diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0246.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0246.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0246.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,433 @@ +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-central-warehousing-corporation/10975/", "date_download": "2019-07-22T08:10:05Z", "digest": "sha1:XQQEEGUVAJDSTKMB3WFLG332VMOZA74Y", "length": 12290, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - केंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या एकूण 571 जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nकेंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या एकूण 571 जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nकेंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या एकूण 571 जागा\nकेंद्रीय वखार महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 571 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nव्यवस्थापन प्रशिक्षक (सामान्य) पदाच्या ३० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीतुन एमबीए, कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये अर्हताधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nव्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मायक्रो-बायोलॉजी/ एंटोमोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nसहाय्यक अभियंता (नागरी) पदाच्या १८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (नागरी) पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nसहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nअकाउंटंट पदाच्या एकूण २८ जागा\nशैक्षणिक पात्रता – बीकॉम किंवा बीए (वाणिज्य) किंवा सीए आणि 3 वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nअधीक्षक (सामान्य) पदाच्या ८८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nकनिष्ठ अधीक्षक पदाच्या १५५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nहिंदी अनुवादक पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी/ पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा २ वर्ष अनुभवधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या २३८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा प्राणीशास्त्र/ रसायनशास्त्र/ जैव-रसायनशास्त्र पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०००/- रुपये तर अनुसूचित जाती/ जमाती अपंग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.\nपरीक्षा – एप्रिल किंवा मे २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ मार्च २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च क��ा.\nसार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य अधिकारी पदाच्या ९५९२ जागा\nरयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक कंत्राटी पदांच्या एकूण ७२५ जागा\nठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात चिकित्सक पदाच्या ४९ जागा\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी/ उर्दू शिक्षक पदांच्या एकूण ७८ जागा\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sportsflashes.com/mh/mma", "date_download": "2019-07-22T08:24:19Z", "digest": "sha1:JUE2GDS5G46VGNV4EGZTDZ7NW4UKDN2X", "length": 8424, "nlines": 171, "source_domain": "sportsflashes.com", "title": "MMA News in Marathi - MMA Latest News in Marathi", "raw_content": "\nअ‍ॅथलेटिक्समधील दुसरा खेळाडू नवीन डागर उत्तेजक चाचणीत दोषी\nआशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग�...\nSavo Games : भालाफेकमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक\nभारताचा स्टार भालाफेकपटू नीर�...\nहिमा दास आणि नीरज चोप्राची काँटिनेंटल चषक स्पर्धेसाठी निवड\nनीरज चोप्रा Diamond League च्या अंतिम फेरीत\nभारताचा भालाफेकपटू नीरज चोप्�...\nबीट्रीसचा स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम\nकेनियाच्या बीट्रीस चेपकोएच ह�...\nधावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक\nभारताचा धावपटू मोहम्मद अनास य�...