंदांच्या आधी मोरो शंकर रानडे यांनी ‘अतिपीडचरित’ (१८८१) आणि आचार्य अत्रे यांनी ‘सम्राटसिंह’ (१९६८) किंग लीअरचं भाषांतर केलं होतं. विंदांचं ‘राजा लीअर’ (१९७४) मध्ये आलं. पण तेच सगळ्यात उत्तम असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.\nराजा असो की सामान्य माणूस, कुणाच्याही वाटय़ाचे भोग चुकत नाहीत, ही गोष्ट शेक्सपीअरने या नाटकात अशा पद्धतीने मांडली आहे की किंग लीअरची शोकांतिका एक वेगळीच उंची गाठते. आपल्या वयाची जाणीव झालेला राजा लीअर आपलं राज्य, आपली सगळी संपत्ती आपल्या तीन मुलींमध्ये वाटून टाकायचं ठरवतो. तो मुलींना म्हणतो की तुमचं माझ्यावर किती प्रेम ��हे, ते सांगा. त्याच्या गॉनरील आणि रीगन या त्याच्या दोन मुली विवाहित आहेत, तर त्याची लाडकी सगळ्यात धाकटी मुलगी कॉर्डिलिया अविवाहित आहे. मोठय़ा दोन्ही मुली शब्दांचा फुलोरा फुलवत आपल्या बापावर आपलं किती प्रेम आहे ते सांगतात. धाकटी मात्र असा कोणताही बडेजाव न मिरवता किती प्रेम आहे ते सांगता येणार नाही, पण वेळ आली तर ते सिद्ध होईल असं सांगते. हे उत्तर ऐकून चिडलेला राजा आपलं सगळं राज्य आपल्या दोन्ही मुलींमध्येच वाटून टाकतो. त्याने झिडकारलेली धाकटी कॉर्डिलिया राजा फ्रान्सबरोबर लग्न करून निघून जाते. राजाने इतक्यातच अशा पद्धतीने राज्य वाटून टाकू नये यासाठी त्याला त्याचा विदूषक आणि केंट हा एक स्वामीनिष्ठ सेवक परोपरीने विनवतात. पण राजा लीअर कुणाचंच ऐकत नाही. हातात संपत्ती आल्यावर हळूहळू दोन्ही मुली बदलतात. राजा लीअरच्या जगण्यावागण्यावर बंधनं घालायला लागतात.\nमुलींच्या वागण्यामुळे मनातून मोडून पडलेला राजा लीअर रानोमाळ भटकतो. लौकिक पातळीवरही तो उद्ध्वस्त झाला आहे आणि मानसिक पातळीवरही. शेक्सपीअरने रंगवलेला राजा लीअरचा बाह्य़ आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवरचा संघर्ष जितका विलोभनीय तितकाच क्लेशदायक आहे. बापाच्या अस्सल भूमिकेतून त्याने देऊन टाकलेलं सर्वस्व, कमअस्सल माणसांच्यामुळे त्याच्या वाटय़ाला आलेले दुख:भोग हा सत् आणि असत् यांच्यामधला सनातन लढा शेक्सपीअरने बाप आणि मुली यांच्या माध्यमातून मांडला आहे. जगातल्या सगळ्यात मूलभत आणि निव्र्याज मानल्या जाणाऱ्या नात्यातली वादळं माणसाला कशी भोवंडून टाकतात हे ‘राजा लीअर’मधून अधोरेखित होतं. जे राजाच्या वाटय़ाला त्याच्या मुलींमुळे येतं, काहीसं तसंच त्याच्या ग्लॉस्टर या सगळ्यात एकनिष्ठ नोकराला त्याच्या एडमंड या अनौरस मुलामुळे भोगावं लागतं. एडमंडकडून ग्लॉस्टरचा विश्वासघात होतो तर ज्याच्याबद्दल प्रवाद असतात, तो एडगर हा औरस मुलगा वेषांतर करून, बापाची पाठराखण करतो. राजा लीअरला मुलींपासून पळून जाण्यास मदत केली म्हणून ग्लॉस्टरचे दोन्ही डोळे काढले जातात. वृद्ध अगतिक बापाला मदत केली म्हणून कॉर्डिलियाला मारलं जातं आणि तिच्या मृतदेहापाशी बसून विलाप करणाऱ्या राजा लीअरचा मृत्यू होतो.\nराजाच्या स्तरावर जे चाललं आहे, तेच त्याच्या नोकराच्या म्हणजे सामान्य माणसाच्या स्तरावरही चाललं आ���े, असं दाखवून शेक्सपीअरने दु:खाच्या जातकुळीच्या मुळालाच हात घातला आहे. जवळची माणसं बघता बघता परकी होऊन जातात आणि ज्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नसते अशी माणसं जिवाला जीव देत झळाळून उठतात, हे चिरंतन सत्य शेक्सपीअर इतक्या प्रभावीपणे मांडतो की हे नाटक बघता बघता ते पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं होऊन जातं. शेक्सपीअरच्या व्यक्तिरेखा रंगवण्याच्या हातोटीमुळे, त्याच्या भाषेमुळे, विंदांच्या समर्थ अनुवादामुळे आणि ‘प्रत्यय’च्या सादरीकरणामुळे राजा लीअरमधे प्रेक्षक गुंतून जातो. राजाची भेलकांडत गेलेली परिस्थिती, त्याच्या मनातली वादळं शेक्सपीअरने प्रामुख्याने रंगवली असली तरी ती एका राजाची, त्याच्या मुलींची, किंवा त्याच्या एकनिष्ठ सेवकाची, अशी कुणा एकाची शोकांतिका उरत नाही. ती जीवनाच्या अपरिहार्यतेची शोकांतिका बनून आपल्यापुढे येते.\nया पाच अंकी संपूर्ण नाटकातल्या व्यक्तिरेखांचं शेक्सपीअरने केलेलं रेखाटन जबरदस्त आहे. राजा लीअर, त्याच्या आसपासच्या सगळ्या व्यक्तिरेखा, त्यांच्यामधले बारकावे, त्यांची मनोभूमी, त्यातली भावनिक आंदोलनं, त्यातले चढउतार या सगळ्यावर आजपर्यंत खूप लिहिलं गेलं आहे. पण तरीही ते अपुरंच वाटावं असं शेक्सपीअरच्या प्रत्येक नाटकाचं संचित आहे. नाटकातले हे सगळे बारकावे समजून घेत ते सादर करण्याच्या पातळीवर येण्यासाठी पुढचा महत्त्वाचा आणि अवघड टप्पा म्हणजे शेक्सपीअरची भाषा. ती पल्लेदार, काव्यात्म भाषा पेलायला आणि अभिनयातल्या, भाषेतल्या सगळ्या बारकाव्यांसकट रंगभूमीवर सादर करायला अभिनयातलं दहा हत्तींचं बळच हवं. ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर यांनी अनुवादाच्या पातळीवर हे आव्हान लीलया पेललं आहे. शेक्सपीअरचं मूळ पाच अंकी आणि २६ प्रवेश असलेल्या नाटकाचा विंदांनी चार अंकात अनुवाद केला आहे. पण तो रंगभूमीवर सादर करताना आणखी संपादित होऊन दोन अंकांत आपल्यासमोर येतो.\nदोन अडीच तास आपल्यासमोर माणसाच्या जीवनातलं नाटय़, अभिनय आणि भाषा या सगळ्याचा जो काही खेळ चालतो तो दिग्मूढ करून टाकणारा असतो. राजा लीअरच्या व्यक्तिमत्त्वामधला भारदस्तपणा, त्याचं राजा असणं, त्याच्यामधला प्रेमळ बाप, स्वत:ची स्तुती आणि फक्त स्तुतीच ऐकायला हपापलेला त्याच्यामधला हट्टी माणूस, आपण काय गमावलं हे समजल्यावर त्याला आलेली उद्विग्न��ा, नात्यांमधल्या अनुभवातून आलेलं भ्रमिष्टपण, त्याचं रानोमाळ भटकणं हे सगळं सादर करणारा डॉ. शरद भुताडिया यांचा अभिनय नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.\nएकाच वेळी राजा आणि त्याचा एकनिष्ठ सेवक या दोन पातळ्यांवर हे नाटक घडतं. त्यामुळे त्यात भरपूर व्यक्तिरेखा आहेत. त्या सगळ्यांचं एकाच वेळी रंगमंचावर वावरणं, एकमेकांमधली सिम्फनी सगळ्याच कलाकारांनी चांगली सांभाळली आहे. नाटकाच्या तांत्रिक बाजूही नाटकाचा बाज चांगल्या पद्धतीने उठावदार करतात.\n‘प्रत्यय’ हौशी नाटय़ कला केंद्र’ गेली ३५ वर्षांहून अधिक काळ नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे. दिलीप कुलकर्णी, चंद्रकांत कल्लोळी, पवन खेबुडकर, किरण खेबुडकर, अनिल सडोलीकर, शेखर पडळकर, उदय नारकर, माया पंडित, शरद नावरे या तरुण मंडळींनी ‘प्रत्यय’ची स्थापना केली.\nगेल्या ३५ वर्षांत ‘प्रत्यय’ने २९ नाटके रंगभूमीवर सादर केली. त्यात नाटककार चंद्रकांत देशपांडेंचं ‘एक गगनभेदी किंकाळी’, गो. पु. देशपांडे लिखित ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ तसंच ‘एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू’, घोडा, सवाई माधवराव यांचा मृत्यू, राशोमन, उत्तररामचरित, राजा लीअर, सत्यशोधक, आइन्स्टाइन, गो. पु. देशपांडेलिखित ‘अंधारयात्रा, ऐन वसंतात अध्र्या रात्री, क्राईम अँड पनिशमेंट, नागमंडल, ‘उत्तररामचरित’, शनिवार-रविवार, कर्फ्यू, ‘चरणदास चोर’ इत्यादी नाटकांचा समावेश आहे. दिग्दर्शक शरद भुताडिया यांनी दिग्दर्शित व अभिनय केलेल्या ‘किंग लीअर’ या नाटकाचे कोलकाता, दिल्ली, नागपूर, बंगाली एज्युकेशन सोसायटी नागपूर, विदर्भ मराठी साहित्य परिषद, संगीत नाटक अकादमीचे केरळमधील ‘शेक्सपीअर महोत्सव’ या ठिकाणी प्रयोग झाले आहेत.\n‘प्रत्यय’तर्फे १९८८ साली रंगमंचावर आणल्या गेलेल्या ‘उत्तररामचरित’ या नाटकाची नवी दिल्ली येथे झालेल्या संगीत नाटक अकादमी महोत्सवासाठी तसेच सन २००९ ‘आइन्स्टाइन’ या नाटकाची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली) येथील महोत्सवासाठी निवड झाली होती. ‘प्रत्यय’ला राज्य नाटय़ स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nराजा लीअरच्या जवळ जाऊ शकलो.. -डॉ. शरद भुताडिया\nकिंग लिअर हे शेक्सपीअरचं महत्त्वाचं नाटक. विंदांनी ते अनुवादित करताना त्याला चाळीस पानांची प्रस्तावना लिहून त्याकडे कसं बघायचं याचं नेमकं मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे आम्ही विंद���ंचं बोट धरूनच ते नाटक सादर करतो आहोत. हे नाटक भारतीय अभिजात नाटकाच्या पद्धतीने सादर करता येऊ शकत नाही. त्यामुळे ते सादर करणं एक आव्हानच ठरतं. एक तर हे नाटक वैश्विक आहे. ते मूल्यांविषयी सांगतं. त्यामुळे त्याला काळाचं बंधन नाही. ते आजच्या काळाशी देखील ताडून पाहता येतं. माणूस चारशे वर्षांपूर्वी जसा वागत होता, तसाच आजही वागतो आहे. चुका करणं, त्यांचे परिणाम भोगणं, त्या चुकांची जाणीव होणं हे सगळं वैश्विक आणि चिरंतन आहे. मुळात हे नाटक एका वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या म्हाताऱ्या माणसाचं आहे. तेवीस वर्षांपूर्वी आम्ही ते केलं तेव्हा मी ३५ वर्षांचा होतो. आता मी साठी ओलांडली आहे. त्यामुळे आता शेक्सपीअरकडे, किंग लीअरकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही बदलला आहे. मी राजा लीअरच्या भावभावनांच्या जवळ जाऊ शकतो आहे, असं मला वाटतं.\nआता हे नाटक आम्ही नव्या संचात सादर करतो आहोत. २३ वर्षांपूर्वी आम्ही ते एकदम पारंपरिक पद्धतीने सादर करायचो. आता नेपथ्य वगैरे थोडंसं अॅबस्ट्रॅक्ट करून आधुनिक पद्धतीने करतो आहोत. मुळची शेक्सपीअरची आणि नंतर विंदांनी अनुवादित केलेली भाषा हे आजच्या पिढीसाठी भाषेचं वेगळं आकलन आहे. त्यामुळे ती त्यांच्या अंगवळणी पडण्याची प्रक्रिया आताच्या नव्या संचाच्या बाबतीत अजून सुरू आहे. हे वर्ष शेक्सपीअरचं ४०० व स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्यासाठी हे नाटक करण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आमच्या संस्थेला प्रॉडक्शन ग्रँट दिली आहे. वर्षभर नाटकाचे वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच महोत्सवांमधून प्रयोग होतील. त्यानंतरही आम्ही ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमंत्र यशाचा : संगीत नाटकही प्रायोगिक नाटकच\n‘मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा विजय तेंडुलकरांनी बदलला’\nमनोगत : हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं नाटक\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत\n'मेट्रो ३'बाबत सुमीत राघवन म्हणतो...\nसैफ आधी 'या' खानवर फिदा होती करिना\n\"देश म्हणजे ट्विटर नाही\", जावेद अख्तर यांचा मोदी सरकारला टोला\n रणवीर-आलियाचा 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत\nभाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार\nनवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू - पवार\nआचारसंहितेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अनिश्चितता\nस्वत:च्या घरात बोलावून महिलेकडून वृद्धाचा खून\nसाताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई\nमराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार\nशरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले\nदुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ\nटाटा मोटर्समध्ये ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय काम बंद\nकाश्मीरमध्ये ६० विदेशी दहशतवादी\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://avliya.co.in/albums/%E0%A5%A7%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-21T23:24:12Z", "digest": "sha1:XJ72ZEMD3BNIUSHWAYTGR3Z4KS5GFPB3", "length": 2475, "nlines": 41, "source_domain": "avliya.co.in", "title": "गणपती गीते | Avliya", "raw_content": "\nगीत: १) बाप्पा मोरया रे.\n२) गावाला तू जाऊ नको रे.\nगीतकार, संगीतकार: मकरंद बेहेरे\nसंगीत संयोजक: सुदेश लाड (लाडू), कृष्णा पाटील.\nतालवाद्य संयोजक: प्रशांत मोरे.\nवादक: तबला, पखवाज: मिलिंद वाणी.\nकोरस: प्रियंका पवार, प्रणाली पाचकळे, विनित देव, परेश पालव, सुदेश लाड, वर्षा पिंपळकर, स्नेहल रेवाळे.\nअविनाश मोने, स्टुडिओ आॅडिओजेनिक्स,\nश्रीकृष्ण सावंत, स्टुडिओ विधी व्हाॅईस.\nकाव्य सजावट: समीर काजवे.\nशुभेच्छूक: श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. मनोहर कुंटे, प. अप्पा वढावकर, श्री. विजय पेडणेकर, केदार पेडणेकर. मंदार गायधनी. पं. श्री. प्रविण वामनराव देशपांडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-22T00:16:29Z", "digest": "sha1:XV7LUTLG33H2LGNT5YLEY4F3CA3LCUW5", "length": 12231, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्रसंवाद : बहिष्कार टाकायला बळ हवे ! | Dainik Prabhat", "raw_content": "\nपत्रसंवाद : बहिष्कार टाकायला बळ हवे \nपुलवामा घटनेतून होत असलेला जनक्षोभ आता विविध क्षेत्रात उमटू लागला आहे. क्रीडाक्षेत्रही आता पुढे आले आहे; विशेषतः क्रिकेट. आजी-माजी खेळाडू, क्रीडा विभाग, नागरिक, संघटना हे सर्व मते मांडीत आहेत व प्रतिक्रिया देत आहेत.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अर्थात आयसीसी ही संस्था मात्र गल्ल्यावर डोळा ठेवून भूमिका मांडते की काय असे वाटू लागते. हजारो कोटींची कमाई आणि वर करातून सूट, अशीच रचना असलेल्या या संघटनेत राजकीय वर्चस्वासाठी रस्सीखेच चालूच असते. आण��� म्हणून इप्सित गोल साध्य होण्यासाठी काही तारांकित माजी खेळाडूंना हाताशी धरून आपलाच मुद्दा रेटायचा प्रयत्न होत असावा.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएकेकाळी कृषी आणि क्रिकेट एकाच व्यक्तीच्या हातात असताना सुद्धा, कृषी व कृषिवल विषय मागे पडून क्रिकेटला झुकते माप मिळाल्याचे आठवत असेलच आपल्याला \nआता जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे की नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) मध्ये उच्च पदावर काम केलेले कॉंग्रेस खासदार शशी थरूर तर सामना न खेळल्यास तो पराभवच किंवा शरणागती ठरेल असे दणकून सांगत आहेत. कदाचित त्यांचा बोलविता धनी वेगळाच असावा. हा प्रश्न फार गहन नाही, हे जरा इतिहासात डोकावले तर कळेल.\nडेव्हिस कप या टेनिसच्या जागतिक स्पर्धेत सुमारे 20-25 वर्षांपूर्वी (नक्की साल शोधून काढावे लागेल) आपण अंतिम\nस्पर्धेत पोहोचलो होतो. समोर प्रतिस्पर्धी होता दक्षिण आफ्रिका पण वर्णद्वेषाच्या अधीन गेलेल्या या देशाविरुद्ध अंतिम सामना असूनही खेळण्याचे नाकारून आपला संघ परत फिरला होता.\nइतकेच नव्हे तर ऐशीच्या दशकात रशियातील मॉस्को येथे झालेल्या संपूर्ण ऑलिम्पिक स्पर्धेवरच अमेरिकेने बहिष्कार टाकला होता. अमेरिका-रशियामधील छुपे युद्ध अर्थात “कोल्ड वॉर’चा तो परिणाम होता. जर किमान 70 क्रीडा प्रकार, 125 हून अधिक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेवर एखादा देश बहिष्कार टाकू शकतो, तर मग भारताने क्रिकेट वर्ल्डकपवरच बहिष्कार का टाकू नये शशी थरूर आणि त्यांचा बोलविता धनी या घटनेला काय म्हणणार शशी थरूर आणि त्यांचा बोलविता धनी या घटनेला काय म्हणणार पराभव, शरणागती, की जागतिक भावनेचा आदर \nकलंदर: आज की बात…\nसाद-पडसाद: शिक्षणाचे प्रारूप समजून घेताना…\nलक्षवेधी: दारिद्य्र निर्मूलन शक्य आहे\nआयुष्मान योजनेपुढची आव्हाने (अग्रलेख)\nजीवनगाणे: देई क्षमेचे दान\nसाद-पडसाद: चिंता अफवांधारित समूहहिंसेची…\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभ��रत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-3/", "date_download": "2019-09-21T23:32:09Z", "digest": "sha1:UZH242LMBKHL2NTRSLWA4CV6V664EUBI", "length": 6480, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जोधपूर- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nप्रियांका चोप्राच्या स्कर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nप्रियांकाचा हा फोटो व्हायरल झालाय. त्यात तिनं एक स्वेटर घातलाय. त्याखाली लाल रंगाचा स्कर्ट आहे.\nदीपिका-प्रियांकानं लग्नाच्या बाबतीत घेतलाय मोठा निर्णय\nदीपिका-प्रियांकानं लग्नाच्या बाबतीत घेतलाय मोठा निर्णय\nप्रियांकाच्या लग्नाला 'हा' खास ड्रेस डिझायनर तयार करतोय वधूवराचा पोशाख\nप्रियांका-निकच्या लग्नाची तारीख ठरली\nजोधपूर कारागृहात भवरीदेवी हत्याकांडातील आरोपीने साजरा केला वाढदिवस\nVIDEO : दोन वाहनांच्या धडकेत 'तो' मध्येच सापडला\nकाळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी\nजगातल्या सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमधली १४ शहरं तर भारतात \nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/unidentified-pakistani-aircraft/news/", "date_download": "2019-09-21T23:35:53Z", "digest": "sha1:FJE2TOWZNET2SZBJEGFNILCIL7YLGQ6G", "length": 4723, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Unidentified Pakistani Aircraft- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता राजस्थान सीमेजवळ घुसलं पाकिस्तानी ड्रोन, भारतीय वायुदलाने पाडलं\nभारतीय वायुदलाच्या सुखोई लढाऊन विमानातून मिसाईल सोडून त्याला खाली पाडण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन सारखं दिसणारं हे मानव रहित विमान पाकिस्तानच्या फोर्ट अब्बास परिसरात कोसळलं.\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://www.durgbharari.com/-----18.html", "date_download": "2019-09-22T00:26:30Z", "digest": "sha1:IPYTRIYURXVQUMUCN6ID6EPGKSN7A4OT", "length": 56138, "nlines": 275, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कंधार", "raw_content": "\nकंधार हे गाव बालाघाट रांगेच्या शेवटी मन्याड नदीच्या खोऱ्यात वसलेल आहे. चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती करून त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती केली. आज महाराष्ट्रातील हा सर्वात प्राचीन पाणीसाठा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या ह्या व्यवस्थेचे अवशेष आजही कंधार किल्ल्यावर अनेक ठिकाणी दिसतात. राष्ट्रकुटांच्या काळात कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला चौथे शतक ते अठरावे शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात होता. त्यांनी या किल्ल्यात केलेली अनेक बांधकामे व बदल आजही आपल्याला पहाता येतात. किल्ल्यात अनेक वास्तूअवशेष असुन त्यांच्या बांधकाम शैलीत विविधता आहे. किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असुन किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पहाण्यासाठी पूर्ण दिवस लागतो. कंधारला जाण्यासाठी नांदेड हे जवळचे शहर आहे. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने संपुर्ण देशाशी जोडलेले असल्याने येथे येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नांदेडहून कंधारला जाण्यासाठी अनेक एसटी आणि खाजगी गाड्या आहेत. कंधारचा भुईकोट किल्ला कंधार शहरापासून ४ कि.मी.वर आहे. कंधार किल्ला भूईकोट असल्याने संरक्षणासाठी त्याच्या चारी बाजूला खंदक खोदलेला असुन हा खंदक घडीव दगडानी बांधला आहे. खंदकातील पाणी पाझरू नये यासाठी भिंतीची जाडी १२ फुटापेक्षा जास्त आहे. खंदकाची रुंदी १४० फ़ूट आणि खोली ५० फ़ूट असुन खंदकात पाणीसाठा करायला पावसाच्या पाणी साठवणी बरोबर जगत्तुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेले उच्छ्वास व कालवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहाता येतात. खंदक साफ तसेच दुरुस्त करण्यासाठी ठराविक अंतरावर पायऱ्या बांधल्या आहेत. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे. पूर्वी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता. आज किल्ल्यात जाण्यासाठी पुरातत्व विभागाने खंदकात मार्ग बांधला आहे. प्रवेशव्दारातून खंदकात उतरल्यावर पूरातत्व विभागाने केलेल्या बांधकामात एक कमान बांधलेली आहे. या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक चौकोनी विहिर तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे. आयताकृती आकाराचा हा किल्ला पुर्वपश्चिम खंदकासाहित २२ एकरांमधे पसरलेला असून किल्ल्याचा तटबंदीतील परीसर ८ एकर आहे. खंदक पार करुन किल्ल्यासमोर पोहोचल्यावर उत्तराभिमुख लोखंडी खिळे मारलेले लोहबंदी दरवाजा आपल्य���ला दिसतो. या दरवाजावर थेट मारा करता येउ नये यासाठी त्यासमोर भिंत बांधलेली आहे.