\nडायमंड लीगमध्ये विश्व इनडोअर ६०m चॅम्पियन कोलमनकडे सर्वांचे लक्ष\nपंकज अडवानीचा सर्वोच्च ब्रेक\nजगाला मिळाला नवा युसेन बोल्ट, 60 मीटरमध्ये रचला विश्वविक्रम\nक्लेमसन, दक्षिण कॅरोलिनाः व�...\nविश्वनाथन आनंदने जिंकली जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा\n १४ वर्षांनंतर पुन्हा जलद बुद्धिबळ जग्गजेता\n१४ वर्षांनंतर पुन्हा जलद बुद्�...\nउद्यापासून मुंबईत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ\nविद्यमान राष्ट्रकुल विजेता ब�...\nयुवा बुद्धिबळ स्पर्धेत इंडिया ग्रीन उपविजेते\nमुंबई - जागतिक युवा बुद्धिबळ ...\nकोचच्या ड्रग विक्रीमुळे गॅटलिनभोवती संशय\nलंडन - उत्तेजक चाचणीत दोनदा द...\nसंजीवनीचे विक्रमी वेळेसह दुसरे सुवर्ण\nसावित्रीबाई फुले पुणे विद्या�...\nसंजीवनी जाधवची विक्रमी वेळ\nगुंटूर - भविष्यात लांब पल्ल्या...\nविद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना\nऔरंगाबाद : गुंटूर येथील नागार्...\nलंडन क्‍लासिक बुद्धिबळ : विश्वनाथन आनंद पराभूत\nलंडन - विश्वनाथन आनंदला लंडन क�...\nधडपड्या बुद्धिबळ संघटक गमावला\nजगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि व�...\nअ‍ॅथलेटिक्समधील दुसरा खेळाडू नवीन डागर उत्तेजक चाचणीत दोषी\nSavo Games : भालाफेकमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक\nहिमा दास आणि नीरज चोप्राची काँटिनेंटल चषक स्पर्धेसाठी निवड\nनीरज चोप्रा Diamond League च्या अंतिम फेरीत\nबीट्रीसचा स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम\nधावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक\nडायमंड लीगमध्ये विश्व इनडोअर ६०m चॅम्पियन कोलमनकडे सर्वांचे लक्ष\nपंकज अडवानीचा सर्वोच्च ब्रेक\nजगाला मिळाला नवा युसेन बोल्ट, 60 मीटरमध्ये रचला विश्वविक्रम\nविश्वनाथन आनंदने जिंकली जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा\n १४ वर्षांनंतर पुन्हा जलद बुद्धिबळ जग्गजेता\nउद्यापासून मुंबईत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ\nयुवा बुद्धिबळ स्पर्धेत इंडिया ग्रीन उपविजेते\nकोचच्या ड्रग विक्रीमुळे गॅटलिनभोवती संशय\nसंजीवनीचे विक्रमी वेळेसह दुसरे सुवर्ण\nसंजीवनी जाधवची विक्रमी वेळ\nविद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना\nलंडन क्‍लासिक बुद्धिबळ : विश्वनाथन आनंद पराभूत\nधडपड्या बुद्धिबळ संघटक गमावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1239/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_20_%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8!", "date_download": "2019-07-22T07:34:19Z", "digest": "sha1:SIO53XJRL3MY3C7VEHFMSY4YAZPZQ7TY", "length": 9177, "nlines": 48, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 20 वा वर्धापन दिन\nआजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. याच दिवशी वीस वर्षांपूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये पक्षस्थापनेची घोषणा केली होती. आपला पक्ष आज २१व्या वर्षात पदार्पण करत आहे. आपण अनेक वर्षे राज्यात सत्ता उपभोगली आणि अनेक महत्त्वाची पदे भूषविले. लोकांचे प्रेम आपल्यावर आहेच.. पण याला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली. हा पक्ष तुमच्यामुळे उभा आहे, अशा भावना उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केल्या.\nमुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने आज जलसंकल्पाचा आगळा-वेगळा कार्यक्रम घेतला त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो, पाण्याची जाण सर्वांनाच झालीच पाहिजे, हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आपण झटूया, असे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.\nयावेळी प्रदेशाध्���क्ष आ. जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहीर,ज्येष्ठ नेते माजिद मेमन, आमदार बाबाजानी दुर्रानी, आ. प्रकाश गजभिये, ख्वाजा बैग, किरण पावसकर, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी आमदार अशोक धात्रक, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई अध्यक्ष युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई अध्यक्ष अमोल मातेले आणि पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआगामी विधानसभा निवडणुकीत तरूणांना संधी देणार – जयंत पाटील ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वसाधारण बैठक मुंबई येथे आज होत असून त्यामध्ये आमदार, खासदार तसेच निवडणुकीतील उमेदवार व कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित आहेत. निवडणुकीचा आढावा व आगामी विधानसभा निवडणणुकीबाबत सविस्तर चर्चा बैठकीत झाली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येत्या काळात पक्ष तरुणांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. येत्या डिसेंबर महिन्यात शरद पवार साहेबांचा ७९ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला आपण साहेबांना ८० आमदारांची भेट देऊ, असा निर्धार त्यांन ...\n१३ जूनपासून मुंबई प्रदेश कार्यालयात मॅरेथॉन बैठका.. ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार १३ जून ते १५ जून या कालावधीत मुंबई प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी २० वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पवार साहेबांनी जिल्हानिहाय बैठका घेणार असल्याचे जाहीर केले.या मॅरेथॉन बैठकांना पक्षातील ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेत ...\nनिवडणूक संपली, नमो टीव्हीने गाशा गुंडाळला\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वादळ देशात निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारने नमो टीव्हीची कल्पना आणली. यातून भाजपाच्या झोळीत पडणाऱ्या सर्व गोष्टी देशात झळकवण्याचे काम झाले. विरोधकांनी यावर आवाज उठवला तरी याकडे कानाडोळा करण्यात आला. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पाडल्यावर हा टीव्ही बंद कसा पडला. यातून भाजपाने नमो टीव्हीच्या तंबूचं भाड निवडणुकीपुरतंच दिल्याने तंबू गुडाळला गेल्याचे स्पष्ट होते. पक्षाची टिमकी वाजवण्यासाठी हा घाट घालण्यात आला की काय तसेच यातून लोकांची दिशाभूल झाल्याची शंका नाकारता येत ना ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2016/01/piff.html", "date_download": "2019-07-22T07:29:38Z", "digest": "sha1:QBTQDYFBOFLDQJHHHBMCPNQO4SY6BTOM", "length": 17361, "nlines": 380, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: दर्जेदार जागतिक चित्रपटांची मेजवानी PIFF,", "raw_content": "\nदर्जेदार जागतिक चित्रपटांची मेजवानी PIFF,\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 14-21 जाने. 2016\nPune Film Foundation आणि Government of Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या PIFF मध्ये यावर्षी\n104 देशांतून आलेल्या 986 चित्रपटांमधून निवडलेले जागतिक वैशिष्ट्ये असलेले 14 चित्रपट जागतिक स्पर्धा विभागात दाखवण्यात आले. या आठ दिवसात याशिवाय आणखीही सुमारे\n280 चित्रपटांचे 350 शो आयोजित करण्यात आले.\n2902 आसनांची व्यवस्था होती. शिवाय अनेकांनी पायर्‍यांवर खाली बसून चित्रपट पाहिले. प्रत्येकाने सरासरी 25 ते 30 चित्रपट पाहिल्याचे लक्षात घेता सुमारे 2 लाख 50 हजार प्रेक्षकांनी हा महोत्सव अनुभवला असेही म्हणता येईल.\nयावर्षी जागतिक स्पर्धा विभागातील प्रथम पुरस्कार इराणच्या Immortal ने पटकावला. हा चित्रपट Hadi Mohaghegh यांनी दिग्दर्शित केला होता.\nखरं तर याच तोडीचे बरेच चित्रपट या महोत्सवात होते.\nउद्घाटनात दाखवण्यात आलेला मेक्शिकोच्या [ Mexico] केल्सो आर. गार्सिया [Celso R. Garsia] दिग्दर्शित \"दि थीन यलो लाईन \" [The Thin Yellow Line ] हा चित्रपट नितांतसुंदर होता.\n7. Thithi, USA, Ram Reddy हा भारतीय तरूण दिग्दर्शकाने केलेला कन्नड चित्रपट,\nहे आठही चित्रपट अतिशय दर्जेदार होते. पुरस्कारासाठी एकाची निवड करताना परिक्षकांचा फार कस लागला असणार.\nजागतिक स्पर्धा विभागातील ---\nहे चित्रपटही उल्लेखनीय होते.\nGlobal Cinema या विभागात दाखवण्यात आलेले पुढील चित्रपट अव्वल दर्ज्याचे होते.\nआणखीही काही उत्तम चित्रपटांची नोंद घेणे गरजेचे आहे.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भा��चंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपिफ - मानवी भावभावनांचे श्रेष्ठ दर्शन --2.\nदर्जेदार जागतिक चित्रपटांची मेजवानी PIFF,\nRSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच...\nते फुल्यांचे वारस नव्हेत\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.bbc.co.uk/learningenglish/spanish/course/how-do-i-marathi/unit-1/session-13", "date_download": "2019-07-22T07:48:50Z", "digest": "sha1:HEYDKBLDSCRIV66OHCTJO7GESVJPVNXJ", "length": 13930, "nlines": 404, "source_domain": "www.bbc.co.uk", "title": "BBC Learning English - Course: How do I Marathi / Unit 1 / Session 13 / Activity 1", "raw_content": "\nतुम्हाला कसं वाटतंय याबद्दल बोलण्यासाठी आजचा ऑडीओ ऐका.\n‘-ed’ चा वापर शब्दांच्या शेवटी जरी होत असला तरीही त्याचा उच्चार वेगवेगळ्या प्रकारे होतो.\nया शब्दांच्या शेवटी कसा उच्चार झाला आहे\nतुमची उत्तरं तपासण्यासाठी हा ऑडीओ ऐका.\nबीबीसीच्या ‘How do I…’ मध्ये तुमचं स्वागत, आज तुमच्यासोबत आहे टॉम आणि मी तेजाली.\nआपल्याला कसं वाटत आहे, हे कशा प्रकारे सांगता येईल हे आजच्या भागात शिकूया. ही वाक्य ऐका.\nकाय लक्षात आलंय तुमच्या पहिली व्यक्ती relaxed आहे, म्हणजे निवांत आहे. दुसरी म्हणाली bored, कंटाळलेली आहे, तर तिसरी excited आहे.\nपहिल्या व्यक्तीने ‘I’m’, ने सुरूवात केली. पुढे त्याने त्याला कसं वाटतंय ते सांगितलं. टॉम, हे कसं बोलायचं ते समाजावून सांगशील\nआता दुसरी व्यक्ती कसं म्हणाली ते ऐकू. शेवटचा शब्द काय होता\nआता शेवटची व्यक्ती काय म्हणाली ऐकू. काय होता शेवटचा शब्द\nशाबास, बरोबर बोललात. सर्वांनी त्यांना कसं वाटतंय त्याबद्दल सांगितलं. एखाद्या परिस्थितीमुळे वाटणाऱ्या या भावना आहेत. यासाठी त्यांनी ‘because’ हा शब्द वापरला. आता हे ऐका.\nपहिल्या व्यक्तीचा आज ‘day off’ होता त्यामुळे तो ‘relaxed’ आहे, relax निवांत. काही कारणामुळे आपल्याला काही वाटत असेल, feel होत असेल तर त्या शब्दापुढे ing वापरतात.\n आता एक प्रश्न, दुसऱ्या व्यक्तीने त्याला कसं वाटतंय हे सांगताना कुठलं विशेषण वापरलं\nआता आपल्याला वर्णन करताना ing चा वापर करायचाय, तर कसं म्हणाला \nमाझ्याबरोबर वाक्य पूर्ण करा Mondays are ________.\n आता तिसऱ्या व्यक्तीने काय बोललेलं आठवतंय तिला काय वाटत होतं\n लक्षात ठेवा की त्या घटनेमुळे तुम्हा काही भावना जाणवत असतील तर त्यासोबत ing वापरतात.\nhmm..आणि आजचा भाग संपवण्याआधी या शब्दांचे उच्चार परत एकदा ऐकू.त्यानंतर तुम्ही म्हणा. Tom, go ahead.\nशाबास आणि मला माहिती आहे की आपल्या पुढच्याexciting भागांसाठी तुम्ही नक्कीच excited असाल, पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात. Bye.\n1. आपल्याला काय वाटतंय हे सांगण्यासाठी कुठले शब्द वापरतात\nआपल्याला काय वाटतंय हे सांगताना त्या शब्दांसोबत ‘be’ ची रूपं वापरतात.‘I feel ____ ’ असं आपण म्हणू शकतो.\n2. भावना दर्शवणाऱ्या सर्वच शब्दांच्या शेवट –edने होतो का\nनाही, नेहमीच नाही, पण बरेचदा होतो.\n3. ‘-ed’ आणि ‘-ing’ यात काय फरक आहे\nवर्णन करणाऱ्या शब्दांच्या अथवा ‘adjectives’ म���हणजे विशेषणाच्या शेवटी ‘-ed’ किंवा ‘-ing’ वापरतात.\nतुम्हाला आधीच जे वाटतंय त्याबद्दल सांगताना त्या शब्दाच्या शेवटी -ed वापरतात.\nएकाद्या परिस्थितीमुळे काही भावना निर्माण होत असेल तर त्या शब्दानंतर -ing वापरतात.\nतुम्हाला तुमच्या भावनेबद्दल बोलायचं आहे की परिस्थितीबद्दल\nतुम्हाला तुमच्या भावनेबद्दल बोलायचं आहे की परिस्थितीबद्दल\nपहिला शब्द ,ज्या परिस्थितीमुळे ती भावना निर्माण होतो तिचं वर्णन करतो.\nपहिला शब्द तुमच्या भावनेबद्दल सांगतो.\nआजचा भाग कसा वाटला आणि का हे आम्हाला फेसबुक ग्रुपवर सांगा.\nपुन्हा भेटू पुढच्या भागात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-07-22T08:06:20Z", "digest": "sha1:26K4ST257OF3C5URDAYAGPDW6J5PQXUO", "length": 4611, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धेनकनाल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nधेनकनाल हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर धेनकनाल (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T07:31:59Z", "digest": "sha1:VPGUBKSO5BVRM34JHPW6JGDVQFXEY2ZJ", "length": 3485, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ��४० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या २४० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या २४० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या २४० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे २४० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiejournal.in/category/asia", "date_download": "2019-07-22T07:33:40Z", "digest": "sha1:44FQXVOLTIERKSZKZCENSVO6FOMZMLZO", "length": 5569, "nlines": 63, "source_domain": "www.indiejournal.in", "title": "Indie Journal | Asia", "raw_content": "\nश्रीलंकेच्या संसदेची बरखास्ती बेकायदेशीर\nराष्ट्राध्यक्ष मैञिपाल सिरिसेना यांनी ९ नोव्हेंबर रोजी घेतलेला श्रीलंकन संसद बरखास्त (Dismiss) करण्याचा निर्णय असंविधानिक होता असा निर्णय काल (१३ डिसेंबर) श्रीलंकन सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nसत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडींनी मागील काही दिवसांत श्रीलंकेतील लोकशाही राजवट ढवळून निघाली आहे. राष्ट्राध्यक्ष सिरिसेना, पंतप्रधान विक्रमसिंघे, माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे आणि नंतर श्रीलंकन संसदेचे सभापती जयसुर्या यांनी आपल्या वेगवेगळ्या संविधानिक भूमिकांनी हे नाट्य रंगवले.\nश्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैञिपाल सिरिसेना यांनी मागच्या आठवड्यात २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकत माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान पदी नियुक्ती केली.\nभारताचे ५७२ खेळाडू एकूण ३६ खेळांमध्ये सहभागी झाले होते. अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढून भारतीय खेळाडूंनी यावर्षी उत्तम कामगिरी केली. त्यांनी १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य अशा एकूण ६९ पदकांची कमाई करत देशाची मान उंचावली.\n'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार मागील वर्षी इंडोनेशियात श्वसनाच्या आजारांमुळे ६१,८०० लोकांचा मृत्यू झाला. पाम लागवडीचा परिणाम फक्त या दोन देशांनाच भोगावा लागत नसून जगावरही त्याचे पडसाद उमटले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/bollywood-marathi", "date_download": "2019-07-22T07:33:02Z", "digest": "sha1:5PX4XN4XDKHYVGA5GQWLPYAGKALBENIM", "length": 5184, "nlines": 86, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Bollywood News Marathi | Bollywood Gossip In Marathi | बॉलीवुड गप्पा | सिनेमा गप्पा | बॉलीवुड मराठी | सिनेमा चित्रपट बातम्या", "raw_content": "\nमिशन मंगलमध्ये झळकणार ‘नरेंद्र मोदी’ \nबॉलीवूडच्या या ख्यातनाम लोकांची जगभरातील सर्वाधिक झाली प्रशंसा, बच्चन परिवारातील दोन सदस्य देखील सामील\nशुक्रवार, 19 जुलै 2019\nधोनी ते कोहली: सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण होत आहेत म्हातारे\nबारामती आणि फलटण तालुक्यात दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु\nगुरूवार, 18 जुलै 2019\nअनुष्काने विराटशी लग्न केल्याचा केला खुलासा\nगुरूवार, 18 जुलै 2019\nटायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी असणारा “वॉर’चे टिझर रिलीज\nबुधवार, 17 जुलै 2019\nसप्टेंबरमध्ये अभिनेते ऋषी कपूर भारतात परतणार\nमंगळवार, 16 जुलै 2019\nबरेली विधायकाच्या मुलीवर भडकली पायल रोहतगी, म्हणाली - 'ती काही साधी भोळी नाही आहे'\nसोमवार, 15 जुलै 2019\nसमिरा रेड्डीला कन्या रत्नाची प्राप्ती\nशनिवार, 13 जुलै 2019\nपूजा बत्रा अडकली विवाह बंधनात\nशनिवार, 13 जुलै 2019\nअभिनेता अमित पुरोहितचे निधन\nशुक्रवार, 12 जुलै 2019\nफोर्ब्स / अक्षय सर्वात जास्त कमाई करणार्‍या 100 सेलेब्रिटीमध्ये एकटा भारतीय, सलमान लिस्टच्या बाहेर\nगुरूवार, 11 जुलै 2019\nफॅट टू फिट झाले राम कपूर, या खास रूटीनने कमी केलं 30 किलो वजन\n“पती, पत्नी और वो’चे शुटींग सुरू\nगुरूवार, 11 जुलै 2019\nउत्सुकता वाढवणारा 'मिशन मंगल' चा टीझर प्रदर्शित\nबुधवार, 10 जुलै 2019\n‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर रिलीज\nबुधवार, 10 जुलै 2019\nतापसी पन्नू साकारणार मिताली राज\nमंगळवार, 9 जुलै 2019\nस्वरा भास्कर आणि हिमांशू शर्माचे ब्रेकअप\nमंगळवार, 9 जुलै 2019\n‘बाटला हाऊस’चा टीझर प्रदर्शित\nसोमवार, 8 जुलै 2019\nइमरान हाशमीचे 'बार्ड ऑफ ब्लड' मधून वेब वर्ल्डमध्ये पदार्पण\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/chris-gayles-fitness-funda-special-massage-two-months/", "date_download": "2019-07-22T08:45:24Z", "digest": "sha1:CVLDTUWTU6DEUZOYKJNZ5NE5V3IVGGK3", "length": 33313, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chris Gayle'S Fitness Funda, Special Massage For Two Months | ख्रिस गेलचा फिटनेस फंडा, दोन महिन्यांपासून घेतोय स्पेशल मसाज | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शील�� दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nख्रिस गेलचा फिटनेस फंडा, दोन महिन्यांपासून घेतोय स्पेशल मसाज\nख्रिस गेलचा फिटनेस फंडा, दोन महिन्यांपासून घेतोय स्पेशल मसाज\nगेल आता फिटनेससाठी जिममध्ये जात नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून तो स्पेशल मसाज घेतोय.