या बांधकामास जिभी म्हणतात. जिभिच्या वरील बाजुस चर्या असुन वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. लोहबंदी दरवाजाची उंची १२ फ़ूट आणि रुंदी १० फ़ूट असुन कोसळलेला हा दरवाजा आतील बाजुस पडला आहे व पुरातत्व खात्याने तेथे नविन लोखंडी दरवाजा बसविला आहे. हा दरवाजा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० या वेळेतच उघडलेला असतो. किल्ल्याला दुहेरी तटबंदी असुन लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. बाहेरील तटबंदीची उंची ४० फ़ूट असून रूंदी १२ फ़ूट आहे. आतील तटबंदीची उंची ६० फ़ूट असून रूंदी १२ फ़ूट आहे. आतील व बाहेरील तटबंदीमध्ये साधारण १५ फ़ूट अंतर आहे. दोन्ही तटबंदींना फ़ांज्या असुन तटबंदीवर चर्या आहेत. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत १८ बुरूज असुन आतील तटबंदीत १६ बुरूज असे एकुण ३४ बुरूज आहेत. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर समोरच काटकोनात किल्ल्याचे दुसरे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. या दरवाजाच्या आत त्याच्या घुमटाकार छतातील नक्षीकामात दोन मासे कोरलेले असुन त्यावरुन या दरवाजाला मछली दरवाजा म्हणुन ओळखले जाते. या दरवाजाची उंची १५ फ़ूट आणि रुंदी ८ फ़ूट आहे. दरवाजासमोर उजव्या चौथऱ्यावर गजशिल्प असुन डाव्या बाजुच्या तटबंदीत वर तटावर जाण्यासाठी दरवाजा आहे. मछली दरवाजाच्या आत एक व बाहेरच्या बाजूस एक असे दोन पर्शियन शिलालेख आहे. बाहेरील शिलालेख मुहम्मद तुघलक या़चा हिजरी ७४४/इ.स.१३४४चा असून त्यात सरदार सैफ़ुद्दीन या किल्लेदाराचे नाव लिहिलेले आहे. मछ्ली दरवाजाच्या आतील उजव्या बाजूचा शिलालेख बुऱ्हाण निजामशाह याच्या काळातील हिजरी ९४७/ इ.स.१५२७चा आहे. ईश्वर सर्वांचा मित्र आहे. निजामशाह याने बाराव्या इमामसाठी सगळे नवस फ़ेडले असे त्यात लिहिले आहे. मछली दरवाजातून आत आल्यावर समोर प्रशस्त पटांगण असुन त्यात एक तुटलेली तोफ आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूला ६ देवड्या आहेत.या देवड्यांच्या शेवटी तटावर जाण्यासाठी जीना असुन त्या ठिकाणी एक पर्शियन शिलालेख आहे. दरवाजाच्या समोरच्या बाजूला पटांगणात उजव्या बाजूला एक मजली इमारत आहे. या इमारतीला अंबरखाना म्हणतात. या इमारतीच्या भिंतीत एक व्यालाशिल्प पाहायला मिळते. किल्ल्यातील मंदिरे व इतर वास्तू पाडून त्याचे दगड किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरल्याने असे अवशेष जागोजागी पहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजा जवळ अंबरखाना (धान्यकोठार) असण्याची शक्यता कमी आहे. या इमारतीचा उपयोग कचेरी सारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने कामासाठी आलेल्या लोकांना किल्ल्यात न जाता त्यांची कामे बाहेरच व्हावी याकरीता याठिकाणी कचेरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता या इमारतीत पुरातत्त्व खात्याच कार्यालय आहे. दरवाजाकडे पाहताना अंबरखान्याच्या मागच्या बाजूस डावीकडे उंचावलेला टेहळणी बुरुज दिसतो. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली एक खोली आहे. लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातल्या इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये आहे. देवड्या संपल्यावर उजव्या व डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेने गेल्यास बाहेरील संपुर्ण तटबंदीवरुन फिरता येते. या तटबंदी वरून फिरताना आतील तटबंदी व बुरुजावर ठिकठिकाणी कोरीव शिल्पे व शिलालेख दिसतात. गडाच्या या दुहेरी तटबंदीत दोन विहिरी असुन अनेक ठिकाणी खंदकात ओवऱ्या व त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. खंदकात एका चौथऱ्यावर दर्गा असुन त्या दर्ग्यासमोर एक कबर आहे. बाहेरील तटावरील हि फेरी अर्ध्या तासात आटोपून आपण मूळ जागी परत येतो. बुरुजाच्या बाहेरील तटावरील दरवाजाने बाहेरील दरवाजे व तट यांच्या माथ्यावर जाऊन दरवाजांची सरंक्षण व्यवस्था पहाता येते. मछली दरवाजा शेजारील एका बुरुजावर मध्यम आकाराची तोफ दिसुन येते. येथुन खाली मछली दरवाजात आल्यावर डावीकडे वळताच गडाचा तिसरा दरवाजा दिसतो. हा दरवाजा रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दोन बुरुजामध्ये असलेल्या या दरवाजाची उंची २० फ़ूट आणि रुंदी ८ फ़ूट असुन उजव्या बाजूच्या महाकाली उर्फ़ धन बुरुजावर पर्शियन शिलालेख आहे. त्यात जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही विजयाच्या अगदी जवळ आहात अशा आशयाचा सैनिकांचा उत्साह वाढविणारा शिलालेख आहे. डाव्या बाजूचा बुरुज शहाबुरुज किंवा इब्राहिमी बुरुज म्हणुन ओळखला जातो. औरंगजेबाच्या बहादूरशहा या किल्लेदाराने किल्ल्याचे मजबूतीकरण करताना हा बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला १ व आत २ असे एकुण ३ पर्शियन शिलालेख आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. या ओवऱ्याच्या छ्तावरील रंगीत नक्षीकामाने या दरवाज��ला रंगीन दरवाजा असे नाव पडले. दरवाजातून आत येताच समोर राजवाड्याची भिंत दिसते तर डाव्या बाजूला काही भग्न दगडी शिल्प अवशेष आहेत. १९६० साली पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त उत्खनन मोहिमे अंतर्गत मानसपुरी येथे केलेल्या उत्खननात आठव्या शतकातील काही बौद्धकालीन मूर्ती तसेच जैन मूर्ती सापडल्या. या उत्खननात ६२ फूट उंचीची भग्न क्षेत्रपाल मूर्ती मिळाली. या मूर्तीच्या पायाची लांबी ५ फुट व रूंदी २ फुट आहे. राष्ट्रकुट राजा कृष्ण तिसरा याने कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रपालची ही मुर्ती असावी. या मुर्तीचा नाकापासून डोक्यापर्यंत भाग, पाऊल, बीजफ़ळ धरलेला हात तसेच कंधार गावात केलेल्या उत्खननात सापडलेल्या गणेशमुर्ती, पार्श्वनाथमुर्ती व इतर अनेक मुर्ती येथे पहायला मिळतात. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची बसलेली मुर्ती आहे. ती मुर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली/धन बुरुजात ३ x २ फुट आकाराचा दरवाजा आहे. हा भाग रत्नशाळा किंवा जवाहिरखाना म्हणून वापरण्यात येत होता. येथुन समोरच्या बाजूस असलेल्या मशिदीचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो. निजामाच्या काळात येथील शिवमंदिर पाडून मशिद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवून उत्तराभिमुख प्रवेशव्दार बांधले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूना असलेली नागशिल्प आणि नक्षी आजही पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबीरूंदी ५०x२५ फ़ूट आहे. मशिदीवर तीन घुमट असुन चार पर्शियन शिलालेख आहेत. मशिदी समोर १५ x १५ x ४ फ़ूट लांबीरुंदीचा तलाव आहे. या तलावाच्या मागील बाजूचे शिवमंदिराचे प्रवेशव्दार बंद करून त्याठिकाणी दोन मजली महाल बांधलेला आहे. मशिदीच्या दरवाजा बाहेर चुन्याचा घाणा व जात ठेवलेल आहे. मशिदीच्या बाजूने जाणाऱ्या जीन्याने अंबरी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फ़ेरबांधणी केल्याने किल्ल्यावरील हा सर्वात मोठा बुरुज त्याच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावरून गडाचा आतील संपुर्ण परीसर दिसतो. या बुरुजावर व्याघ्रमुख असलेली १५ फ़ूट लांब लोखंडी बांगडी तोफ़ आहे. तोफ़ेच्या मुखाच्या बाजूला वाघाची प्रतिमा असून वाघाच्या मानेव�� माळा कोरल्या आहेत. तोफ़ेला मुखाकडे आणि मागील बाजूस दोन फुट अंतर सोडून दोन्ही बाजूला गोलाकार लोखंडी कडी आहेत. अंबरी बुरुजावरून उतरून उत्तरेकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज त्याखाली दुसरी तटबंदी व त्याखाली खंदक दिसतो तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतील वास्तू दिसतात. अंबरी बुरुजापासून दुसऱ्या बुरुजावर एक खोली आहे. पुढे गेल्यावर फ़ांजीला लागून डाव्या बाजूला शाही हमामखाना आहे. किल्ल्यातील महालात हमामखाना असुनही हा हमामखाना बांधलेला आहे. यात वापरलेले तांब्याचे नळ आजही पहायला मिळतात. येथुन पुढच्या बुरुजावर एक कोठार आहे. त्याच्या पुढील बुरुजाच्या खाली खंदकात एका चौथऱ्यावर दर्गा असल्याने हा बुरुज दर्गाबुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावरून खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरुन पाणी आणण्यासाठी केलेला बोगदा पाहायला मिळतो. दर्गा बुरुजावरुन डाव्या बाजूला फांजीला लागून अंबरखान्याचे छत दिसते. या छताला सुर्यप्रकाश आत जाण्यासाठी २ चौकोनी व ४ गोल आकाराची ३ फुट व्यासाची तोंडे असुन अंबरखान्याची उंची २० फूट आहे. अंबरखान्याच्या टोकाचा उत्तरेकडील शेवटचा बुरुज बहाद्दरपूर गावाच्या दिशेला असल्याने बहाद्दरपूर बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर एक तोफ व कोठार आहे. या बुरुजाच्या फांजीवरुन पश्चिमेला निघाल्यावर फांजीला लागून दरबाराची जागा व त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यानी खाली उतरल्यावर एक ५ x ३ फूट लांबरुंद दरवाजा दिसतो. दरवाजाच्या आत कमानी असलेली ८ दालने आहे. या दालनात हवा खेळती राहावी यासाठी ३x२ फ़ूट लांबीरुंदीचे झरोके आहेत. हे दरबारातील बायका बसण्याचे दालन असुन या दालनाबाहेर पहारेकऱ्यासाठी ३ खोल्या आहेत. दरबाराची वास्तू काटकोनात असुन तटबंदीला समांतर आहे. येथुन पुढील दोन बुरूज पार करून आपण पश्चिम तटबंदीतील शेवटच्या मानसपूरी बुरुजापाशी पोहोचतो. मानसपूर बुरुजावरदेखील एक तोफ आणि कोठार आहे. मानसपूर बुरुजावरुन दक्षिणेकडे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजाखाली एक खोली असुन त्यावर एक पर्शियन शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. या बुरुजाच्या पुढे गेल्यावर एक बुरूज सोडुन पश्चिम तटबंदीतील दक्षिण टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. या बुरुजाच���या उजव्या बाजूला तटाला लागून अजुन एक अंबरखाना आहे. या अंबरखान्याचच्या छताला सुर्यप्रकाश आत जाण्यासाठी ९ गोल आकाराची ३ फुट व्यासाची तोंडे असुन अंबरखान्याची उंची १५ फूट आहे. बुरुजासमोर तटबंदीला लागून तीन मजली राणीमहाल आहे. राणी महालात जाण्यासाठी फांजीवरुन जीना असुन टोकाला दरवाजा आहे. दरवाजाच्या शेवटी असलेल्या पायऱ्या चढून उजव्या बाजुस वळल्यावर आपण राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर येतो. या ठिकाणी आपल्याला अनेक दालन, त्यातील कोनाडे, हौद, स्नानगृह, शौचालय आणि त्यात तांब्याच्या नळांद्वारे खेळवलेले पाणी असे अनेक अवशेष पहायला मिळतात. राणी महालापुढे शहाबुरुजापर्यंत राजमहाल आहे. राजमहालातून शहा बुरुजावर जाताना दोन कमानदार दरवाजे व एक पर्शियन शिलालेख आहे. शहाबुरुजावर अजुन एक शिलालेख असुन एक बांगडी तोफ उलट उभी करुन ठेवली आहे. राजमहाल व राणीमहाल ही दोन्ही ठिकाणे बुरुज आणि किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी तीन दिशांना दरवाजे ठेवले आहेत. खाली उतरल्यावर आपण रंगीन दरवाजासमोर पोहोचतो. येथे आपली किल्ल्याची आतील तटबंदीची प्रदक्षिणा पुर्ण होते. शहाबुरुजाच्या पायथ्याशी जिन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या आतील वास्तु पहाण्यासाठी रंगीन दरवाजा समोरून सुरवात करावी. या ठिकाणी एक चौकोनी पायऱ्यांची विहिर आहे. येथे झालेल्या उत्खननात एक सार्वजनिक हमामखाना आढळून आला. त्याच्या बाजूला असलेल्या दोन मजली उध्वस्त नक्षीमहालात ५ हौद व स्नानगृह व शौचालय या वास्तू दिसतात. हा महाल मोगल सरदार बहादूरखानने बांधला होता. नक्षीमहालाच्या बाजूच्या दरवाजाने आत गेल्यावर आपण शाही उद्यानात पोहोचतो. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नळांव्दारे कारंजी उडवली जात. या हौदातील तांब्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसऱ्या बाजुचा दरवाजा राजाबाघ दरवाजा नावाने ओळखला जातो. हा दरवाजा राष्ट्रकुट काळातील असून त्यावर असणाऱ्या व्याघ्र शिल्पामुळे याला पुढील काळात व्याघ्र दरवाजा आणि नंतर बाघ दरवाजा असे नाव पडले. वाघ दरवाजाच्या बाजूला १५ x १० फ़ूट लांबरुंद दुमजली शीशमहाल आहे. या महालाचे कोनाडे, देवळ्या चुन्यात कोरलेल्या असुन त्यात रंगीबेरंगी काचा व आरसे बसवून हा महाल सजवण्यात आला होता. महालाच्या पूर्व भिंतीवर पाण्याचा छोटा धबधब�� तयार करून त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळ आतील बाजुस बसवला आहे. शिशमहालातुन वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद आहे तर डाव्या बाजूला कमानदार काटकोनी आकाराचे दारुकोठार आहे. त्यात अनेक आकाराचे तोफगोळे मांडून ठेवले आहेत. वाघ दरवाजातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला १०x १०x१० फ़ूट आकाराचा घुमटाकार छत असलेला दर्गा आहे. ही वास्तू ही एका सुफ़ी संताची कबर आहे. दर्ग्याच्या बाजूला कमानी असलेल्या वास्तू आहेत. त्याच्या बाजूला अनेक कोनाडे असलेला दोन मजली महाल आहे. महाला समोर राजस्थानी शैलीतील एक छत्री आहे. या संकुलातील कमानीतून बाहेर पडतांना डाव्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत तर उजव्या बाजूला आपण एका मोठ्या चौथऱ्यावर बांधलेल्या महालाच्या परिसरात येतो. निजामाच्या काळात हा महाल आणि त्यासमोरचा तलाव बांधण्यात आला. या तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेली नक्षीदार नाली पाहाण्यासारखी आहे. या महालाच्या दक्षिण बाजुला कुंपणाच्या भिंतीत अनेक कोनाडे असलेला कबूतरखाना होता. लालमहालाबाहेर उजव्या बाजूच्या दरवाजासमोर पायऱ्या असलेली परीस विहिर आहे. या पायऱ्यांच्या बाजूला भिंतीवर हत्तीशिल्प आहेत. पायऱ्यानी खाली न उतरता डाव्या बाजूला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण एका पटांगणात येतो. याठिकाणी विहीरीच्या भिंतीला लागून पूर्वाभिमुख दरवाजा असलेला दुमजली जलमहाल असुन उन्हाळ्यात थंडाव्यासाठी हि वास्तू राष्ट्रकुटांच्या काळात बांधली गेली. हा जलमहाल १८x११x१२ फ़ूट लांबरुंद असुन त्याला विहिरीच्या पाण्यावरुन येणारी गार हवा महालात येण्यासाठी विहिरीच्या बाजूला ३ खिडक्या आहेत. आज महालाचा वरचा भाग नष्ट झालेला आहे. महालाच्या आतील बाजूस दगडी व्दारपट्टीवर गणपती आणि फ़ुल कोरलेली आहेत. या जलमहालात डाव्या बाजुला १०x२ फ़ूट लांबरुंद आणि ८ फ़ूट उंच खोली आहे. मुख्य जलमहालाला लागून एक छोटा जलमहाल असुन उत्तराभिमुख दरवाजा असलेल्या या जलमहालाला एक झरोका आहे. हे पाहून तटबंदीच्या दिशेने गेल्यावर एक खांबी मशिद दिसते. मशिदीच्या मागे तटबंदीला लागुन घोड्याच्या पागा आहेत. मशिद पाहून परत विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी येउन बाहेर पडल्यावर एक चौथरा आणि त्याच्या दोन्ही बाजूला इमारत व समोर प��ांगण दिसते. हा नाचगाण्याच्या कार्यक्रमाचा रंगमहाल आहे. रंगमहाला समोरील दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण राणीमहाला समोर बारादरी या महालापाशी पोहोचतो. या महालाला चारही बाजूला मिळून कमानदार १२ खिडक्या आहेत. बारादरी महालाच्या दक्षिणेस काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. बारादरी पाहून रंगीन दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्यावर या व्यतिरिक्त अनेक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्याबाहेर तटाबुरुजांवर अनेक शिल्प आहेत. मानसपूरी बुरुजावर शरभ आणि हत्तीचे शिल्प आहेत. बहाद्दुरपुरा बुरुजावर दोन शरभ शिल्प आहेत. दर्ग्याजवळील बुरुजावर माकडाची शिल्प आहेत. किल्ल्याबाहेर खंदकाकडून फ़ेरी मारतांना ही शिल्प पहाता येतात. संपुर्ण किल्ला पहाण्यास पाच तास लागतात. कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह या ठिकाणी झाला अशी आख्यायिका आहे. गोदावरी नदीकाठी वसलेले शहर नंदितट म्हणजेच आजचे नांदेड. ४/५ व्या शतकात इथे नंद कुळातील राजांची सत्ता होती म्हणून या नगरीला नंदीतट म्हणत असा उल्लेख वाशिम येथे सापडलेल्या एका ताम्रपटात आला आहे. चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. सातव्या शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधारला राजधानीचा दर्जा दिला. त्याच्या काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र तलाव आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने इ.स. ९४०-९६७ दरम्यान कंधार नगरी परत वसवली म्हणून त्यास कंधारपूरवराधीश्वर अशी पदवी मिळाली. कंधार नगरी उभारणी बरोबर त्याने किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळ म्यानखेटला येथे हलवली आणि कंधारला उपराजधानी बनवली. १९५०च्या सुमारास डॉ.सरकार आणि भट्टाचार्य यांना बहाद्दुरपुरा येथे सापडलेल्या शिलालेखात दहाव्या शतकातील कंधारपूरचे वर्णन आहे. या शिलालेखात राष्ट्रकुट परिवाराची वंशावळ तसेच राजाच्या दानशूर वृत्तीचे वर्णन करणाऱ्या काही ओळी तसेच नंदीतट (नांदेड) येथील आ��्रमशाळांना दिलेल्या अनुदानाचा उल्लेख आहे. या शिलालेखानुसार कंधारपुर येथे दोन मोठ्या बाजारपेठा होत्या यापैकी एक गुर्जर व्यापाऱ्यांची होती. राजाने जनावरांसाठी चारा जनतेसाठी मंडप,पाणपोया व लोकांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी शेकोट्या अशी सोय केल्याचे या शिलालेखात कोरले आहे. या शिलालेखात शहराच्या उत्तरेस बंकेश्वर तर नगरात वीरनारायण,छल्लेश्वर, कृष्णेश्वर, कालप्रीय, तुम्बेश्वर, तुडीगेश्वर, कामदेव मंदिर अशा मंदिरांचा उल्लेख आहे. कालप्रीय मंदिराच्या मंडपात गायन-नृत्य कार्यक्रम होत असत. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घातली. १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले. १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले. त्याच्यानंतर काही काळ खतलब व नंतर इ.स.१३१७ ते इ.स.१३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी होता. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स.१३३६ सालातील आहे. इ.स.१३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी सत्तेचा अस्त झाल्यावर इ.स.१५६५ मध्ये किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात गेला. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स.१६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम अदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. इ.स.१५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने १६२० मध्ये हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला. किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा, मशीद बांधली आणि किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या काळात पोलादखान व घोरीखान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. मोगल ��ादशाह शहाजहानने १६३१मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १७ व्या शतकात औरंगजेबाच्या अधिपत्याखाली असलेल्या तेलंगण सुभ्याची नांदेड हि राजधानी होती. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंदसिंह इथे रहायला आले. १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला. त्यानंतर १९४७ पर्यंत तो त्याच्या ताब्यात होता. कंधार येथे झालेल्या उत्खननांमधे बऱ्याच राष्ट्रकूटकालीन मूर्ती आणि शिलालेख सापडलेले आहेत. यावरून त्याकाळी कंधार हे महत्त्वाचे शहर असल्याचे कळते. कंधार किल्ल्यापासून अर्धा किलोमीटरवर बहाद्दरपुरा हे गाव आहे. या गावात रस्त्यालगत आणि संग्रहालयात काही मुर्ती ठेवल्या आहेत.--------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/mission-kashmir-narendra-modi-top-secret-amit-shaha-implemented-this-mission-with-secrecy-and-efficiency-mhka-397316.html", "date_download": "2019-09-21T23:28:56Z", "digest": "sha1:MCIFRPWWWKBCGU3VSCWVDCMCUR6STKUA", "length": 22731, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Article 370, Kashmir टॉप सिक्रेट होतं मोदींचं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते, mission kashmir narendra modi top secret amit shaha implemented this mission with secrecy and efficiency mhka | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nArticle 370, Kashmir : टॉप सिक्रेट होतं मोदींचं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते\nचालक टॅक्सीत कंडोम ठेवतात, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, आता पुरे\nहेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती\n दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं...\nविक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी\nपोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL\nArticle 370, Kashmir : टॉप सिक्रेट होतं मोदींचं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते\nराज्यसभेत काश्मीरबदद्लचं हे विधेयक मांडण्याआधी अमित शहा गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते. लष्कराच्या जवानांना दोन ते तीन तुकड्या��मध्ये काश्मीरला पाठवण्यात आलं. त्याचबरोबर संसदेच्या सत्राआधी कॅबिनेटची बैठक बोलावणं हा याच रणनीतीचा एक भाग होता.\nनवी दिल्ली, 6 ऑगस्ट : केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या अजेंड्यावर काश्मीरच होतं. मिशन काश्मीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सिक्रेट मिशन होतं. मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या मंत्र्यांनाही याचा थांगपत्ता नव्हता.\nअमित शहा यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यानंतर लगेचच काश्मीर प्रश्न सोडवण्याला आपलं प्राधान्य राहील हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अधिकारी सतर्क झाले आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या हालचालीही वाढल्या.\nराजकीय डावपेचात माहीर असलेल्या अमित शहांनी त्यांच्या अजेंड्याची अमलबजावणी करायला सुरुवात केली. अमित शहांनी स्वत: श्रीनगरचा दौरा केला आणि कलम 370 रद्द केलं तर त्याचे काय परिणाम होतील याचाही अंदाज घेतला. यासाठीच अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत लांबवण्यात आलं.\nअमेरिकेनं चीनच्या विरोधात घेतला 29 वर्षातला मोठा निर्णय\nयानंतर लोकसभा आणि राज्यसभेत फ्लोअर मॅनेजमेंट केलं गेलं. अमित शहांनी जेव्हा राज्यसभेत हे विधेयक मांडलं तेव्हा हे विधेयक एकाच दिवसात मंजूर होईल, अशी अपेक्षा विरोधकांना नव्हती. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 125 आणि विधेयकाच्या विरोधात 61 मतं पडली. विरोधकांपैकी बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आणि बहुजन समाज पक्षाचंही याला समर्थम मिळालं. यासाठी आधीच मोर्चेबांधणी करण्यात आली होती.\nफ्लोअर मॅनेजमेंट कसं केलं\nसंसदेत फ्लोअर मॅनेजमेंट करणं हे एक आव्हानच होतं. याची जबाबदारी पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि सीएम रमेश यांच्यावर सोपवण्यात आली. या तिन्ही नेत्यांनी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं. बिजु जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांना विश्वासात घेतलं गेलं.\n Article 370 हटवल्यामुळे आता भारताला मिळणार 'हा' नवा संघ\nकेंद्र सरकारने तिहेरी तलाक विधेयकाबद्दलही हीच रणनीती आखली होती. या 'मॅन टू मॅन स्ट्रॅटेजी' मुळे पुन्हा एकदा इतिहास घडला. राज्यसभेत काश्मीरबदद्लचं हे विधेयक मांडण्याआधी अमित शहा गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते. लष्कराच्या जवानांना दोन ते तीन तुकड्यांमध्ये काश्मीरला पाठवण्यात आलं. त्याचबरोबर संसदेच्या सत्राआधी कॅबिनेटची बैठक बोलावणं हा याच रणनीतीचा एक भाग होता.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार काश्मीरबद्दल काही ठोस भूमिका घेणार आहे याची माहिती फत्त मोजक्या 4-5 मंत्र्यांना होती. पण ही भूमिका नेमकी कुठली याची खबर मोदी आणि शहांच्या ऐवजी कुणालाही नव्हती.\nकाश्मीरच्या खोऱ्यात लष्कराच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हाच तिथल्या लोकांमध्ये नाराजी होती. अमरनाथ यात्रेकरूंना परत बोलवून त्यांना श्रीनगरमधून पाठवण्यात आलं तेव्हा काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे याची कुणकुण लोकांना लागली. हे सारे पत्ते अमित शहांच्या कार्यालयातूनच हलत होते. लष्कर, गुप्तचर यंत्रणा, काश्मीरचे राज्यपाल, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा थेट अमित शहांच्या संपर्कात होते.\nArticle 370वर राहुल गांधींनी अखेर सोडलं मौन, म्हणाले...\nया सगळ्या घडामोडींची प्रत्येक खबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जात होती. पण कुणालाच हे माहीत नव्हतं की अमित शहा नेमकं काय करणार आहेत. अमरनाथ यात्रेकरूंना पुन्हा बोलवल्याबद्दल तिथल्या राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला तेव्हा त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. हुरियत संघटनेमध्ये तर काश्मीर बंद ची हाक देण्याइतपतही ताकद उरलेली नव्हती.\nसगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर सोमवारी साडेदहा वाजचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली. यामध्ये सगळ्या मंत्र्यांना 'मिशन काश्मीर' बद्दल माहिती देण्यात आली. पण जोपर्यंत अमित शहा राज्यसभेत हे विधेयक मांडत नाहीत तोपर्यंत प्रसारमाध्यमांशी बोलायला मंत्र्यांना बंदी घालण्यात आली. सरकारने नोटबंदीच्या वेळेसही अशीच रणनीती वापरली होती.\nया कॅबिनेट बैठकीनंतर अमित शहा हसतहसतच संसद भवनात पोहोचले. यानंतर जे काही घडलं तो इतिहास आहे.\nVIDEO: कलम 370वरून राष्ट्रवादीत मतभेद, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादा म्हणतात...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभा��पच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-09-22T01:00:58Z", "digest": "sha1:TTVC4MSJI7LCLH7XR5UWDVR4DQPV4DBP", "length": 6027, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उत्तराखंड - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\n३०° १९′ ४८″ N, ७८° ०३′ ३६″ E\nक्षेत्रफळ ५३,५६६ चौ. किमी\nसाक्षरता ८४,७९,५६२ (१९ वे) (२००१)\nत्रुटि: \"72%\" अयोग्य अंक आहे %\nभाषा हिंदी, गढवाली, कुमाओनी\nराज्यपाल किशन कँत पॉल\nस्थापित ९ नोव्हेंबर २०००\nविधानसभा (जागा) उत्तराखंड विधानसभा (71)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-UL\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तराखंड हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. डेहराडून ही उत्तराखंड ची राजधानी आहे. हिंदी व गढवाली ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची साक्षरता ७९.६३ टक्के आहे. गंगा, यमुना, रामगंगा येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक धार्मिक ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहेत.\nजून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत. रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत, त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे. जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.\nमुख्य लेख: उत्तराखंडमधील जिल्हे\nउत्तराखंड राज्यात १३ जिल्हे आहेत.\nLast edited on ३१ जानेवारी २०१९, at १८:०४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Nashik/action-to-be-taken-out-those-are-delaying-to-submit-scholarship-form-their-students/", "date_download": "2019-09-21T23:23:09Z", "digest": "sha1:G7MUR4JNKBAXN7Z5SSQKPE3SQTW46R66", "length": 7199, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Nashik › शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई : मुख्यमंत्री\nशिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई : मुख्यमंत्री\nराज्यात ऑनलाईन शिष्यवृती योजना सुरु झाल्याने लाखो बोगस खाते पकडण्यात आली, यासंदर्भात एसआयटीने चौकशी करुन दिलेल्या अहवालानंतर कारवाई करण्यात येत आहे, काही संस्था जाणीवपूर्वक ऑफलाईन अर्ज पाठविण्यास दिरंगाई करीत आहेत. अशा संस्थांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास संस्थांना जवाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धुळ्यात दिला.\nधुळ्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेसह दुष्काळ आढावा घेण्यासाठी बैठकीनंतर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार हिना गावित, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल उपस्थ���त होते.\nयावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात दोन वर्षांपर्यंत शिष्यवृती दिली जात नव्हती. पण आता पात्र विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणा-या संस्थांना जबाबदार धरण्यात येईल, गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.\nकेंद्र शासनाने २०२२ पर्यंत आवास योजनेसाठी एसीसीसीची यादी संपविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २०१९ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर देवून ही यादी पुर्ण करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान पोलिस विभागाच्या आढाव्यात जिल्हयातील आमदारांना प्रवेश दिला नव्हता. याच वेळी आमदार अनिल गोटे हे बैठकीसाठी आले. त्यांना प्रांत गणेश मिसाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी छेडले असता आमदार गोटे यांनी या बैठकीत पैसे कसे घ्यायचे याची चर्चा सुरु असल्याची टिका केली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Maharashtra-Band-impact-in-Mohol-of-Solapur-District/", "date_download": "2019-09-22T00:02:17Z", "digest": "sha1:FTN33TOJFKAB3PBNFYM42APIE627MYGI", "length": 7300, "nlines": 57, "source_domain": "pudhari.news", "title": " मोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Solapur › मोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद\nमोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद\nभीमा-कोरेगाव येथील विजयीस्तंभास मानवंदना देण्यास गेलेल्या भिमसैनिकांव�� दगडफेक करणार्या समाजकंटकाचा निषेधार्थ मोहोळ शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी बांधवानी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन बंद पाळला. शाळा महाविद्यालय जरी सुरु असले तरी विद्यार्थ्यांची संख्या तुरळकच दिसत होती.\nमंगळवारीच सायंकाळी शहरातील व तालुक्यातील विविध पक्ष संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊन याबाबतचे निवेदन प्रशासनास दिले होते. यावेळी परिसरात महामार्गावर सोलापूर-कुर्डूवाडी बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या. या बसच्या चाकांची हवा देखील सोडण्यात आली. त्यामुळे मोहोळ बस स्थानकांत एकही बस बाहेरुन आली नाही. मोहोळ येथील शिवाजी चौक, कुरुल रोड परिसर, पंढरपूर रोड, सिध्दार्थ नगर परिसरात पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून सर्व स्तरातील नागकरिकांना शांततेचे अवाहन केले.\nसकाळी साडे दहा वाजता मोटारसायकल रॅली काढून विविध संघटनांच्या वतीने शहरवासियांना बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले. तर साडे अकरा वाजता सिध्दार्थ नगर परिसरातील हजारो नागरिकांनी मेन रोडने पायी रॅली काढून मोहोळ महसूल प्रशासनास निवेदन देऊन संबंधित दगडफेक करणार्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणांनी तहसिल परिसर दणाणून सोडला.\nमोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद\nभीमा-कोरेगाव प्रकरण : सोलापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद(व्हिडिओ)\nघंटागाडी कर्मचार्यांचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न\nमाथाडी कामगारांचा संप; शेतकर्यांचा रास्ता रोको\nउद्या पंढरपूर बंदचे आवाहन\nभीमा कोरेगाव प्रकरण; सोलापूर जिल्ह्यात तणाव\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभाजप-सेना युतीच पुन्हा येणार सत्तेवर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर\nआचारसंहिता लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A1/", "date_download": "2019-09-22T00:21:17Z", "digest": "sha1:MK6C6XJKKWFNZB47VX522SHUQFK4XVDU", "length": 14259, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाच कोटीच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाच कोटीच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण\nफलटण, दि. 20 (प्रतिनिधी)- पाच कोटी रुपये खंडणीसाठी अपहरण केलेल्या फलटण येथील डॉ. संजय राऊत यांची पुणे ग्रामीण पोलिस दल, फलटण शहर पोलिस आणि सातारा पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली. बारामती तालुक्यातील काटेवाडीजवळ ही सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सातपैकी तिघा आरोपींना अटक केली आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान झालेल्या झटापटीत बारामती गुन्हे शोध पथकाचे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.\nइक्बाल बालाभाई शेख (रा. कोळकी ता. फलटण) अजहर अकबर शेख ( रा. भड़कमकरनगर, फलटण) महेश धनंजय पाटील( रा. काम्बलेश्वर ता. फलटण) या तिघा आरोपींना अटक केली असून किशोर आवारे, विशाल महादेव ठोंबरे (रा. फलटण), समीर भैय्या नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर), बाळा कुंभार (रा. कांबळेश्वर, ता. बारामती) हे फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.\nफलटण येथील सिद्धन्नाथ हॉस्पिटलचे डॉ. संजय कृष्णाजी राऊत यांचे खंडणीसाठी दि. 19 रोजी रात्री 10 च्या सुमारास ते लाइफ लाइन हॉस्पिटल मधुन घरी जात असताना सोनवलकर हॉस्पिटलसमोर मारहाण करुन अपहरण करण्यात आले होते. अपहरण कर्त्यानी स्विफ्ट कारमधून त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून नेले. अपहरण केल्यानंतर त्यांच्या मोबाइलवरुन हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापकाला डॉक्टरांनी फोन करून 5 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले एवढी मोठी रक्कम मागितल्याने व्यवस्थापकाला संशय आला अधिक चौकशी करता डॉ. राऊत हे कोठेच दिसत नसल्याने संशयावरून व्यवस्थापकाने अधिक चौकशी करून फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली अपहरणकर्त्यानी डॉक्टरांकड़े पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. फलटणमधील डॉक्टरांचे अपहरण झाल्याने फलटण शहर पोलिसांनी चक्रे गतिमान करुन तपास यंत्रणा राबविली जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशानुसार पोलिस पथके तयार करण्यात आली. मोबाईल लोकेशनवरुन आरोपी बारामती भागाकड़े गेल्याचे समजताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. डॉक्टरांच्या मोबाईल फोनवरूनच खंडणीसाठी फोन केला जात होता. ���्यामुळे आरोपींचे लोकेशन काढणे पोलिसांना सोपे झाले. हे आरोपी बारामती परिसरात असल्याचे लक्षात आल्यावर बारामती येथील अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या गुन्हे शोध पथकाला याची माहिती देण्यात आली. बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पोलिसांना फलटण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मदत करण्यास सांगितले. सर्वांनी संयुक्त शोध मोहिम सुरु केली\nआरोपींनी सुरुवातीला बारामती शहरातील महालक्ष्मी शोरुमजवळ पैसे घेवून बोलावले होते. त्यानंतर ठिकाण बदलत बदलत आरोपींनी काटेवाडी (ता. बारामती) जवळ बोलावले. या ठिकाणी बारामतीचे गुन्हेशोध पथक, फलटण शहर पोलिस ठाणे, सातारा एलसीबी यांनी काटेवाडीजवळ सापळा लावला. आणि आरोपींच्या गाडीवर छापा टाकला यावेळी अंधाराचा फायदा घेवून चार आरोपी फरार झाले. तर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या झटापटीत बारामतीचे पोलिस कर्मचारी अभिजित एकशिंगे, दशरथ कोळेकर हे जखमी झाले. डॉक्टरांची सुखरूप सुटका करण्यात आली.\nपकडलेल्या तिघा आरोपीना फलटण येथे आणण्यात आले येथे सातारा जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटिल यांनी सर्व घटनेचा आढावा घेऊन फरारी आरोपींचा शोध आणि अधिक तपासासाठी मार्गदर्शन केले. कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटिल यांनी पोलिसांना 35,000 रूपयांचे बक्षिस ज़ाहिर केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण���यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-2-hina-panchal-and-shiva-fight-mhmn-387442.html", "date_download": "2019-09-21T23:31:45Z", "digest": "sha1:5N4ZUWSBPDSVYKE2MYLNSLDZU4VUCKRI", "length": 16691, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg Boss Marathi 2- हिना- शिवचा वाद सोडवताना घरातल्यांची झाली धावपळ Bigg Boss | Bigg Boss Marathi | Bigg Boss Marathi 2 | Hina Panchal | | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\nVIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...\nOscar Award : 'अपना टाइम आ गया', भारतातून 'Gully Boy' मिळालं तिकीट\nरामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते...\n'या' 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन दिल्यानं वादात सापडला होता 'बॅडमॅन'\nबिग बॉसच्या घरामध्ये आज सगळ्या सदस्यांची घाबरगुंडी उडाली कारण अचानक घरामध्ये सायरन वाजला आणि घरातील लाइट्स जाणार असे वाटत असताना बिग बॉस यांनी घोषणा केली.\nमुंबई, २ जुलै- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीचा टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. यात माधवने बाजी मारली आणि तो घराचा नवा कॅप्टन झाला. तसेच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्यदेखील पार पडले. यात किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हिना पांचाळ, वैशाली म्हाडे आणि रुपाली भोसले नॉमिनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार... कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार... हे पाहणं रंजक असणार आहे.\nदरम्यान हीना आणि शिवमध्ये घरात नेहमीच बरेच वाद होत असतात. मग ते वीणा वरून असो वा टास्क दरम्यान असो. आजदेखील हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या. ते एकमेकांसोबत मजा मस्ती करत होते. तिथे हीना अभिजीतच्या हाताला क्रेप बँडेज लावत होती. दरम्यान वैशाली शिवला अभिजीत नात्यांमध्ये गल्लत करत नाही असं म्हणाली. त्यावर अभिजीतही हो म्हणाला.\n…म्हणून युवराज सिंगच्या पार्टीत अंगद बेदी- नेहा धुपिया दिसले नाहीत\nयानंतर शिवने यावरून अभिजीतला चिडवायला सुरुवात केली. पण कुठेतरी हीनला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगत पुन्हा असं बोलास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देईन अशी धमकीच दिली. यावर शिवदेखील तुझ्याशी बोललो नाही मग माझ्याशी असं बोलायचं नाही अशी चेतावणी दिली. एवढं बोलून शिव थांबला नाही तो पुढे म्हणाला की, ‘तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार.’ शिव असं काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली आणि आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे आजच्या भागामध्ये कळेलच.\nदिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण\nVIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nभाजपच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीच्या 'या' बालेकिल्ल्यात हवाच बदलली,घड्याळ की कमळ\nराष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेल निवडा, नेता नाही\nउद्योजकांची भाजपला आमदार निवडणूक देण्याची थेट ऑफर, पण अट...\nपंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार\nरात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/classical-status-to-marathi-language/", "date_download": "2019-09-21T23:38:03Z", "digest": "sha1:2AUHYGPN4KQOR4JFD5BNTVHU2AIRZRJF", "length": 27596, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'अभिजात' दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘अभिजात’ दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : तन्मय केळकर\nमुद्द्याला हात घालण्यापूर्वी अभिजात भाषा म्हणजे नक्की काय याबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे.\nअभिजात भाषा कोणती हे कोण व कसं ठरवतं \n(१५००-२००० वर्षे प्राचीन साहित्य)\n(पिढ्यान् पिढ्या मौल्यवान ठेवा म्हणून जतन केले गेलेले प्राचीन साहित्य)\n(अन्य भाषिकांकडून घेतली न गेलेली मौलिक साहित्य परंपरा)\n(अभिजात भाषा/साहित्य हे त्या भाषेच्या आजच्या स्वरूपाहून भिन्न असू शकते व तिची अर्वाचीन स्वरूपातील साहित्य परंपरा प्राचीन परंपरेहून खंडित असू शकते.)\nअभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे :\n* त्या भाषेच्या अध्ययनासाठी Centre of excellence ची स्थापना\n* त्या भाषेच्या अभ्यासक व विद्वानांसाठी वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार\n* केंद्रीय विद्यापीठामध्ये त्या भाषांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र विभाग\n* त्या भाषेच्या संवर्धन व विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी\nआत्तापर्यंत तमिळ २००४, संस्कृत २००५, कन्नड २००८, तेलुगू २००८, मल्याळम २०१३ & उडिया २०१४ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन केली गेली. त्यांनी मराठीला अभिजात भाषेच्या निकषांमध्ये बसवण्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. या मुद्द्यावर कोणतंही मत बनवण्यापूर्वी हा अहवाल प्रत्येकाने जरूर वाचावा.\nशिवाय मराठी अभिजात भाषा समितीसुद्धा प्रा. डॉ. हरी नरके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे व त्यांची कायदेशीर/ राजकीय खटपट मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरू आहे. पण काही जणांचा मात्र अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळण्याला विरोध आहे.\n‘अभिजात’ दर्जाला विरोध कशासाठी \nअभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एखाद्या भाषेचा झाला तर फायदाच होणार असेल तर विरोध कशासाठी असा प्रश्न विचारला जातो.\nअसा विरोध करणाऱ्यांमध्ये मुख्यतः संस्कृत प्रेमी/ संस्कृत तज्ञ व भाषाशास्त्राचे अभ्यासक असतात. याउलट, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं चुकीचं/ अशास्त्रीय आहे अथवा तो मिळून मराठीची विशेष प्रगती होणार नाही असं मत असलेले लोक म्हणजे गद्दार, ब्राह्मण-वर्चस्ववादी, मराठीचे हितशत्रू आणि आम्हीच काय ते मराठीचे एकमेव कैवारी अशा थाटात काही लोक वावरतात. पण अभिजात दर्जाला विरोध करण्यामागची कारणं सुद्धा तितकीच बळकट आहेत. ती खालीलप्रमाणे –\n१ =. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून हे अत्यंत हास्यास्पद वाटते. (या बाबतीत मी सहमत आहे.)\nकाही भाषातज्ज��ञ वरील निकषांखेरीज dead language (वर्तमानात प्रचलित नसलेली) हाही निकष लावतात. हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या भाषा म्हणजे – ग्रीक, लॅटिन, प्राचीन अरबी, प्राचीन चीनी, संस्कृत.\nभारतात अभिजात दर्जाच्या मागणी मागे (फक्त) राजकीय व आर्थिक कारणे आहेत.\n२. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मागणाऱ्या गटात खूपदा विखारी संस्कृतद्वेष व जातीय विद्वेष (कधी छुपा तर कधी उघड) असतो. संस्कृत = ब्राह्मणांची भाषा + ब्राह्मण वर्चस्ववादाचे प्रतीक हे गृहीतक यामागे असतं. (याही बाबतीत मी सहमत आहे.)\n३. संस्कृत ही सर्व भारोपीय (Indo European) भाषांची जननी असूनही इतर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळू शकतो (या बाबतीत मी तरी पूर्णपणे सहमत नाही.)\nसर्व युरोपीय व भारतीय भाषांचं मूळ एका भारोपीय आदिभाषेत आहे (proto Indo European language) असा एक सिद्धांत आहे. ती आदिभाषा म्हणजेच संस्कृत असं काही भाषातज्ज्ञ मानतात. याउलट काही भाषा तज्ज्ञ असं म्हणतात की संस्कृत भाषा ही तत्कालीन प्राकृत बोलींवर विशेष संस्कार करून बनवली गेली आहे. म्हणजेच प्राकृत बोली भाषा संस्कृतहून प्राचीन आहेत. पण या दोन्ही सिद्धांतात काही त्रुटी आहेत. त्याची चर्चा इथे नको.\n४. आजची प्रत्येक आधुनिक भारतीय भाषा (उदा. बंगाली, गुजराती, पंजाबी इ.) ही किमान एका मध्ययुगीन प्राकृत भाषेपासून उत्क्रांत झालेले अपत्य असते. उदा. ‘मागधी’ प्राकृत पासून बंगाली, आसामी, उडिया इ. अपत्ये; शौरसेनी पासून हिंदी (खडी बोली), पंजाबी, हरियाणवी, अवधी, ब्रज इ.; ‘महाराष्ट्री’ प्राकृत पासून मराठी, गुजराती वगैरे.\nसध्या गठित केलेली मराठी अभिजात भाषा समिती मध्ययुगीन महाराष्ट्री प्राकृत म्हणजेच मराठी भाषा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तो कितपत शास्त्रीय किंवा अशास्त्रीय आहे हे सांगण्याइतका खरं तर माझा अभ्यास नाही. पण हे मात्र खरं आहे की यांपैकी एका अपत्य भाषेला जरी अभिजात भाषेचा दर्जा दिला तरीही इतर सर्व अपत्य भाषांना त्याच न्यायाने तो दर्जा द्यावा लागतो. (याच कारणाने केंद्र सरकार हो-नाही करतंय.)\n५. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे = मराठी संस्कृतहून प्राचीन आहे आणि संस्कृत ही मराठीची जननी नाही हे मान्य करणे असं चित्र निर्माण केलं जातं. (केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या निकषांमध्ये या निकषाचा स्पष्ट उल्लेख नाही. पण दिलेल्या निकषांचा असा अर्थ निघू शकतो व काढला जातो). कोणती भाषा इतर कोणत्या भाषेची जननी हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. पण विरोधामागे ही भाषिक वर्चस्वाची दोन्ही गटांमधली निरर्थक चढाओढ हे एक कारण आहे (संस्कृत श्रेष्ठत्ववादी विरुद्ध मराठी श्रेष्ठत्ववादी).\nपण अभिजात दर्जाला विरोध करण्यामागे मराठीचं हितशत्रुत्व किंवा अन्य तत्सम कारण नाही हे महत्वाचं.\nयावर माझं मत असं आहे की, अभिजात भाषेचा दर्जा हा नुसताच खेळखंडोबा बनून राहिला आहे. कुणीही उठसूट अभिजात भाषेचा दर्जा मागतंय आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊन त्या त्या राज्याच्या भाषेला तो दर्जा दिलाही जातो आहे. तमिळ किंवा कन्नडबद्दल एकवेळ समजूही शकतो. पण उडिया भाषेलाही जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला तेव्हाच ही गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली की अभिजात भाषेचा दर्जा ही फक्त राजकीय रस्सीखेच आहे; त्यात भाषाशास्त्र नगण्य आणि राजकारणच प्रचंड आहे. आणि जर हा खेळ निव्वळ आर्थिक आणि राजकीयच असणार असेल तर मराठी भाषिकांनी त्यात अजिबात मागे राहता कामा नये.\nजी काही दबावबाजी, झुंडशाही, धाक-दपटशा, blackmailing करावी लागणार असेल ती करून अभिजात भाषेचा दर्जा मिळवावा – मग ते किती का अशास्त्रीय/ हास्यास्पद असेना…. इस हमाम में सब नंगे हैं\nत्या दर्जामुळे गावोगावी, गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढेलच असं नाही, मराठीत दर्जेदार साहित्य निर्मिती वाढेलच असं नाही, सर्वसामान्य मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा अधिक अभिमान वाटेलच असं नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येतीलच असंही नाही. थोडक्यात, अभिजात भाषेचा दर्जा मराठीच्या प्रगतीसाठी किंचितसा सहाय्यक असला तरी पुरेसा नक्कीच नाही.\nअभिजात भाषेच्या दर्जाखेरीज इतर कोणकोणत्या गोष्टी मराठीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत\nमुळातच एखादी भाषा ‘प्रगत’ केव्हा होते हे लक्षात घेणं आवश्यक आहे. इंग्रजीचंच उदाहरण घेऊ. इंग्रज व्यापार व युद्धानिमित्ताने जगभर पसरले व आपली भाषाही घेऊन गेले. मोठमोठी वैज्ञानिक संशोधने इंग्रजीत केली गेली. जगभरच्या भाषांमधे इंग्रजी शब्द गेले आणि इंग्रजीनेही लवचिकपणे त्यांचे शब्द घेतले. काळानुरूप बदलण्याचा प्रवाहीपणा इंग्रजीने दाखवला त्यामुळेच इंग्रजी जवळपास सर्व खंडांमध्येे पसरली.\nभाषा प्रगत कशी होत जाते याबद्दल मराठीच्याच इतर भाषा-भगिनींची उदाहरणं देता येतील. दोन भारतीय भाषा अशा आहेत ज्य��ंनी भारतीय उपखंड बाहेर आपला ठसा उमटवला एक आहे तमिळ गेली दहा-बारा शतकं तमिळ व्यापारी मलेशिया, इंडोनेशिया वगैरे आग्नेय आशियाई देशांमध्ये व्यापारानिमित्त ये-जा करतात व स्थायिक होतात. यामुळे मलेशियामध्ये आज तमिळ भाषिक लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल १५ टक्क्याच्या आसपास आहे. तमिळ ही मलेशियाची पाचपैकी एक अधिकृत भाषा आहे.\nदुसरं उदाहरण घेता येईल पंजाबीचं. कॅनडामध्ये पंजाबी लोक 19 व्या शतकाच्या मध्यापासून उत्तर अमेरिकेत पसरले. व्यापारात व शेतीत प्रगती करता करता उत्तर अमेरिकेत त्यांनी बस्तान बसवलं व आपलं राजकीय बळ सुद्धा वाढवलं. आज कॅनडात पंजाबी ही 3 राजभाषांपैकी 1 आहे (फ्रेंच, इंग्रजी, पंजाबी). बॉलीवूड मध्ये सुद्धा पंजाबी भाषिकांनी खोलवर हातपाय पसरवले. फिल्म व गाण्यांमधून पंजाबी संगीताचा व जीवनशैलीचा इतका प्रचार केला की व ते इतकं लोकप्रिय केलं की आज urban cool dude म्हणजे पंजाबी असं समीकरण साधारणतः बनलेलं आहे.\nसांगायचा मुद्दा हा की एखादा भाषिक समाज जेव्हा व्यापार, संशोधन, तंत्रज्ञान, युद्ध वगैरेमध्ये प्रगती करतो व जगभर पसरते तेव्हा त्याची भाषा समृद्ध बनत जाते. जेव्हा “महाराष्ट्र माझा” “दिल्लीचेही तख्त” राखत होता तेव्हा भारतभर मराठी भाषासुद्धा अशीच पसरली, प्रगत/ समृद्ध झाली व आहे सुद्धा.\nमराठी एकमेव भारतीय भाषा आहे ज्यामध्ये विज्ञान कथा व वैज्ञानिक साहित्य नियमितपणे लिहिले जातं. मराठी एवढं विपुल कोष वाङ्मय इतर कोणत्याही भारतीय भाषेमध्ये नाही. इंग्रजपूर्व भारतामध्ये मराठी ही एकमेव स्थानिक भाषा होती जी राजभाषा म्हणूनसुद्धा वापरली जात होती. (इतरत्र राजभाषा फारसी होती.)\nबाकी मराठी “धोक्यात” आहे का वगैरे चर्चा जशा महाराष्ट्रात होतात तशाच बंगाली धोक्यात आहे का अशा दोन चर्चा बंगालमध्येही होतात.\nहिंदी धोक्यात आहे का अशा चर्चा (तथाकथित राष्ट्रभाषा असूनही) दिल्लीतही होतात. त्यामुळे बाकीच्या भारतीय भाषा प्रगत होत चालल्या आहेत आणि मराठीच मागे पडते आहे असं बिलकूल नाही.\nत्यामुळेच मराठी भाषा दिनाच्या या सुमुहूर्तावर सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा देत माझी विनंती आहे की मराठीचा न्यूनगंड टाकून द्यावा आपला व्यापार-उदीम वाढवावा, जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, आकांक्षांपुढती गगन ठेंगणे करावे आणि हे सगळं करताना आपल्या मातृभाषेमध्ये विपुल साहित्यनिर्मिती व ज्ञाननिर्मिती करावी व त्यायोगे भाषिक व आर्थिक उत्कर्ष साधावा….\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “मिराज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे\nमराठीच्या संवर्धनासाठी सर्व राजकीय पक्षांना खुले पत्र →\nIBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्ही मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”\nJuly 5, 2017 सुचीकांत वनारसे 1\nमराठीच्या संवर्धनासाठी सर्व राजकीय पक्षांना खुले पत्र\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nकाही लोकांना उंचीची जास्त भीती का वाटते\nमासिक पाळीसाठी गावोगाव भांडत हिंडणाऱ्या एका ग्रामीण योध्याची कथा\nएकीकडे वडिलांची अंतयात्रा निघालेली असताना ती मैदानावर भारतासाठी खेळत होती..\nमुंबईकर स्त्रीने अशी शक्कल लढवलीय की वीजबिल झटक्यात कमी झालंय\nपुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरींना भारत-पाकिस्तान मॅचमुळे त्रास, पोस्ट व्हायरल\nहे ५ प्रोब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\n“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव\nपकोडे विकणारा ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : धीरूभाई अंबानींचा संघर्षमय प्रवास\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090807/nagvrt.htm", "date_download": "2019-09-21T23:57:44Z", "digest": "sha1:AEFQY5NBTE5OD6E5AD5N45PZ36SW5ZI6", "length": 48884, "nlines": 107, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ७ ऑगस्ट २००९\nविदर्भात बँकांचे व्यवहार ठप्प\nपहिल्याच दिवशी हजारो कोटींचा फटका\nसंपाचा परिणाम आज जाणवणार\nराष्ट्रीयीकृत बँकांच्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी आज विदर्भात सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. आजच्या संपाचा सर्वाधिक फटका पेन्शनधारकांना बसला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गर्दी असते. मात्र, बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.\nमध्यरात्रीपासून विमानतळाची मालकी एमआयपीएलकडे\nएटीसी आणि सुरक्षा यंत्रणा एएआयकडे कायम\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\n‘मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर अॅण्ड कार्गो हब अॅट नागपूर’ अर्थात ‘मिहान’ प्रकल्पासाठी मिहान इंडिया प्रश्नयव्हेट लिमिटेडला (एमआयपीएल) आज अखेर विमानतळ हस्तांतरित करण्यात आले असून हा या प्रकल्पाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरला आहे. गेल्या पाच वर्षापासून असलेला तिढा एखादा चमत्कार झाल्याप्रमाणे अवघ्या चार दिवसात सोडवण्यात आला.\nविशेष आर्थिक क्षेत्र आणि कार्गो हबचा समावेश असलेल्या मिहान प्रकल्पासाठी विमानतळ हस्तांतरण सर्वात महत्त्वाचे होते.\nभारनियमनाचा फटका; मूर्तीकारांची कामे अर्धवटच\nनागपूर, ६ ऑगस्ट /प्रतिनिधी\nशहरातील विविध भागात गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू असतानाच भारनियमनाचा फटका मूर्तीकारांना बसला आहे. गेल्या आठवडय़ापासून दररोज पाच ते सहा तास भारनियमन होत असल्यामुळे वीजही पुरेशी नाही आणि जनरेटरसाठी पुरेसे डिझेलही मिळत नसल्यामुळे त्याचा मूर्ती तयार करण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत २० टक्क्य़ांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आता पंधरा-वीस दिवसांवर आला आहे. मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती तयार करून ठेवल्या आहेत पण भारनियमनामुळे रंग देण्याचे काम थांबले आहेत.\nऐक्य टिकले तरच आंबेडकरी समाजाला न्याय\nरिपब्लिकन ऐक्यावर नेत्यांच्या प्रतिक्रिया\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nप्रकाश आंबेडकर यांचा गट वगळता झालेल्या रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबाबत मुंबईत झालेल्या घोषणेचे शहरातील आंबेडकरी चळवळ व विविध गटातील नेत्यांनी स्वागत करून हे ऐक्य दीर्घकाळ टिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. असे झाले तरच हे ऐक्य आंबेडकरी समाजाला न्याय शकेल, अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली. रिपब्लिकन पक्षांचे ऐक्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिठाला जागणारे असेल तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे, असे परखड मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी व्यक्त केले. ऐक्य झाले पण, त्यात आलेल्यांनी आधीचे संबंध तोडले पाहिजे.\nडॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच बाळाचा गर्भातच\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांनी हलगर्जी केल्यामुळेच बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचा आरोप एका दाम्पत्याने केल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपाचे डॉक्टरांनी खंडन केले आहे. गणेशनगरातील जयश्री नितीन िहगणे (२२) या महिलेला बुधवारी दुपारी दीड वाजता प्रसूतीसाठी मेडिकलमधील वार्ड क्र. ३० मध्ये दाखल करण्यात आले. सोनोग्राफीनंतर बाळ जिवंत व सुस्थितीत असल्याचे प्रथम सांगण्यात आले. परंतु नंतर लगेच बाळ मृत असल्याचेही सांगण्यात आल्याने हिंगणे दाम्पत्यांचा डॉक्टरांवरील विश्वासच उडाला.\nविदर्भातील २५ टक्के प्रश्नथमिक शाळा विजेविना\nमेडिकमध्ये संशयित स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण\nमहिला व बालविकास खात्यासाठी अत्यल्प अर्थसंकल्पीय तरतूद\nमोहंमद रफी यांच्यावरील गीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nनामांतर आंदोलनातील शहिदांना विविध संघटनांची आदरांजली\nवस्तीशाळेतील स्वयंसेवकांना शिक्षकांचा दर्जा\nकॉर्पोरेशन कॉलनीच्या मैदानावर ‘वोक्हार्ट’साठी पार्किंगला विरोध\nतेलबियांचे उत्पादन वाढवा -डॉ. स्वपनकुमार दत्ता\nराष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव\n‘गुंज’चे ‘क्लोथ फॉर वर्क’साठी आवाहन\nबुटासिंगांना बडतर्फ करा; ‘जनमंच’ची मागणी\nधरमपेठ महाविद्यालयातील शिक्षिकेच्या तक्रारीवर १४ ऑगस्टला सुनावणी\nबीसीए, बीसीएसचा कमी निकाल; मनसेचा विद्यापीठावर मोर्चा\nतरुणाचा गुप्तीने खून; आरोपीला अटक\nअंध-अपंग कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचे निदर्शने\nसहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nसहाव्या वेतन आयोग लागू करावा या व इतरही अनेक मागण्यांसाठी विदर्भ शिक्षक संघ संचालित अंध-अपंग कर्मशाळा कर्मचारी विभागातर्फे रिझर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे देऊन निर्दशने करण्यात आली. कर्मशाळेला निवृत्ती वेतन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागू करणे, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या व्याजासह मिळणे, वैद्यकीय परिपूर्ततेची अंमलबजावणी करणे, नियमित पगार इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी धरणे आंदोलनात आमदार अशोक मानकर, समाज कल्याण अधिकारी माधव झोड यांनी भेट देऊन मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी राजाराम शुक्ल, पुरुषोत्तम पंचभाई, शोभा रंगारी, राजेश हाडके, किशोर लहाने, त्र्यंबक बागडे, आनंद मेश्राम, नागेश्वरी राव, उमेश वारजूरकर, रमेश मुळे, देवानंद निमजे, दिनेश भोंडे, सुधीर परदेशी आदी कर्मचारी उपस्थित होते.\n‘मुलांचे मासिक’चा स्वातंत्र्य विशेषांक प्रकाशित\nबालवाचकांची दीर्घ परंपरा लाभलेल्या ‘मुलांचे मासिक’चा ऑगस्टचा देखणा स्वातंत्र्य विशेषांक प्रकाशित झाला असून स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतिकारकाच्या गाथांनी हा अंक सजलेला आहे. या ३२ पानांच्या विशेषांकात स्वातंत्र्यासाठी प्रश्नणाचे बलिदान देणारा बंगाली क्रांतिकारक वीरेन्द्रनाथ दासगुप्ता यांची शौर्यगाथा ‘वीरेन्द्रनाथ’, ‘हळदीघाटचे युद्ध’, ‘सावरकरांच्या शपथेचा शतकोत्सव’, ‘शूर राणी झाशीची’, लाल बहादूर शास्त्री यांच्यावरील ‘असिम साहस’, ‘गोपाळकृष्ण गोखले आणि भाषण’, ‘महती स्वातंत्र्याची’, ‘अजब युक्ती’, खुदीराम बोस यांच्या बलिदानाची कथा ‘नेम चुकला’, भाई कोतवाल यांच्यावरील ‘माथेरानचा महावीर’ ‘वीज राजकुमार जेरापूर नरेश’, ‘क्रांतिकारक बाबू गेनू’ यासारख्या स्फूर्तीप्रद कथांचा समावेश आहे. याशिवाय शूरवीरांना समर्पित कविता, प्रश्नमंजूषा ही नेहमीची सदरे अंकाची वाचनीयता वाढवणारी आहेत. संपादक- जयंत मोडक, संपर्क- मुलांचे मासिक कार्यालय, १६८, हनुमाननगर, नागपूर- ४४००९. दूरध्वनी- २७४६१८१.\nडॉ. वासुदेव डहाके यांचा षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त उद्या सत्कार\nवैदर्भीय साहित्यिक डॉ. वासुदेव डहाके यांचा षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त शनिवारी, ८ ऑगस्टला सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या ‘सावित्रीच्या पोरी’ या काव्यनाटिकेचे प्रकाशन होणार आहे. नरखेड येथील पंढरीनाथ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे राहणार आहेत. ‘सावित्रीच्या पोरी’ या काव्यनाटिकेचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमा साखरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी समीक्षक डॉ. रवीन्द्र शोभणे, प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश गुप्ता, प्रश्नचार्य डॉ. वसंत उमरकर, पंढरीनाथ महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. जयंत जवंजाळ, नरखेड पंचायत समितीचे सभापती नरेश अरसडे, प्रश्न. अनिल नितनवरे, प्रश्न. पुरुषोत्तम माळोदे, पत्रकार प्रमोद काळबांडे हे उपस्थित राहणार आहेत. परिसरातील साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. वासुदेव डहाके सत्कार समिती, मध्यमा प्रकाशन, युगसंवाद वाङ्मयीन सांस्कृतिक चळवळीचे प्रश्न. अजय चिकाटे, प्रश्न. अशोक भक्ते, प्रश्न. विजय राऊत, दीपक वानखेडे, प्रमोद लेंडे आदींनी केले आहे.