\nख्रिस गेलचा फिटनेस फंडा, दोन महिन्यांपासून घेतोय स्पेशल मसाज\nनवी दिल्ली : ख्रिस गेल हा क्रिकेट जगतामध्ये ‘यूनिवर्स बॉस ’ म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्येही गेलने धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. आता वर्ल्डकपसाठी गेल सज्ज होतोय. गेलचे वय आता ३९ वर्षे आहे, पण तरीही तो फिट आहे. आपल्या हा फिटनेस फंडा गेलने सांगितला आहे. गेल आता फिटनेससाठी जिममध्ये जात नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून तो स्पेशल मसाज घेतोय.\nगेल म्हणाला की, \" विश्वचषकापूर्वी माझ्याकडून चांगल्या धावा झाल्या आहेत. त्यामुळे विश्वचषकाला जाताना माझा आत्मविश्वास उंचावला आहे. खेळावर वयाचा परीणाम होत असतो. पण हा खेळ फक्त बॅट आणि बॉलने खेळला जात नाही, तर मानसीकरीत्या तुम्ही सक्षम राहणे गरजेचे असते. त्यासाठी मी सध्या योगा करतो. त्याचबरोबर मी गेल्या काही महिन्यांपासून मसाज घेत असून त्याचा मला चांगलाच फायदा होत आहे.\"\n39 वर्षीय गेलने विंडीजचे 103 कसोटी, 289 वन डे आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18992 धावा आहेत. 2007 ते 2010 या कालावधीत गेलने तीनही स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये एकूण 90 सामन्यांत विंडीज संघाचे नेतृत्व सांभाळले होते.\nख्रिस गेलच्या खांद्यावर नवी जबाबदारी, विंडीजच्या वर्ल्ड कप मोहिमेत निभावणार 'ही' भूमिका\nइंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत तुफान फटकेबाजी करणाऱ्या ख्रि��� गेलचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला. जुलै 2018 नंतर गेलने फेब्रुवारी 2019मध्ये विंडीजच्या वन डे संघात पुनरागमन केले. घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत गेलने इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांत 424 धावा चोपल्या आणि त्यात दोन शतकं व एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यामुळे त्याला वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले. आता गेलच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विंडीजच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात गेल उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे.\nजेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कप उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गेल किंग्ल इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. या लीगमध्ये गेलने 13 सामन्यंत 153.60च्या स्ट्राईक रेटने 490 धावा चोपल्या आहेत. आयपीएलमुळे त्याला आयर्लंड येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेला मुकावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत तिरंगी मालिकेत शाय होपकडे उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात होप आणि जॉन कॅम्बेल यांनी पहिल्या विकेटसाठी 365 धावांची विक्रमी भागीदारी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nChris GayleWest IndiesIPLख्रिस गेलवेस्ट इंडिजआयपीएल\nICC World Cup 2019 : रोहितला चुकीचे बाद देणे पडले महागात, फॅन्सने अंपायरचा विकिपीडियाच बदलला\nICC World Cup 2019 : रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबा\nICC World Cup 2019 : आयसीसीच्या 'त्या' ट्विटवरून धोनी-सर्फराज यांच्या चाहत्यांमध्ये जुंपली, पाहा व्हिडीओ\nIndia vs West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी दणदणीत विजय\nIndia vs West Indies : भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय\nIndia vs West Indies : वाढदिवसासाठी तो कॅनडाहून इंग्लंडला आला आणि त्याला गेल पावला\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\n...म्हणून विराट कोहलीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणे टाळले\nविश्वचषकाच्या संघात असूनही 'त्याला' मिळाला डच्चू\nधोनी सैन्यात जाऊन नेमकं काय करणार; खुद्द लष्करानं सांगितला माहीचा प्लान\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रय��न-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-07-22T07:56:12Z", "digest": "sha1:Q4YWGL2PNLYP57757JYQNRJ2HL2HQYAT", "length": 14976, "nlines": 169, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "दीपावली | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे व समाधानाचे जावो हीच इच्छा\nह्या दिवाळीला आपणा सर्वांना निमंत्रण आहे. फराळ तयार आहे. जरूर यावे.\nPosted in ब्लोग्गिंग, सण.\tTagged दीपावली, शुभेच्छा, सण\nदिवाळी – पण फटाक्याविना\nमित्रांनो आता दिवाळी अगदी आपल्या दारावर उभी राहून दरवाजा ठोठावून घरात यायची वाट पाहत आहे. आताच माझ्या मनाला एक अप्रतिम विचार चाटून गेला आणि मी जागा होऊन ही पोस्ट लिहायला बसलो. तसा मी कधीच फटाके फोडत नाही, पण मला वाटले कि आपण आपल्या सर्व ब्लॉग मित्रांना आवाहन करून ही दिवाळी फटाक्याशिवाय साजरी करण्याचा आग्रह का धरू नये आखिर हमारा भी कोई रिश्ता है आखिर हमारा भी कोई रिश्ता है ( आहे न) आहेच. आणि हे सर्व ह्या बिन भिंतीच्या घरात राहणारे सर्व सदस्य मान्य करतीलच.अशी मला खात्री आहे.\nतर मित्रांनो आज आपण सर्वांनी हा प्रण करावा, शपथ घ्यावी कि “हा दिवाळीचा सण आम्ही सपरिवार फटाक्या शिवाय साजरा करू व शक्य तितक्या आप्त व मित्र- मैत्रिणींना() तसे करण्याचा आग्रह धरू”\nफटाके फोडल्याने आवाजाचे प्रदूषण तर होतेच पण वायू प्रदूषण खूप होते जे अत्यंत घातक असते. विषारी वायू त्यातून बाहेर पडून वातावरणात पसरतात आणि श्वासावाटे आपल्या फुप्पुसांपर्यंत पोहोचतात. चुकी च्या पध्दतीने फटाके फोडले तर आग लागण्याचा संभव असतो. आवाजाने लहान मुलं व वृद्धांना त्रास होतो. याशिवाय पैस्याचा विनाकारण चुराडा होतो. त्यात काय आनंद मिळतो देवच जाणोत.\nह्या विचाराने त्रस्त होऊन आताच मी फेसबुक वर एक ग्रुप तयार केला आहे ज्याला नाव दिले आहे, “फटाक्यांशिवाय दिवाळी” आणि मित्रांना या दिवाळीला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. काही मित्रांना मी स्वतः सदस्य केले आहे. आपण सुध्दा त्या ग्रुपचे सदस्य व्हावे असे मी आवाहन करतो.\nPosted in ईको फ़्रेन्डली, ग्लोबल वार्मिंग, ब्लोग्गिंग, संस्कार.\tTagged ईको फ़्रेन्डली, ग्लोबल वार्मिंग, दीपावली, माझे मत, माझ्या कल्पना, व्यथा\nब्लॉग विश्वातील सर्व मित्रांना, त्यांच्या घरच्या मंडळींना व आप्तेष्टांना\n(वरील शुभेच्छा कार्ड मी accessories मधील paint या मधून तयार केले आहे.कसे झाले कृपया कळवावे.)\n५-६ दिवसांपूर्वी मी कम्प्युटरवर (म्हणजे ब्लोग) बसलो होतो. अचानक सौ. जवळ येऊन बसल्या आणि हळूच म्हणाल्या,”अहो, दिवाळी आली जवळ.”\nमी “हुं…” कम्प्युटरवर बसलो असल्याने इतकेच शब्द बाहेर पडले.\nतिचे समाधान झाले नाही थोड्या वेळाने पुनः,”अहो एकलत का\nमी खडबडून जागा झाल्यासारखा बोललो,” काही म्हणाली का\nसौ.”मी किती वेळा तेच तेच बोलाव. तुमच लक्षच नसत माझ्या बोलण्याकडे.”\nमी,”तस नाही ग. तू उगाच रागवू नको बर का.”\nसौ,”बर ते जावू द्या. मी काय म्हणते दिवाळी जवळ आली आहे.”\nआता पर्यंत त्यांच्या वागण्याचा सूर माझ्या लक्षात आला होताच.मी समजून चुकलो होतो काही तरी हव असल्यासच ती अशी लाडाने बोलते. मी,”हो का मला माहितच नव्हते.”\nसौ,” तुम्हाला त्या ब्लोग शिवाय हल्ली काही सुचतच नाही मुळी.”\nमी,” हा बोल काय म्हणत होतीस.”\nआता स्वारी जरा मूड मध्ये आली होती.”मला दिवाळीच काय घेणार म्हणते मी.” त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी स्वारीचा बेत ओळखला व काही तरी वेगळा विषय काढून विषयपालट केला. आणि लगेच तिला मला जरा चहा देते का बनवून असे सांगितले व ती लगेच किचन मध्ये निघून गेली.\nतेव्हा मला खरोखर जाणीव झाली कि दिवाळी जवळ आलेली आहे.\nदोन दिवसांपासून तर ती फराळाचे तयार करण्यामध्ये अतिशय मग्न आहे. आता पर्यंत लाडू, चकली, करंजी, शंकर पाडे तयार करून झाले आहेत.त्यांचे फोटो बघावे म्हणून येथे टाकीत आहे. तिच्या हातचे फराळ म्हणा किंवा रोजचे जेवण म्हणा अतिशय स्वादिष्ट असते. एकदा खाणारा खातच राहतो.