\nआदिम एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबीर\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nऑल इंडिया आदिम एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बहुजन समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबीर मानेवाडय़ात आयोजित करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान पराते प्रमुख वक्ते तर, आदिमच्या नेत्या अॅड. नंदा पराते अध्यक्षस्थानी होत्या. कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीतून समाजाच्या समस्या सोडवण्यास प्रश्नधान्य द्यावे आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटावे, असे आवाहन चंद्रभान पराते यांनी केले. आदिवासी, दलित, शोषितांना आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. राज्यघटनेत ही तरतूद आहे. मात्र, आजही समाजातील अनेक घटकांना डावलण्यात येत असल्याने ते अजूनही उपेक्षित आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मागास समाजाचे कल्याण होईल यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे अॅड. नंदा पराते म्हणाल्या.\nशिबिरास विठ्ठल बाकरे, अशोक डेकाटे, प्रवीण हेवलीकर, गोपाळ पौनीकर, हिरालाल मौंदेकर, रघुनंदन पराते, गणेश कोहाड, संजय टेंभेकर, हिराचंद सातपुते, प्रमोद निनावे, धनराज कुंभारे, कैलास निनावे, अरुण मौंदेकर, सुनील सोनकुसरे, ज्ञानेश्वर दाढे, हेमराज शिंदेकर, प्रमोद दंडारे, दशरथ गहाणे, दिलीप नंदनकर आदींचे सहकार्य लाभले.\nस्टार बसमुळे ऑटोरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ\nनागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nस्टार बसमुळे इतवारी रेल्वे स्थानकापासून ते कामठी मार्गावर चालणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप, अखिल भारतीय मानवाधिकार संरक्षण मंचातर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात रिक्षा चालकांच्या एका शिष्टमंडळाने महापालिकेतील उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. इतवारी शांतीनगरपासून कामठी मार्गावर चालणारी मिनी स्टार बस एक��� मागून एक चालत असल्याने या मार्गावर ऑटो रिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. ऑटो चालकांना दिवसभर उभे राहावे लागते. मात्र, प्रवासी मिळत नसल्याचे ऑटोचालकांचे म्हणणे आहे. काही रिक्षा चालक भाडय़ाने रिक्षा चालवतात तर काहींनी बँकेचे कर्ज काढून घेतले आहेत. मात्र, प्रवासी मिळत नसल्याने बँकेचा हप्ता फेडू शकत नाहीत, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. शिष्टमंडळात अरविंद बांबोर्डे, राजीव डोंगरे, बाळू मेश्राम, सोहेल खान, वसीम, रामदास धनविजय आदी उपस्थित होते.\n‘बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण व्हा’\nबचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होऊन स्वत:ची ओळख तयार करा, असे आवाहन सिद्धकला राष्ट्रीय महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष करुणा पेंडसे यांनी केले. सावनेर शहरात आरोग्य विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खादी ग्रामोद्योगचे बबन जामूनकर, सावनेरचे संवर्ग विकास अधिकारी यावले उपस्थित होते. एका व्यक्तीवर कुटुंब चालू शकत नाही, त्यासाठी महिलांना स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बबन जामूनकर यांनी केले. वेळ वाया जावू न देता प्रत्येक महिला बचतगटाच्या माध्यमातून संसाराला आधार देऊ शकतात, असे जामूनकर म्हणाले. व्यवसायासाठी कुठल्याही जातीचे, धर्माचे बंधन नाही. बचतगटांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची योजना सरकारकडून राबविण्यात येते, असे प्रतिपादन यावले यांनी केले. फेडरेशनमुळे चांगले कार्य करणाऱ्या बचतगटाच्या अनुभवाचा लाभ इतर बचतगटांना होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\n‘प्रेरणा मिळण्यासाठी महापुरुषांचे स्मरण’\nनागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nइतिहासाची पाने सत्य सांगत असताना त्या सत्याची चर्चा व्हावी आणि त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून महापुरुषांचे स्मरण करण्यात येते. त्याकरता पुण्यतिथी व जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, असे मत पोरवाल महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रश्नध्यापक डॉ. कुमार शास्त्री यांनी येथे व्यक्त केले. सक्करदरा चौकातील कमला नेहरू महाविद्यालयात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि कमला नेहरू यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी वंजारी हो��्या. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, लोकमान्य टिळक हे केवळ ध्येयवेडेच नव्हते तर ध्येयनिष्ठ होते. स्वकर्म करीत असताना आपण केवळ कर्मच करायचे नसून ते कर्तव्य आहे. ही जाणीव हल्लीच्या पिढीने जोपासावी, असेही आवाहन त्यांनी केले. संचालन प्रश्न. वैजयंती पेशवे यांनी केले तर आभार सुनील आडगावकर यांनी मानले.\nसेवानिवृत्त कुस्तीगीर उदय शहाणे यांना भावपूर्ण निरोप\nनागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nअग्निशमन विभागातील अग्रेसर आग्निक आणि कुस्तीगीर उदय खुशाल शहाणे हे सेवानिवृत्त झाले. त्यांना महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला. अग्निशमन विभागाचे प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक फिरोज खान, सहाय्यक स्थानाधिकारी ए.एस. फुलसंगे, कार्यकारी स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे, डी.एन. नाकोड, सी.के. इलमे, एस.व्ही. भेंडे, के.आर. कोठे, आर.एस. बरडे उपस्थित होते. कुस्तीगीर असल्याने पहेलवान म्हणून ओळखले जाणारे उदय शहाणे यांना १९७४ ला विदर्भ केसरी या बहुमानाचा किताब मिळाला होता. तसेच महापालिकेतर्फे पश्चिम विभागीय ऑल इंडिया म्युनसिपल टुर्नामेन्टमध्ये १९८५ ला गुजरात येथील भावनगर येथे कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेता राहिले. १९८७ मध्ये नाशिक आणि १९९० मध्ये सोलापूर येथील कुस्ती स्पर्धेत ते उपविजेते होते. संचालन एस.एस. राऊत यांनी केले. आभार डी.एन. नाकोड यांनी मानले.\nग्रंथालय संघाचे १० ऑगस्टला धरणे आंदोलन\nनागपूर ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nसार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व सेवा शर्तीच्या मागण्यांसाठी येत्या १० ऑगस्टला सर्व सार्वजनिक वाचनालये बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहेत. नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी दिली आहे, मात्र सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. २६ मे २००९ ला राज्य ग्रंथालय परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्रश्न. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेऊन दुप्पट अनुदान देण्याचे घोषित केले होते, पण अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या १० ऑगस्टला सर्व सार्वजनिक वाचनालये बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावे, असे आवाहन ग्रंथालय संघातर्फे करण्यात आले आहे.\nदुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्या; सोनिया-राहुलला साकडे\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nविधानसभा निवडणुकीत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक महिला नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांची भेट घेऊन केली. तसेच, शहरातील गटबाजीमुळे पक्षाच्या होणाऱ्या नुकसानाकडेही त्यांचे लक्ष वेधले.\nशहर सरचिटणीस आभा पांडे, सुजाता कोंबाडे, अॅड. रेखा बाराहाते आणि काकी गुजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. याशिवाय सरचिटणीस ए.के. अँटोनी, दिग्विजयसिंग, ऑस्कर फर्नाडिस, मोहनप्रकाश, तसेच केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींची भेट घेऊन शहरातील राजकीय स्थितीकडे लक्ष वेधले. शहरातील प्रस्थापित नेतेच पक्षाचे नुकसान करत आहेत. पक्षशिस्तीचे वारंवार उल्लंघन करण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून यामुळे पक्षाला लाभ होईल, असे शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे. यात सरिता काबरा, अंजली व्यवहारे, श्रद्धा मेरखेडे, उषा बेले, सुजाता नितनवरे, जयश्री गिल्लरकर आणि लता पुरोहित यांचा समावेश होता.\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nसंतकवी कमलासुत उपाख्य चंद्रशेखर वराडपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीरंग संगीत विद्या मंदिरातर्फे ८ ऑगस्टला क्रांतीदिनाच्या पूर्व संध्येला ‘स्वरदुंदुभी’ या देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला विंग कमांडर अशोक मोटे, आमदार देवेंद्र फडणवीस, मेजर हेमंत जकाते उपस्थित र��हणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रशेखर वराडपांडे यांची असून गिरीश वराडपांडे यांनी संगीत नियोजन केले आहे. नृत्य दिग्दर्शन श्रीरंग व प्रश्नंजली वराडपांडे यांनी केले आहे. मनीषा देशकर, मृणाल बरडे व रेणुका खामणकर कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.\nया कार्यक्रमात सागर राऊत, सागर साळुंके, कुशल ठवकर, शिवराज जाधव, जीवन सपकाळ, मंजिरी अटाळकर, हर्षदा कुळकर्णी, तृप्ती जोशी, स्नेहल बुटले, रश्मी अलोणी, तन्मय वराडपांडे, गणेश खानकर यांच्यासह शंभर कलावंत यात सहभागी होणार आहेत.\nराष्ट्रपतींना कमला मोहता यांचे निवेदन\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nराष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची काँग्रेसच्या शहर सचिव आणि माहेश्वरी महिला संघटनेच्या माजी अध्यक्षा कमला मोहता यांनी अलीकडेच भेट घेऊन निवेदन दिले. समाजातील महिला आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. राजकारणातही महिलांना अशीच संधी मिळाल्यास पक्ष बळकट करण्यासोबतच सामाजिक विकासालाही वेग येईल, असे मोहता यांनी निवेदन म्हटले आहे. देशातील महिलांची स्थिती आणि त्यांच्या सहभागाबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. महिलांचा असाच सहभाग राहिल्यास २१ व्या शतकात देश सर्वाधिक बलशाली राष्ट्र राहील आणि साक्षरतेचे प्रमाणही सर्वाधिक राहील, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यावेळी म्हणाल्या.\nआमदार बावनकुळे लोकांची दिशाभूल करीत आहेत -दळवी\nनागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी\nगेल्या साडेचार वर्षापासून नरसाळा हुडकेश्वर या भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील पाणी पुरवठय़ाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र याचे श्रेय आमदार चंद्रशेखर बावनकुळे घेत असून ते लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला.\nमहापालिकेने गेल्या साडेचार वर्षात नरसाळा हुडकेश्वर भागात पाणी पुरवठय़ाची सोय केली नाही. जीवन प्रश्नधिकरणामार्फत नरसाळा येथे पाण्याची टाकी मंजूर करण्यासाठी ग्रामीण काँग्रेसने प्रयत्न केले. टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला विनंती करण्यात आली. महापालिकेत भाजपची सत्ता, शिवाय नरसाळा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे, तरीही पाणी पुरवठा करण्यात आला नाही. ग्र���मीण काँग्रेसने याबाबतीत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला आणि पाणी पुरवठय़ाची योजना अंमलात आणली. मात्र या कामाचे श्रेय आमदार बावनकुळे घेत असल्याचे दळवी म्हणाले. पत्रकार परिषदेला दिवाकरराव जंगले, किशोर वानखेडे, महादेव भोयर, राजू वैद्य, विनोद चरडे, बंडू वैद्य आदी उपस्थित होते.\nनागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nमहाराष्ट्र राज्य कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असोसिएशन यांच्या मागण्या मान्य झाल्याने धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये विजय सभा घेऊन संप मागे घेण्यात आला. विज्युक्टाचे अध्यक्ष प्रश्न. अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना केंद्राप्रमाणे घरभाडे भत्ता दिला जाईल, १ एप्रिलपासून वाहन भत्ता दुप्पट केला जाईल, महिलांना मिळणारी प्रसुती रजा ९० दिवसांवरून १८० दिवस करण्यात आली असल्याची माहिती प्रश्न. चौधरी यांनी दिली. सभेचे प्रश्नस्ताविक प्रश्न. युगलु रायलू यांनी केले. यावेळी सुधीर शेकदार, प्रश्न. नामदेव घोळसे, प्रश्न. अशोक गव्हाणकर , प्रश्न. रमेशराव कोलते, प्रश्न. ज्ञानेश्वर डोंगरे, विनायक भुजाडे, प्रश्न. हरीश वासनिक आदी विविध महाविद्यालयातील प्रश्नध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.\nएम.बी.ए. विभागप्रमुखांच्या वर्तनावर प्र-कुलगुरूंचे ताशेरे\nनागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागाने (एम.बी.ए.) बहि:शाल विद्यार्थ्यांचे एम.कॉम. व इतर परीक्षांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली. परीक्षांचे अर्ज एमबीए विभागातील केंद्रावर स्वीकारण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. मात्र विभागप्रमुख डॉ. विनायक देशपांडे यांनी सदर अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय विद्यार्थ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात चकरा मारण्यास भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे. डॉ. देशपांडे यांच्या वर्तनावर प्रकुलगुरूंनी तीव्र आक्षेप घेतले असून त्यांना विद्यार्थ्यांची गैरसोय केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. एम.बी.ए. हा स्वायत्त विभाग नसून तो विद्यापीठाचाच एक भाग आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्ज स्वीकारण्याचे केंद्र म्हणून एम.बी.ए. विभागात सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर ती सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देणे, हे विभाग प्रमुखाचे कर्तव्य असल्याचे प्रकुलगुरू म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Solapur/karmala-state-assembly-political-equation-will-depends-on-lok-sabha-election-result/", "date_download": "2019-09-22T00:17:37Z", "digest": "sha1:CNR3PXCATYVGL2I4F6S25F5EAZ4FFDKP", "length": 13596, "nlines": 48, "source_domain": "pudhari.news", "title": " लोकसभेच्या निकालावर करमाळ्याची राजकीय गणिते | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Solapur › लोकसभेच्या निकालावर करमाळ्याची राजकीय गणिते\nलोकसभेच्या निकालावर करमाळ्याची राजकीय गणिते\nकरमाळा ः अशपाक सय्यद\nमाढा लोकसभा निवडणुकीत विजयाचे दोन्ही बाजूंनी दावे करण्यात आले असले तरीही लोकसभेचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर करमाळा विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार असून निकालावर सर्व राजकीय गणिते अवलंबून असतील.\nलोकसभा निवडणुकीत शिंदे यांना करमाळा, माढा, सांगोला, फलटणमध्ये तर निंबाळकर यांना माळशिरस, माण खटावमधून आघाडी मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य विजयसिंह मोहिते-पाटील देणार असल्याचा दावाही करण्यात आला असून, करमाळा, माढा, सांगोला, फलटण येथून शिंदे यांना मिळणारे मताधिक्य हे माळशिरसचे मताधिक्य तोडणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.\nसंजयमामा शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. तर मोहिते-पाटील गट���ला याचा राजकीय फटका बसेल, असे चित्र आहे. माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटीलविरुद्ध संजयमामा शिंदे अशीच लढत झाली आहे. त्यातच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील भूमिकेने संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. शिंदे यांनी वेळोवेळी मोहिते-पाटलांना आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेत तर अल्प मतात असताना शिंदे यांनी मिळवलेले अध्यक्षपद त्यांच्या धूर्त राजकारणाची चुणूक ठरली आहे.\nलोकसभा निवडणुकीनंतर निकाल संजय शिंदे यांना अनुकूल ठरल्यास करमाळा कृषि उत्पन्न बाजार समिती व करमाळा नगरपरिषदेमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेत जगताप- शिंदे युतीची सत्ता आहे. तर बागल विरोधात आहेत. बाजार समितीत बागल गटाचे निर्विवाद वर्चस्व असताना विद्यमान सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या तळ्यात मळ्यात भूमिकेने निर्णायक ठरलेल्या संजय शिंदे यांच्या गटाला बागल युतीने अधिक महत्त्व येणार आहे. संजय शिंदे यांच्या दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले तर मात्र आधीपासूनच आमदारकीचा हट्ट करणारे संजय शिंदे आमदारकीसाठी उभे राहतील, असे चित्र आहे.\nलोकसभा निवडणुकीत संजय शिंदेंना विजयी करण्यासाठी बागल गटाचे नेत्या रश्मी बागल-कोलते व दिग्विजय बागल यांनी लावलेला जोर निर्णायक ठरणार की पलटणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. संजय शिंदे हे लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्यास विधानसभा निवडणुकीत थेट बागल-पाटील यांच्यात आमनेसामने टक्कर होण्याची शक्यता आहे. आमदारकी लढविण्याचा हट्ट संजय शिंदे यांनी धरल्यास संजय शिंदे, रश्मी बागल व नारायण पाटील यांची तिरंगी लढतीची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा काँटे की टक्कर विधानसभा निवडणुकीत पहायला मिळणार आहे.\nवंचित बहुजन आघाडीचे अॅड. विजयकुमार मोरे, संभाजी ब्रिगेडचे विश्वंभर काशीद, भारत मुक्ती मोर्चाचे उमेदवार सुनील जाधव आदी उमेदवारांनी चांगलीच लढत दिली आहे. यात वंचित बहुजन आघाडीला किती मते मिळतात, यावरही बरेच यशापयश अवलंबून आहे. बागल गटाने शिंदेंना विजयी करण्यासाठी, तर आ. नारायण पाटील यांनी शिंदेंना पराभूत करण्यासाठी जिवाचे रान केले आहे. यश अपयशावर येत्या विधानसभेची भिस्त असल्याने तालुक्यातील पुढार्यांसह समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.\nमोहिते-पाटलांचेही शिंदेंना पराभूत करण्याचे प्रयत्न\nमोहिते-पाटलांचे लोकसभेसाठी शिंदेंना पराभूत करून करमाळा विधानसभा लढविण्यासाठी शिंदेंना भाग पाडण्याचे डावपेच आहेत. असे घडले तर विधानसभेसाठीही मोहिते-पाटलांचे करमाळ्यातील आवडते नेते आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी ते आपला गट खुलेपणाने उभा करून पुन्हा नारायण पाटील यांना विधानसभेत पाठविण्याचा प्रयत्न करतील. खासदारकी व आमदारकी या दोन्ही ठिकाणी शिंदेंना पराभूत करून जिल्हा परिषदेच्या बदललेल्या समीकरणातून शिंदे यांना पदावरून खाली खेचण्याचे मनसुबे मोहिते- पाटील यांचे आहेत.\nकरमाळा मतदारसंघाचा अनोखा पायंडा\nकरमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारराजाचा कौल सातत्याने बदलत असतो. पंचवीस- तीस वर्षांपासून या मतदारसंघातील मतदारांनी सर्वच गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादीचे तालुक्यात प्राबल्य असताना रश्मी बागल यांनी प्रयत्न करूनही गत लोकसभेला करमाळ्याने राष्ट्रवादीच्या विरोधक सदाभाऊ खोत यांना 14 हजार मतांची आघाडी दिली होती. यापूर्वीही विरोधात आघाडी देण्याची परंपरा करमाळा विधानसभा मतदारसंघात आहे. अशा स्थितीत निंबाळकर यांच्याही करमाळ्यातून मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F", "date_download": "2019-09-21T23:43:44Z", "digest": "sha1:BCTPK4RYRL32XJVKFCAONPRRCEUXTTB3", "length": 3610, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्कार चार्ल्स स्कॉट - विकिपीडिया", "raw_content": "\nवेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Goa/19-lakh-foreign-currency-seized-on-Daboli-goa/", "date_download": "2019-09-21T23:48:04Z", "digest": "sha1:7NRAXA6L3KHGU5XF26M7TT4H75NQHHVO", "length": 4861, "nlines": 38, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘दाबोळी’वर १९ लाखांचे विदेशी चलन जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Goa › ‘दाबोळी’वर १९ लाखांचे विदेशी चलन जप्त\n‘दाबोळी’वर १९ लाखांचे विदेशी चलन जप्त\nदाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकार्यांनी प्राप्त माहितीच्या आधारे बुधवारी केलेल्या कारवाईत एअर इंडिया (एआय 993) या विमानातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्या प्रवाशाकडून 19 लाखांचे विदेशी चलन जप्त केले.\nकस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू-गोवा मार्गे दुबईला जाणार्या एअर इंडियाच्या विमानातून एक प्रवासी विदेशी चलन घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. खात्याच्या अधिकार्यांनी त्यावर पाळत ठेवून सदर विमान विमानतळावर उतरताच संशयित प्रवाशाची झडती घेतली.तपासात अंतर्वस्त्रात विदेशी चलन लपवल्याचे आढळून आले. भारतीय चलनानुसार त्याची किंमत 19 लाख इतकी होते. सदर कारवाई कस्टम उपायुक्त डॉ.राघवेंद्र यांनी आयुक्त आर.मनोहर तसेच अतिरिक्त आयुक्त टी.आर.गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआर��ीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://pudhari.news/news/Goa/Two-hours-off-due-to-traffic-pothole-on-Atatlasu/", "date_download": "2019-09-21T23:23:41Z", "digest": "sha1:FCLBEXPL5SSE7NW2VBMLPGVTEF5MRXXE", "length": 6029, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘अटलसेतू’वरील वाहतूक खड्ड्यामुळे अडीच तास बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणूक\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्य विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागू\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल\nहरियाणा विधानसभा निवडणूकही २१ ऑक्टोबरलाच होणार\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही\nगली बॉय चित्रपटाला भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन\nहोमपेज › Goa › ‘अटलसेतू’वरील वाहतूक खड्ड्यामुळे अडीच तास बंद\n‘अटलसेतू’वरील वाहतूक खड्ड्यामुळे अडीच तास बंद\nमांडवीवरील ‘अटलसेतू’वर पर्वरीच्या दिशेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्यामुळे पुलावरील वाहतूक बुधवारी दुुपारी 1 ते 3.30 पर्यंत अडीच तास बंद ठेवली होती. त्यामुळे वाहतूक मांडवीवरील अन्य पुलावर वळविण्यात आली होती, अशी माहिती पणजी वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांनी दिली.\nमांडवीवरील तिसर्या पुलाचे अर्थात अटलसेतूचे उद्घाटन जानेवारी महिन्यात झाले होते. सर्वात उंच पूल अशी या पुलाची ख्याती आहे. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यांतच या पुलाचा रस्ता काहीसा खचल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.\nअटल सेतूचा रस्ता खचल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी हे काम तातडीने हाती घेतले होते. पर्वरीच्या दिशेने म्हणजेच जिथून वाहने खाली उतरतात, तेथे रस्ता खचला होता. त्यामुळे दुपारी 1 ते 3.30 वाजण्याच्या सुमारे अडीच तास दुरूस्तीकाम हाती घेतले होते.\nअटल सेतू या पुलाचे बांधकाम एल अॅण्ड टी या कंपनी करीत आहे. या पुलाचे उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्षात अजूनही या पुलाचे काम बाकी आहे. या पुलामुळे म्हापशाहून मडगावला जाणारी वाहतूक पणजी शहरात येण्याऐवजी मेरशी मार्गे जात आहे. त्यामुळे जुन्या मांडवी पुलावर होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र पुलावर खड्डा पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nपुणेकरांना आठ महिन्यांत 77 कोटींचा ‘स्मार्ट’ चुना\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती\n२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप\nभास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचे आयोजन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2019-09-22T01:00:35Z", "digest": "sha1:THNPKOEQ3EGKRP4FAPB7WHZTO2GFGVAA", "length": 2543, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चेतन दळवी - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचेतन दळवी हा एक मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता आहे\nचेतन दळवी यांनी भूमिका केलेली नाटकेसंपादन करा\nबायको कमाल मेहुणी धमाल\nचेतन दळवी यांचे काम असलेल्या दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा\nLast edited on २५ डिसेंबर २०१८, at १९:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF_%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D", "date_download": "2019-09-21T23:45:27Z", "digest": "sha1:MZS2EBSL25W5G4J6UHS4PIFHAREMP737", "length": 5824, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०५:१५, २२ सप्टेंबर २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनाम���िश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nएकनाथ; १९:०८ -५ Mahendra.adt चर्चा योगदान →जीवन खूणपताका: दृश्य संपादन\nछो गोरा कुंभार; २१:०२ +१ ज चर्चा योगदान →गोराकुंभार यांची चरित्रे व जीवनकार्यावरील ग्रंथ खूणपताका: PHP7\nचोखामेळा; १७:३५ +३ ज चर्चा योगदान खूणपताका: PHP7\nचोखामेळा; १७:३३ -१,०८४ ज चर्चा योगदान खूणपताका: PHP7\nचोखामेळा; १७:३२ -११ ज चर्चा योगदान खूणपताका: PHP7\nचोखामेळा; १७:३१ -१३६ ज चर्चा योगदान खूणपताका: PHP7\nचोखामेळा; १७:२९ -४६० ज चर्चा योगदान खूणपताका: PHP7\nचोखामेळा; १७:२५ +१,१६९ ज चर्चा योगदान →कादंबरी खूणपताका: PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/vilas-shinde-select-as-a-member-of-fssai/110541/", "date_download": "2019-09-21T23:21:55Z", "digest": "sha1:UIRUEKYLGB2AORSS4LV2NBWSOKLYZ3WQ", "length": 9531, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Vilas Shinde select as a member of FSSAI", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महाराष्ट्र नाशिक केंद्रीय अन्न सुरक्षा नियंत्रण संस्थेच्या सदस्यपदी विलास शिंदे यांची नियुक्ती\nकेंद्रीय अन्न सुरक्षा नियंत्रण संस्थेच्या सदस्यपदी विलास शिंदे यांची नियुक्ती\nकृषी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती\nमोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांची ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ (‘एफ.एस.एस.ए.आय.’) या संस्थेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने अन्नप्रक्रिया उद्योग, ग्राहक प्रतिनिधी, संशोधन संस्था, खाद्य प्रयोगशाला, कृषि या क्षेत्रातील प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. त्याच बरोबर सर्व राज्यातील अन्नसुरक्षा आयुक्त हे देखील या समितीचे सदस्य असतात. शिंदे यांची कृषी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nसह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे\nअन्नसुरक्षेबाबत जगभरातून जागरुकता वाढली आहे. यातील जागतिक मानकांनुसार अन्ननिर्मितीवर जगभरातून भर दिला जात आहे. अन्नसुरक्षा हा भारतातील कृषिक्षेत्रासमोर आव्हान म्हणून उभा आहे. येत्या काळात हा सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेती व्यवस्थेतील बदलाचे मॉडेल उभे करणाऱ्या विलास शिंदे यांची ‘एफएसएसएआय’ च्या सल्लागार समितीवर नियुक्ती झाली आहे.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत अन्न सुरक्षा व मानदंड अधिनियम, 2006 अंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय.) ची स्थापना करण्यात आली आहे.\nया आहेत एफ.एस.एस.ए.आय. च्या जबाबदाऱ्या\nअन्न पदार्थांशी निगडित व्यवसाय करणाऱ्या सर्व उद्योग-व्यवसायांना या संस्थेकडून लायसन्स / रजिस्ट्रेशन करून घेणे.\nअन्न सामग्रीसाठी विज्ञान-आधारित मानक तयार करणे.\nअन्न पदार्थांचे उत्पादन, स्टोअरेज, वितरण, विक्री आणि आयात इत्यादींवर नियंत्रण ठेवणे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nखोटं कधीना कधी उघडं पडतच; प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा\nस्वस्तात मस्त नेटफ्लिक्स नवीन प्लॅन लाँच\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nपरप्रांतीय महिलेचा गळा आवळून खून\nढकांबे गोळीबार प्रकरणातील साक्षीदार फितूर\n बघा कोण जातंय कॉंग्रेसमध्ये\nनाशिकच्या सत्यजीतची विजय हजारे क्रिकेट स्पर्धेसाठी निवड\nमोदींनी टीका केलेला बडबोलपणा करणारा नेता कोण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nखासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पुजेचा डान्स व्हीडीओ व्हायरल, एकदा बघाच\nआरे मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांचा विरोध कायम\nअपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nवृक्षाचे खरे महत्त्व सांगतेय ‘ही’ चिमुकली\nक्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे\nआयफा पुरस्कार २०१९: पुरस्कारापेक्षा कलाकारांच्या फॅशनची चर्चा\nक्रॉफर्ड मार्केटजवळील इमारतीचा भाग कोसळला\nपहा : सेलिब्रिटींचे मिस्टर अँड म��सेस मुख्यमंत्री\nआगामी निवडणुकीबाबत सभेत रंगली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/3.236.246.137", "date_download": "2019-09-22T00:16:26Z", "digest": "sha1:DFI2LYJCX4C53ST5TKYKDGPH6F22YYG6", "length": 7123, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.236.246.137", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.236.246.137 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.236.246.137 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.236.246.137 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.236.246.137 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.my-ip-is.com/54.189.143.31", "date_download": "2019-09-21T23:39:32Z", "digest": "sha1:M4QL3UOOLJHUCEUN2U3R4QEZBECOSIYE", "length": 7115, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.189.143.31", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.189.143.31 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझ�� आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.189.143.31 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.189.143.31 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.189.143.31 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/hingoli/page/2/", "date_download": "2019-09-22T00:55:12Z", "digest": "sha1:5SZX7P3HWDIXC6P25B2JG43DMR4XE7O5", "length": 28576, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Hingoli News | Hingoli Marathi News | Latest Hingoli News in Marathi | हिंगोली: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय ब���बी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nगोरेगावचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. ... Read More\n२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातील जीएनएमच्या २३ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. ... Read More\nHealth hospital आरोग्य हॉस्पिटल\nतक्रारीनंतर कर्जमाफीचे १९७ प्रस्ताव ठरले पात्र\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २०१७ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाची तपासणी करुन कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ तालुकास्तरीय पीककर्ज तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली आहे ... Read More\nदीड हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास पकडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतक��रारदाराकडून दीड हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. ... Read More\nAnti Corruption Bureau Police Revenue Department लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस महसूल विभाग\nवन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ... Read More\nHingoli Morcha हिंगोली मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे. ... Read More\nShopping Hingoli collector office खरेदी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आता बाललैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपीस अटक केली आहे. ... Read More\nPolice Crime News पोलिस गुन्हेगारी\n‘त्या’ बंधा-यांना जि.प. त विरोध\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकाही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ... Read More\nHingoli Hingoli z p हिंगोली हिंगोली जिल्हा परिषद\nमुलीस फूस लावून पळविल्याच्या दोन घटना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे. ... Read More\nCrime News Hingoli police गुन्हेगारी हिंगोली पोलीस\nशालेय पोषणच्या कर्मचाऱ्याची केली तक्रार...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेथील जिल्हा परिषद कार्यालय प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी हराळ यांच्या अरेरावी व उद्धटपणाच्या कारभाराला कंटाळून माध्यमिक शिक्षक संघाने त्यांचा माध्यमिक आस्थापना पदभार बदलण्याची मागणी १६ सप्टेंबर रोजी संघटनेचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी संदीप सोन ... Read More\nHingoli z p Crime News हिंगोली जिल्हा परिषद गुन्हेगारी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/page/6/", "date_download": "2019-09-22T01:03:48Z", "digest": "sha1:UUJ7AM72NALNB5XODMAA3ZGIAW3HOGVS", "length": 28049, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Marathi Movies | मराठी चित्रपट | Marathi Cinema News & Gossip in Marathi | Marathi Actress & Actors News | Movie Reviews & Box Office Collection | Songs, Trailers & Videos | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nकॉमेडीयन भाऊ कदमची पत्नी आहे खूप सुंदर, शेअर केला लग्नातील फोटो\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील '��शी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nअभिनेत्री मधुरा वेलणकर बनली लेखिका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमधुराने तिचा हा आनंद सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ... Read More\n'हा' सिनेमॅटोग्राफर दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nज्याच्या नजरेतून आपण सिनेमा बघतो तो म्हणजे सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर. सिनेनिर्मितीत सिनेमॅटोग्राफरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ... Read More\nमराठी अभिनेत्री प्रार्थनाचा पती तिला या गोष्टीसाठी करतो मदत, वाचा सविस्तर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. ... Read More\nPrathna behre प्रार्थना बेहरे\nओळखा पाहू या मराठमोळ्या अभिनेत्रीला, बालकलाकार म्हणून केली होती करियरची सुरूवात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या पहिल्या मालिकेतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ... Read More\n‘वेडिंगचा शिनेमा’नंतर सलील कुलकर्णी घेऊन येणार हा सिनेमा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘वेडिंगचा शिनेमा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या मध्यामातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी रसिक प्रेक्षक आणि चाहत्यांबरोबर आणखी एक गुपित शेअर केले आहे. ... Read More\nSalil Kulkarni सलील कुलकर्णी\nमराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीच्या लग्नाला झाले १० वर्षे पूर्ण, पहा त्याच्या पत्नीचे फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजितेंद्र जोशीच्या लग्नाला नुकतेच दहा वर्षे पूर्ण झाले. त्याने त्याच्या पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ... Read More\nJitendra Joshi जितेंद्र जोशी\nअमृता खानविलकरचा श्रृंगार पाहून चाहते झाले फिदा, म्हणाले एक लाजरान् साजरा मुखडा...\nBy ऑनल���इन लोकमत | Follow\nअमृता खानविलकर हिने नुकताच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे ... Read More\nAmrita Khanvilkar अमृता खानविलकर\n प्रिया बेर्डेंच्या घरी चक्क अॅलेक्सानं केली गणपतीची पूजा, वाचा सविस्तर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रिया बेर्डे यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर घरच्या गणपती बाप्पाचे फोटो शेअर केला आहे. ... Read More\nAbhinay Berde अभिनय बेर्डे\nसुबोध भावेची पहिली मालिका आठवतेय का त्यानेच शेअर केला आहे पहिल्या मालिकेमधील हा फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुबोधने त्याच्या पहिल्या मालिकेच्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा दिला आहे. त्याने त्याच्या या पहिल्या मालिकेचे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ... Read More\nप्राजक्ता माळीचा हा फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात, चाहते म्हणाले, एक नंबर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. ... Read More\nPrajakta Mali प्राजक्ता माळी\nDream Girl Movie Review : अफलातून कॉमेडी आणि अभिनयाचा तडका म्हणजे 'ड्रिम गर्ल' 13 September 2019\nSection 375 Movie Review : खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा 'सेक्शन ३७५' 13 September 2019\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/health-tips/videos/", "date_download": "2019-09-22T00:55:55Z", "digest": "sha1:T5SPX64I3C5XCAJPQED5DMSFURIO7TBK", "length": 25641, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Health Tips Videos| Latest Health Tips Videos Online | Popular & Viral Video Clips of हेल्थ टिप्स | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी ��ली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय ... Read More\nअस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांविषयी जाणून घ्या तज्ञांकडून...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांविषयी जाणून घ्या तज्ञांकडून... ... Read More\nमासिक पाळी, त्याबद्दलचे समज आणि गैरसमज यांविषयी ऐकूया तज्ञांकडून...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमासिक पाळी, त्याबद्दलचे समज आणि गैरसमज यांविषयी ऐकूया तज्ञांकडून... ... Read More\nहा रस्ता होणार 'नो स्मोकिंग झोन'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा रस्ता होणार 'नो स्मोकिंग झोन' ... Read More\nजागतिक मासिक पाळी आरोग्य दिन- काही महिला अजूनही कचरतात, तर काही बिनधास्त भाष्य करतात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजागतिक मासिक पाळी आरोग्य दिन- काही महिला अ���ूनही कचरतात, तर काही बिनधास्त भाष्य करतात ... Read More\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी ... Read More\n'ऑन ड्युटी २४ तास' असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांच्या फिटनेससाठी...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवी मुंबई- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या वतीने वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी ... ... Read More\ntraffic policeHealth Tipsवाहतूक पोलीसहेल्थ टिप्स\nभिजवलेले बदाम खा आणि निरोगी राहा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealth TipsFitness TipsBeauty TipsHealthy Diet Planहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सब्यूटी टिप्सपौष्टिक आहार\n'वजनदार' शरद पवारांचा 'वेट लॉस' फंडा, 14 किलो वजन घटवलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या सहा महिन्यांत शरद पवारांनी शारीरिक वजन थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल 14 किलोंनी घटवलंय. अत्यंत प्रिय असलेला मांसाहार पवारांनी ... ... Read More\nWorld Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवतात ही 5 लक्षणं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nWorld Heart Day 2018 : अनियमित जीवनशैली, तणाव आणि चिंता यांसारख्या कारणांमुळे जगभरातील लोकांमध्ये हार्ट स्ट्रोकच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमुंबई ट्रेन अपडेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचांद्रयान-2करिना कपूरअयोध्यापितृपक्षशेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल म��त\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://chinchwaddeosthan.org/en/node/15", "date_download": "2019-09-22T00:21:10Z", "digest": "sha1:RT2GZXJ7EYWNT2LVAYD3ZS7VOH4HUMGM", "length": 8450, "nlines": 130, "source_domain": "chinchwaddeosthan.org", "title": "श्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती | Chinchwad Deosthan Trust", "raw_content": "\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nएकदा श्री मोरया गोसावी नेहमीप्रमाणे वारीसाठी मोरगावला गेले. तिथे देवळात मयूरेश्वराचे ध्यान करीत असता सिद्धिबुद्धिसहित श्रीमयूरेश्वराची मूर्ती त्यांच्या पुढे उभी राहिली. ते तेजस्वी ध्यान पाहताच मोरया गोसावींना अतिशय आनंद झाला व त्यांनी मयूरेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून मयूरेश्वरांनी सांगितले की, \"आता तू वृद्ध झालास, वारीस येताना तुझे फार हाल होतात. ते हाल माझ्याच्याने पहावत नाहीत. तुझी वारी मला पावली. या पुढे तू वारीला येऊ नकोस. मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. उद्या गणेशकुंडात स्नान करताना तुला तेजस्वी व शेंदरी रंगाचा एक तांदळा मिळेल. ते माझेच स्वरूप आहे असे समज. तो तांदळा घेऊन चिंचवडला जा. या नंतर तो तांदळा घेऊन ज्येष्ठ, भाद्रपद, माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीसच वारीस येत जा. मी आता तुझ्याजवळच आहे. आता तू आणि मी दोन नाहीत. तुझ्या भक्तीमुळे आपल्यातील द्वैत आता नष्ट झाले आहे.\" येवढे बोलून मयूरेश्वर अंतर्धान पावले.\nदुसऱ्या दिवशी मोरया गोसावींनी कऱ्हा नदीमधल्या गणेशकुंडात स्नान केले. स्नानानंतर सूर्यास अर्ध्य देत असताना तिसऱ्या अर्ध्यच्या वेळी त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा, अत्यंत तेजस्वी असा तांदळा आला. आपल्याला आज प्रसाद प्राप्त झाला म्हणून त्यांना फार आनंद झाला. ही घटना शके १४११ मध्ये घडली. नंतर मोठ्या समारंभाने मोरया गोसवींनी ती प्रसादमूर्ती (तांदळा) श्रीमयूरेश्वरांच्या मंदिरात आणली. ती प्रसादमूर्ती मयूरेश्वरांपुढे ठेवून आर्त भावनेंने प्रार्थना केली. त्या वेळी सर्वांच्या देखत मयुरेश्वराच्या गळ्यातील हार मोरया गोसावींच्या गळ्यात पडला. मोरया गोसावींना आनंद झाला. त्यांना वाटले की आपल्याला ही चिंचवडला जाण्याची आज्ञा मिळाली आहे. भजन करीत करीत मोरया गोसावी ती प्रसादमूर्ती घेऊन चिंचवडला आले. दुसऱ्या दिवशी वैदिक ब्राह्मण बोलावून त्या मूर्तीची यथाशास्त्र प्राणप्रतिष्ठा केली. हीच प्रसादमूर्ती सध्या चिंचवडला देऊळवाड्यात (मंगलमूर्ती वाड्यात) दिसते.\nभाविकांनी दान करण्यासाठीची आवश्यक माहिती\n१. तुमच्या मोबाईल वरील भीम ऍप, पे.टी.एम., फोन पे, अथवा कुठलेही UPI ऍप चालू करा. लॉगीन पासकोड टाका.\n२. SCAN and PAY पर्याय निवडा\n३. वरील क्यू. आर. कोड. स्कॅन करा.\n४. दान करायची रक्कम व रिमार्क भरा आणि PAY बटनावर क्लिक करा.\n५. UPI पिन टाकून दान करा.\n१. देवस्थान बँक खाते क्रमांक : 10893893218\n४. UPI ऍप क्यू. आर. कोड\nनिधींचे प्रकार / Donation Type:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/indias-proposal-for-negotiations-ends-soon-after-prime-minister-imran-khan/", "date_download": "2019-09-22T00:06:31Z", "digest": "sha1:VFC4PFZ47R2FU7FKJYEPA3OVMAOFGAZG", "length": 12916, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर उपरती | Dainik Prabhat", "raw_content": "\nभारतापुढे चर्चेचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर उपरती\nइस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीयो संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. युद्धाने कुठल्याही देशाचे भले झाले नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो, असे सांगत त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.\nपाकिस्तानमध्ये वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात अस सांगत त्यांनी पहिले-दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला.\nपाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले. परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातही काही राहणार नाही. आम्ही सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती ओढवली असून भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.\nअणुविषयक समितीची बोलाविली बैठक\nभारताच्या आक्रमक पवित्र्याने बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नॅशनल कमांड ऑथॉरिटीकडे (एनसीए) आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर काल पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. त्यात अणुविषयक समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इम्रान खान यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये दहशतवाद हाच मुख्य मुद्दा\nपंतप्���धान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम\n‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी तुलसी गबार्ड यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत\nतुमचा स्तर जितका खालावेल, तितके आम्ही उंच भरारी घेऊ\nअमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार : 1 ठार तर अनेक जण गंभीर जखमी\nपंजाब नॅशनल बॅंक घोटाळा:नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\n…तर मनमोहन सिंग पाक सोबत युद्ध करणार होते\nअफगानिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती स्फोट\nशिर्डीचे मंदिर उडवून देण्याची जैश-ए-मोहम्मदकडून धमकी\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालिबानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nभारत म्हणजे कुठली धर्मशाळा नव्हे-भाजप\nभाजपच्या नेत्यांना नितीश यांनी फटकारले\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/daily/20090705/mumbai.htm", "date_download": "2019-09-22T00:02:38Z", "digest": "sha1:ZIJTYIQURARRG7SDAPWRNHVWVWKUCW2Y", "length": 16432, "nlines": 48, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार, ५ जुलै २००९\nसर्वाचे सहकार्य लाभल्यास मुंबईचा कायाकल्प सहजशक्य\nमुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी\nमुंबईतील सध्याची परिस्थिती हलाखीची आहे. युरोपातील शहरांच्���ा तुलनेत ही परिस्थिती पाहिल्यास, नाउमेद व्हायला होते. मात्र या परिस्थितीतही बदल होऊन, मुंबईचा पूर्णत: कायाकल्प होऊ शकतो. त्यासाठी निदान १५-२० वर्षांचा कालावधी व अंदाजे ५०० अब्ज डॉलर इतकी मोठी किंमत मोजवी लागेल. मात्र सर्वाची साथ लाभल्यास, काहीच अशक्य नाही. अल्पवधीतच मुंबई शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल,\nइतरांच्या वेळेला किंमत द्यायला शिकलो - सैफ अली खान\nमुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी\nकाही वेळा चित्रीकरणासाठी पोहोचण्यास काही कलाकारांना उशीर होतो. पण त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यापुढे काही समस्या उभ्या राहू शकतात. स्वत: चित्रपटाचा निर्माता असल्यावर ही जाणीव प्रकर्षांने होते. आपल्या वेळेप्रमाणे इतरांच्या वेळेलाही तेवढीच किंमत असते आणि त्याचा योग्य तो आदर केला पाहिजे, हे मी शिकलो. ‘इल्युमिनाटी फिल्म्स’ची निर्मिती असलेला ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान प्रथमच चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरला आहे.\nठाणे कारागृहात कैद्यांचे उपोषण\nमानसिक आणि शारीरिक त्रासासह कपडे आणि खाण्यापिण्याबाबत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील प्रशासनाकडून हालगर्जीपणा होत असल्याचा आरोप करीत काही कैद्यांनी काल दुपारपासून उपोषण सुरू केले आहे. तसेच कारागृहात कैद्यांना मिळाणारी वागणूक आणि सुविधांबाबतची लेखी तक्रार ठाणे सत्र न्यायालय आणि राज्य मानव अधिकार आयोगाकडे केली आहे.\nनवी मुंबईतील अतिक्रमण घोटाळा प्रकरण\nराष्ट्रवादीचा नगरसेवक एम. के. मढवी पोलिसांच्या ताब्यात\nनवी मुंबई, ४ जुलै/प्रतिनिधी\nनवी मुंबई महापालिकेत गाजत असलेल्या अतिक्रमण घोटाळ्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली असून, या प्रकरणी राष्ट्रवादीचा ऐरोली येथील ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मढवी याची चौकशी सुरू असून त्यास अद्याप या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश मोहिते यांनी ‘लोकसत्ते’ला दिली.\nवाहतूक शाखेची ६३५ मद्यपी चालकांवर कारवाई\nठाणे, ४ जुलै / प्रतिनिधी\nमदय पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६३५ मदयपी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडू सहा ���ाख आठ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. ठाणे हद्दीत वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करून हेल्मेट न घालणाऱ्या साडेसहा हजार दुचाकीधारकांविरूध्द, सिटबेल्ट न लावणाऱ्या दोन हजार ११६ वाहन चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली.\nमॉलसाठी ठाण्यात शाळा बंद करण्याचा घाट\n१८०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात\nमॉल बांधण्यासाठी कोपरीतील मंगला हायस्कूल बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातल्याने १८०० विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या शेकडो पालकांनी आज शाळा व्यवस्थापनेला जाब विचारला. ठाण्यातील सर्वात जुनी व मोठी म्हणून हिंदी माध्यमाची मंगला हायस्कूल प्रसिद्ध आहे. शाळेत १८०० विद्यार्थी शिकत असून २० तुकडय़ा आहेत. पूर्वी त्या २८ होत्या. काही वर्षांपूर्वी अकरावी आणि बारावीचे वर्ग बंद करण्यात आले.\nनियामत खाँ-सदारंग यांचा सांगीतिक वारसा जपण्याची गरज\nमुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी\nनियामत खाँ उर्फ सदारंग यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. असे असतानाही त्यांच्याविषयी आणि त्यांनी लोकप्रिय केलेल्या ख्याल बंदिशीविषयी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न आहे. संगीतप्रेमींनी त्याचे स्वागत करावे, अशा शब्दांत संगीतज्ज्ञ, रुद्रवीणावादक आणि गायक पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nबिल्डर चतुर्वेदी प्रकरणाचा अहवाल फेटाळला\nमुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी\nबिल्डर राजेंद्र चतुर्वेदी प्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने सादर केलेला अहवाल स्थानिक न्यायालयाने फेटाळल्याने निलंबित अतिरिक्त पोलीस आयुक्त बिपीन बिहारी यांच्यासह आठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये गुन्हा अन्वेषण विभागाने अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात संबंधित प्रकरण खोटे असून त्याचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल सादर केला होता. पोलिसांनी चतुर्वेदीविरुद्ध २००७ मध्ये नोंदविलेल्या तक्रारीत त्याने अन्य बिल्डर रश्मीकान्त शहा याच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होता. मात्र सदर तक्रार असत्य आणि पुरेशा पुराव्याअभावी नोंदविण्यात आली असल्यामुळे या प्रकरणाचा तपास ‘बी समरी’ करण्याचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल न्यायालयाने नाकारला आणि नमूद केले की, गुन्हा अन्वेषण विभागाने समाधानकारक वस्तुस्थिती सादर केलेली नाही त्यामुळे न्यायालय ती वस्तुस्थिती स्वीकारू शकत नाही. गुन्हा अन्वेषण विभागाने वस्तुस्थितीची खातरजमा करावी आणि पुन्हा चौकशी करून नवा अहवाल सादर करावा, असे आदेश दंडाधिकारी के. डी. चौधरी यांनी दिले आहेत.\nपालिका शाळांतील खिचडी कंत्राटाची चौकशी\nठाणे, ४ जुलै / प्रतिनिधी\nठाणे महापालिकेच्या शाळांमधे खिचडी पुरवणाऱ्या महिला बचत गटांच्या कंत्राटाची चौकशी करण्यात येणार असून यापुढे शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार फुड कंत्राट असणाऱ्या महिला मंडळ तसेच बचत गटांना हे काम देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिली. ठाण्यातील १२७ प्राथमिक शाळांतून शिक्षण घेणाऱ्या ४४ हजार मुलांना रोजच्या आहारात खिचडी देण्यात येते. खिचडी बनवण्याचे काम काही संस्थांना दोन शाळेत मिळाले, काहींनी काम मिळाले नसतानाही लेटरहेडवर खोटी झेरॉक्स लाऊन आपल्याला काम मिळाले असे दाखवले असे प्रकार लक्षात आले असून नवीन आलेले शिक्षणाधिकारी सुरेश पवार हे त्याची चौकशी करणार असल्याचे गडा यांनी स्पष्ट केले. शिक्षण मंडळ सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या महिला मंडळाना काम देताना इतरही महिला मंडळ, बचत गट यांना काम देण्यात आले असल्याचे गडा यांनी सांगितले. खिचडीचे काम कोणाला द्यावे याबाबतचा शासनाचा अध्यादेश नुकताच आला असून त्यानुसारच महिला मंडळाना हे काम देण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळ सभापतींनी स्पष्ट केले. त्यानुसार सोमवारपासून महिला मंडळ, बचत गटांच्या कागदपत्रांची तपासणी करून नियमात बसणाऱ्या मंडळांनाच हे काम यापुढे करता येणार आहे.\nपोलीस दलासाठी विशेष ‘वेब पोर्टल’\nमुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी\nपोलीस दलामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने खास वेब पोर्टल तयार करण्याचे ठरविले असून ते येत्या चार महिन्यांत कार्यान्वित होईल, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक नोंदी या पोर्टलमध्ये असतील आणि कोणताही कर्मचारी त्याला हवी असलेली सुट्टी, बदली आणि वैद्यकीय मदतीसाठी या पोर्टलचा वापर करू शकेल. नियुक्त्या आणि बदल्यांच्या मागण्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे हा उद्देश आहे, असे पाटील म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-09-22T00:07:07Z", "digest": "sha1:ZUE35S2G3NL6QJIC5YD42QXGDXG7X327", "length": 7788, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:पेट्रोल इंजिन - विकिपीडिया", "raw_content": "\nतुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी येथे टिचकी द्या. जर येथे चुकून आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.\nमराठी विकिपीडिया टायपींग चालू आहे.तुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता सावधानः तुम्ही विकिपीडियाचे सदस्य म्हणून प्रवेश (लॉग-इन) केलेला नाही. आपला सध्याचा सहभाग अंशतःच 'अनामिक' स्वरूपाचा राहतो, या पानाच्या संपादन इतिहासात तुमचा आय.पी. ऍड्रेस नोंदला जाईल. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.\nनमस्कार प्रिय अनामिक सदस्य, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे अर्थात येथील लेखन संकेत आणि ज्ञानकोशीय संस्कृतीचे पालन होण्याच्या दृष्टीने खालील सूचनांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे हि नम्र विनंती. अत्यावश्यक सूचना: आपण निर्मित करू इच्छित असलेल्या लेखाचे शीर्षक आणि लेखातील मजकूर मराठी देवनागरी लिपीत असल्याची खात्री करून घ्या. लेखन मराठी देवनागरी लिपीत असणे बंधनकारक आहे. देवनागरी नसलेला मजकूर वगळला जाण्याची दाट शक्यता असते. Trial & Error करता मुख्य लेखपानात लेखन करण्याचे टाळून विकिपीडिया:धूळपाटी येथे ट्रायल एरर करावे तसेच नवीन लेख बनवताना किमान एक परिच्छेदतरी विश्वकोशीय परिघात बसणारा मजकुर लिहिणे आवश्यक आहे, एखाद्या विषयावर नव्याने लेखन इतरांनी लिहून हवे असल्यास त्याची नोंद :हवे असलेले लेख येथे करावी (कृपया रिकामे लेख बनवणे आणि प्रायोगिक संपादने जतन करण्याचे टाळावे).\nसंपादन या क्रियेत नवीन विश्वकोशीय मजकुर लिहिणे, जुन्या मजकुरात दुरुस्ती आणि सुधारणा करणे,संदर्भ नमुद करणे, अविश्वकोशीय मजकुर वगळणे इत्यादी क्रियांचा समावेश होतो. आपण मराठी विकिपीडियावर प्रथमच संपादन करत असल्यास येथील सहाय्य आणि लेखन संस्कृतीचा अल्पावधीत परिचय करून घेण्याच्या दृष्टीने कृपया सर्वप्रथम हे ऑनलाईन सादरीकरण (ऑनलाईन पॉवरपॉईंट) पाहून घ्यावे ही आग्रहाची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१२ रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-09-22T00:19:22Z", "digest": "sha1:3LD554QHO2N2RZZQAZJVRAI4US4BE6V7", "length": 4600, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७८२ मधील जन्म\n\"इ.स. १७८२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-seed-selling-25-may-state-maharashtra-19468", "date_download": "2019-09-22T00:20:03Z", "digest": "sha1:QJOBRCOWUDQTJ3CVS5FWPR5HHXAA42LZ", "length": 15061, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cotton seed selling from 25 may in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासून\nराज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासून\nरविवार, 19 मे 2019\nजिल्ह्यात कापूस बियाण्याची सुमारे अडीच लाख पाकिटे गोदामांमध्ये दाखल झाली असून, त्यांची विक्री २५ मेपासून शेतकऱ्यांना विक्रेते करतील. बियाण्याचा काळाबाजार व फसवणूक रोखण्यासाठी बियाण्याची विक���री १ जूनपासून करण्याचे आदेश शासनाने बदलले आहेत.\n- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव\nजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदीत फसवणूक होऊ नये, काळाबाजार थांबावा यासंबंधी कापूस बियाण्याची शेतकऱ्यांना २५ मेपासून विक्री करण्यासंबंधीचे नवे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत. बियाणे वितरक, विक्रेत्यांकडे बियाणे उत्पादकांनी बियाण्याचा पुरवठा विक्रेत्यांकडे सुरू केला आहे.\nराज्यात सुमारे ४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नगर, मालेगाव (जि. नाशिक) भागात अनेक शेतकरी करतात. पूर्वहंगामी लागवडीस २५ मेनंतर सुरवात केली जाते. कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात या हंगामात सर्वात पुढे राहणार असून, सुमारे पाच लाख १९ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. यात सुमारे ८० ते ८५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड अपेक्षित आहे. यापाठोपाठ यवतमाळ व विदर्भातील इतर जिल्हे कापूस लागवडीत अग्रेसर\nजळगाव जिल्ह्यात गोदामांमध्ये सुमारे अडीच लाख पाकिटे बियाणे दाखल झाले असून, काही कंपन्यांनी आपल्या वितरकांकडे हे बियाणे पाठविले आहे. त्याची विक्री २५ मेपासून करणे बंधनकारक आहे. लागवड १ जूनपासून करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nकाळाबाजार रोखण्यासाठी बदलला निर्णय\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासंबंधी कापूस बियाणे १ जूनपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याचे आदेश शासनाने बजावले होते. आपल्याकडे बियाणे मिळणार नाही म्हणून खानदेशातील शेतकरी गुजरातेत जाऊन कापूस बियाण्यांची खरेदी करीत होते. यामुळे काळाबाजार व फसवणूक हे प्रकार याची शक्यता लक्षात घेता शासनाने कापूस बियाणे २५ मे पासून विक्री करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी कार्यालयास प्रशासनाला दिले आहेत.\nकापूस जिल्हा परिषद जळगाव विदर्भ खानदेश नगर नाशिक यवतमाळ कृषी विभाग बोंड अळी प्रशासन\nडॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजन\nआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ\nकहाटूळ (ता. शहादा, जि.\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे\nनाशिक : पाण्याच्या उपलब्धतेनु���ार पीकरचना करावी लागेल.\nऔरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nअमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nमहाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...\nनावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...\nऔरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...\nकोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी : कोकणात व्यावसायिक...\nनगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...\nपावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...\nनागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी...\nराज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...\nश्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...\nखानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...\nनाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...\nशेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...\nदसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...\nठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...\nपाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://rajtantra.com/?p=4817", "date_download": "2019-09-21T23:23:01Z", "digest": "sha1:EQMRGEF2GLA55A7DUHTA3XNLEN6C6X4P", "length": 16368, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nDAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय व विश्वासार्ह्य दैनिक\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nविनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nवसईत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त\nमुख्याद्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण. कारवाईची मागणी.\nमुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र\nप्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा\nबोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्या शेतकर्यांसोबत सकारात्मक चर्चा\nमैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार��या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार\nसैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड\nतारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड\nबोईसर, दि. ०४ : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना जाणूनबुजून डावलले जात असल्याच्या भावनेतून आज, सोमवारी परिसरातील तरुणांनी पंचमार्ग येथील रस्त्यावर बसून आंदोलन केला. यावेळी संयमाचा बांध फुटलेल्या तरुणांनी अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. यात काही कामगार किरकोळ जखमी झाल्याचे कळते.\nतारापूर अणुऊर्जा प्रकल्पात नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत स्थानिक तरुणांसह अन्य जिल्ह्यातील व राज्यातील तरुणांनीदेखील परीक्षा दिली होती. मात्र ह्या लेखी प्रिक्सहेत ४०० स्थानिक उमेदवारांपैकी केवळ ४ जण उत्तीर्ण झाल्याने या बी हबर्टी प्रक्रियेत हाही काळेबेरे असल्याचा संशय तरुणांमध्ये बळावला होता. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या केलेल्या पुनर्वसनामध्ये पुरेशा नागरी सुविधांची कमतरता असल्याने आधीच नाराज असलेल्या व आता प्रकल्पात नोकऱ्या देखील मॉल्ट नसल्याने या बेरोजगार तरुणांचा अखेर आज संयम सुटला. व त्यांनी पंचमार्ग रस्त्यावर तहान मांडून आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलन कर्त्यांनी प्रकल्पाच्या बसेसवर तुफान द्गडफेडक करत तोडफोड केली\nआमच्या अर्जावरील केवळ स्थानिक पत्ता पाहून आम्हाला नोकरभरतीत डावलले जाते. दरवेळी आंदोलन करून समेट करताना तोंडाला पण ए पुसली जातात, हि निवड परीक्षा परत घ्यावी, अशी मागणी येथील तरुणांनी केली आहे. दरम्यान हा तिढा सोडवण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी फत्तेसिंह पाटील यांनी आंदोलन कर्त्यांना तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या व यवस्थापकांसोबत संयुक्त बैठक घेण्यास राजी केले असून या बैठकीस आमदार अमित घोडाही उपस्थित रहाणार आहेत.\nPrevious: महावितरण चा ढिसाळ कारभारामुळे मनोरमधील 15 गाव पाडे अंधारात\nNext: जव्हार : कावेरी महि��ा ग्रामसंघाच्या पोयशेत येथील कार्यालयाचे उद्घाटन\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nशिवसेनेकडे पालघर मतदारसंघ लढवायला उमेदवार नसल्याने काय उचित वाटते\nमतदारसंघ भाजपाला परत करणे\nभाजपचा खासदार आयात करून निवडणूक लढविणे\nआमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन\nजव्हार : ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यांवरील खड्डे\nअणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी\nनालासोपार्यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा\nएलआयसीच्या डहाणू शाखेतर्फे पुरग्रस्तांना अन्यधान्याचे वाटप\nवाडा : ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कुत्र्यांचा वावर, दारुड्यांच्या पार्ट्या\nसफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास\nडहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप\nअंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी\nडहाणू : ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन\nजास्त वाचल्या गेलेल्या बातम्या\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nमुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन\nपेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार\nबोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार\nभांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान\nपद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर\nपालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक Audio वार्तापत्र\n⭕ आदिवासींच्या विकासाच्या न��वावर कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल rajtantra.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0", "date_download": "2019-09-21T23:34:33Z", "digest": "sha1:BW4VBJITGQ2GUTDGJMGF4JOTBGB27LZJ", "length": 2997, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बेलग्रेडचे महापौर - विकिपीडिया", "raw_content": "\n\"बेलग्रेडचे महापौर\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २००७ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/health/page/3/", "date_download": "2019-09-22T00:58:23Z", "digest": "sha1:JPV26ATU2JL3RPNU6NBL5MRRPGLD5FMM", "length": 28790, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi | Fitness, Beauty Tips & Diet Plan in Marathi | Sexual Health, Pregnancy & Parenting | Diseases & Home Remedies | Lokmat.com", "raw_content": "रविवार २२ सप्टेंबर २०१९\nअमित शाह यांचा करिश्मा आणि भाजपची वाटचाल\nहे आहे शिल्पा शेट्टीचे खरे नाव... या कारणामुळे बदलले शिल्पाने तिचे नाव\nकम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nसासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर\nभर समुद्रात ३०० कोटींचे केटामाइन जप्त\nबॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर\nदीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट या फोटोत दिसतोय बेबी बंप\n'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं\nखड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल\nKBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nWorld Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय\nलाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड\nतुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का; अशी पडू शकते महागात\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी\nभारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nअमेरिका- ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा\nकोपखैराणे गार्डन हॉटेलजवळ पैशाच्या दैवाणघेवाणीवरुन वाद; प्रवाशाची वाहकाला मारहाण\nपालघरला भूकंपाचा धक्का; भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल\nगडचिरोली- दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनला पोहोचले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (वय 64) यांचे पुण्यात अपघाती निधन\nBreaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक\nसिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नाराय��� राणेंभोवती गुरफटले\nयुती भक्कम असून लवकरच जागावाटपाची घोषणा करणार; भाजपाचे निवडणूक प्रभारी भुपेंदर यादव यांची माहिती\nपाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या\nगडचिरोली : निकृष्ट बंधाराप्रकरणी दोन अभियंत्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्याला अज्ञातांनी लुटले. बँकेतून ९० हजार रुपये काढले होते.\nगंगा नदीला महापूर आल्याने घरामध्ये घुसले पाणी\nऑस्करसाठी गली बॉयची शिफारस; 4 मराठी सिनेमेही होते स्पर्धेत\nVideo: असं कुठं असतं का भौ काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा\nAll post in लाइव न्यूज़\nचोरांपासून वाचवण्यासाठी स्वप्नातच गिळली अंगठी; सकाळी उठून पाहते तर...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रत्येकासाठीच आपल्या साखरपुड्याची अंगठी फार महत्त्वाची असते. आपण ज्या व्यक्तीची आयुष्यभराचा सोबती म्हणून निवड करतो. त्याने दिलेली ती पहिली भेट असते. पण आपली हिच अंगठी वाचवण्याच्या नादात महिलेने जे केलं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. ... Read More\nSocial Viral Jara hatke International Health सोशल व्हायरल जरा हटके आंतरराष्ट्रीय आरोग्य\nमोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. ... Read More\nMobile Health मोबाइल आरोग्य\nपोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा घरगुती फंडा; मग पाहा कमाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो. त्यामध्ये दररोजच्या जेवणापासून वेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करतो. कधीकधी तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतो. ... Read More\nसतत आनंदी रहायचं असेल तर एक्सट्रोव्हर्ट्सप्रमाणे वागा, जाणून घ्या एक्सट्रोव्हर्ट्स म्हणजे काय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुमचं आनंदी राहणं किंवा तुमचा मूड चांगला राहणं हे तुमच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतं. ... Read More\nलठ्ठपणामुळे अनेक पटीने वाढतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध नाही तर...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजर ���ुम्ही वेळीच लठ्ठपणा आणि लाइफस्टाईलकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. ... Read More\nHealth Research आरोग्य संशोधन\nबर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. ... Read More\nLondon Health Tips Social Viral लंडन हेल्थ टिप्स सोशल व्हायरल\n'या' व्यक्तीच्या डोक्यावर उगवलं जनावरांसारखं शिंग, डॉक्टरकडे गेले आणि.....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबालपणी तुम्ही अनेकदा आजी-आजोबांकडून माणसाच्या डोक्यावर शिंग उगवण्याची कथा अनेकदा ऐकली असेल. पण कधी तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग पाहिलंय\nशरीरात होणारे 'हे' बदल 'सेप्सिस'ची लक्षणं असू शकतात; जाणून घ्या काय आहे 'हा' आजार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसेप्सिस (Sepsis) ला सेप्टिसीमिया (Septicemia) म्हणूनही ओळखलं जातं. हा अत्यंत घातक आजार असून यामुळे अनेक गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. ... Read More\nHealth Tips Fitness Tips हेल्थ टिप्स फिटनेस टिप्स\n ८ वर्षांआधी खाल्ला होता 'याने' खराब बर्गर, आधी झाला पॅरालिलिस, नंतर मृत्यू....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवेगवेगळे फास्ट फूड कसे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हे आपण नेहमीच वाचत आणि ऐकत असतो. पण लोकांची सवय मोडणं काही सोपं काम नाही. ... Read More\nHealth France आरोग्य फ्रान्स\nवजन कमी करण्यासाठी बेसनाचा कसा फायदा होतो; हे तुम्हाला माहीत आहे का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअनेकांचा असा गैरसमज असतो की, बेसनापासून तयार करण्यात आलेले पदार्थ फक्त चवीला उत्तम असतात. पण आरोग्यासाठी ते घातक असतात. एवढचं नाहीतर अनेकदा बेसनामध्ये अजिबात न्यूट्रिशन्स वॅल्यू नसतात असाही अनेकांचा समज असतो. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मुंबई ट्रेन अपडेट भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चांद्रयान-2 करिना कपूर अयोध्या पितृपक्ष शेअर बाजार\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वा���तो, दंड कमी करायला हवा\nदुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट; वाचा 'जिम'वाली लव्ह स्टोरी...\nगाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा....\nHowdy Modi म्हणजे काय रे भाऊ; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही\nऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल\n 'बॉटल' खोलणारी 'लाखात एक' सँडल\nस्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल\nफोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....\nया देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या\nमुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा आज लग्नाचा वाढदिवस, पाहा Cute कपलचे Beautiful फोटो\nनागरीवस्तीत आढळला 9 फूटाचा अजगर; लोकांमध्ये पसरली दहशत\nकाश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला\nइचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार\nपंचवटीच्या गोदाकाठी घुमला 'गंगा आरती'चा सूर\nमेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक\nकिशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\n#LokmatDeepotsav2019 : 3५ वर्षे रोज झाडं लावून, हजारो एकर जंगल उभं करणारा जादुगार\nतेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह\n१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nसोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे\n'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'\nगॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती\nVidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम\nVidhan Sabha 2019: दिवाळीत येणार नवे सरकार २१ ऑक्टोबरला मतदान, २४ला लागणार निकाल\nVidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार\nVidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी\nआतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद\nरोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2019-09-22T00:40:01Z", "digest": "sha1:63AKN2MXW3DIS53JYCOSQDMKPIFUHGIQ", "length": 10175, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुशीला क्षीरसागर यांना “आदर्श माता’ पुरस्कार | Dainik Prabhat", "raw_content": "\nसुशीला क्षीरसागर यांना “आदर्श माता’ पुरस्कार\nप्रतिकुल परिस्थितीमध्ये कुटुंबांची उभारणी करून मुलांना उच्चशिक्षीत व मोठ्या अधिकारी पदावर बसवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सुशीला गोपीनाथ क्षीरसागर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सातारा जिल्हा टंकलेखन संस्था चालक असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, साडी,चोळी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुशीला क्षीरसागर या सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या आई आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयावेळी हेमंत ढमढेरे, प्रकाश कराळे, ज्योती क्षीरसागर, उषा जाधव, सुभाष बागड, रणजित लेंभे, अमित माने, प्रल्हाद वारागडे, संजय राणे, अभिलाषा नाईक, दीपक मासाळ, श्रीकांत जोशी,अनुराधा थिटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nसोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील टोणेवाडी सारख्या दुर्गम भागातील सुशीला क्षीरसागर यांनी परिस्थितीवर मात करून त्यांच्या मुलांना उच्चशिक्षीत केले. सोबतच व्यवस्थेतील मोठ्या अधिकारी पदावरही मुलांना बसवले.\nसुशीला क्षीरसागर यांनी मुलांना फक्त शिकवलेच नाही, तर त्यांच्यावर संस्कारही केल्याचे उद्गार मुंबई येथील सिध्दीविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश खानविलकर यांनी काढले.\nतसेच यावेळी शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून आईचा ध्यास, कष्ट करण्याची वृत्ती, संस्काराची शिकवण या सगळ्यांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला सातारा जिल्हा टंकलेखन संस्थाचालक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nविराटसेनेचे लक्ष्य मालिका विजयाचेच\nशिवाजी विद्यापीठाला “आयएसओ’ मानांकन\nपाकच्या गोळीबारात 16 जनावरे ठार\nचांद्रयान मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य – सिवन\nजैशच्या दोन संशयीतांना अटक\nउजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद फेसाळला\nबीएसएनएल पुनरूज्जीवनाला अर्थमंत्रालयातून कोलदांडा\nधडक कारवाईमुळेच तालि���ानला पश्चाताप : ट्रम्प\nकुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ\nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nपवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nजिल्हा परिषद सदस्यत्वाचा दीपक पवार यांचा राजीनामा\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\n#व्हिडीओ : तलावात पाणी सोडण्यासाठी कोणाचे आदेश हे सर्व खोटे – दत्तात्रय भरणे\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\nशरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष\nगुगल सर्च करताना सावधान \nअजित पवारांची चाचपणी आणि विलास लांडेंची दांडी\nतर प्रहार संघटनेचा कर्जत जामखेडमध्ये उमेदवार : पवार\nविधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज\nजामखेडमध्ये सुर्यकांत मोरे यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश\nसातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-09-22T00:09:56Z", "digest": "sha1:2NK2M47WAMJWVWAD66IP3MF6X65UOSCA", "length": 4141, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ईस्ट फोर्टला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nईस्ट फोर्टला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ईस्ट फोर्ट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतातील किल्ले (← दुवे | संपादन)\nपल्लीपुरम किल्ला (← दुवे | संपादन)\nहोसदुर्ग किल्ला (← दुवे | संपादन)\nबेक्कल किल्ला (← दुवे | संपादन)\nतलचेरीचा किल्ला (← दुवे | संपादन)\nकण्णूर किल्ला (← दुवे | संपादन)\nकोडंगल्लूर किल्ला (← दुवे | संपादन)\nपालघाटचा किल्ला (← दुवे | संपादन)\nकाञ्ञङ्ङाट् (← दुवे | संपादन)\nकोचीनचा किल्ला (← दुवे | संपादन)\nचंद्रगिरीचा किल्ला (← दुवे | संपादन)\nसाचा:केरळ मधील किल्ले (← दुवे | संपादन)\nकेरळ मधील किल्ले (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-09-22T00:27:18Z", "digest": "sha1:7VQARXPLS52H2EPYMF6F5IDTKASHMK2N", "length": 3156, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मोबाइल फोनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मोबाइल फोनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:मोबाइल फोन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:अभय नातू (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514574710.66/wet/CC-MAIN-20190921231814-20190922013814-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
]