तिच्या हाताचा स्वाद मी इतराच्या हातच्या पदार्थांमध्ये अद्याप बघितलेला नाही. (हे अगदी मना पसून लिहित आहे बर का नाही तर तु���्ह म्हणणार सौ.ला खुश करण्यासाठी लिहित आहे.)आणखी एक विशेषता सांगतो हे जे फराळाचे पदार्थ तिने बनविले आहेत ते फक्त माझ्या व मुळी साठीच कारण ती कधीच ते खात नाही किंवा तिला चालत हि नाही.\nचला तर मग आमच्याकडे फराळाला अवश्य या सह कुटुंब.\nPosted in सण, स्वानुभव.\tTagged दीपावली\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (54) ईको फ़्रेन्डली (19) कथा (22) कलाकुसर (11) कल्पना (39) काव्य संग्रह (8) कौतुक (19) ग्लोबल वार्मिंग (40) घटना (32) दुखः (44) फिल्मी (2) बातम्या (39) ब्लोग्गिंग (220) भ्रमंती (18) माझ्या कविता (36) वाटेल ते (112) वाढदिवस (9) विज्ञान जगतातील घडामोडी (13) विज्ञान जगात (23) शुभेच्छा (24) संस्कार (31) सण (28) स्वानुभव (280)\nRavindra Koshti च्यावर नोज फिडिंग…\nAlka Paranjpe च्यावर नोज फिडिंग…\nRavindra Koshti च्यावर ती, ती, ती आणि मी….\nNAIK.A.B च्यावर ती, ती, ती आणि मी….\nRavindra Koshti च्यावर ती, ती, ती आणि मी….\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार सण सत्य घटना सन सहजच स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/10/vdop.html", "date_download": "2019-07-22T08:55:05Z", "digest": "sha1:ACKZAU2S6IF6BPPA34UUCGQEDOU7NPRW", "length": 2117, "nlines": 33, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख ध्वनिचित्रफित - प", "raw_content": "\nइयत्ता पहिलीसाठी मुळाक्षरांची ओळख ध्वनिचित्रफित - प\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z130712020951/view", "date_download": "2019-07-22T08:11:31Z", "digest": "sha1:DYBYSIRGSC27SSBJKLTCL2XOJHGGQJYO", "length": 24683, "nlines": 229, "source_domain": "www.transliteral.org", "title": "माधवनिदान - अजीर्णनिदान", "raw_content": "\nमसूरिका ( देवी ) निदान\n\" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् \" अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.\nआमं विदग्धं विष्टब्धं कफपित्तानिलौस्त्रिभि : \nअजीर्णं केचिदिच्छन्ति चतुर्थं रसशेषत : ॥१॥\nअजीर्णं पञ्चमं केचिन्निर्दोषं दिनपाकि च ॥\nवदन्ति षष्ठं चाजीर्णं प्राकृतं प्रतिवासरम्‌ ॥२॥\nवात , पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या प्रकोपापासून विष्टब्धाजीर्ण ( अन्न कोंडून राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ), विदग्धाजीर्ण ( करपटलेले अजीर्ण ), व आमाजीर्ण ( अपक्व अन्न राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ) या क्रमाने होणारे तीन व रसशेषाजीर्ण ( खाल्लेल्या अन्नाचा रसांश फाजील शिल्लक राहिल्यामुळे होणारे अजीर्ण ) एक , मिळून अजीर्णाचे मुख्य चार प्रकार आहेत . याशिवाय कित्येक ( वैद्य ) निर्दोषाजीर्ण ( जे खाल्लेले अन्न पचवावयास एक अहोरात्र ( रात्र व दिवस ) लागते पण त्यांत पोट फुगणे वगैरे कोणताहि विकार होत नाही ते तितका वेळ असणारे अजीर्ण ) व प्राकृताजीर्ण ( रोज स्वाभाविक होणारे अजीर्ण ) असे त्याचे आणखी दोन प्रकार मानतात , मिळून अर्जीर्णाचे सहा प्रकार जाणावे .\nकालेऽपि सात्म्यं लघु चापि भुक्त -\nमन्नं न पाकं भजते नास्य ॥३॥\nईर्ष्याभयक्रोधपरिप्लुतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन ॥\nप्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक्‌ परिपाकमेति ॥४॥\nवेळेवारीर न जेवल्याने , पाणी फारष्ययल्यामुळे , अवेळी घेतल्यामुळे व मलमूत्रा दिकांचा अवरोध वेल्यामुळे जरी जेवतांना हलके व सोसणारे अन्न खाल्ले असले तरी ते चांगले न पचून अजीर्ण होते , तसेच चिळस उत्पन्न करणार्‍या पदार्थमक्षणाने अजीर्ण होते . या शिवाय ज्या रोग्याच्या ठायी ईर्ध्या , भय , राग , लोभ हे मनोविकार असून तो शोक व दैन्य यांनी ग्रासलेला असतो , त्याने खाल्लया अन्नाचे चांगले पचन न होऊन अजीर्ण उत्पन्न होते .\nतत्रामे गुरुतोत्क्लेद : शोथो गण्डाक्षिकूटग : ॥\nउद्नारश्च यथाभुक्तमविदग्ध : प्रवर्तते ॥५॥\nअंगाला जडपणा येणे , मळमळ सुटणे , गाल व डोळे यांच्या ठायी सूज येणे व खाल्लेल्या अन्नाच्या वासाचा करपट नसलेला ढेकर येणे ही लक्षणे ( कफप्रकोपामुळे होणार्‍या ) आमार्जार्णाची जाणावी .\nभ्रमतृण्मूर्च्छा : पित्ताच्च विविधा रुज : ॥\nउद्नारश्च सधूमाम्ल : रवेदो दाहश्च जायते ॥६॥\nपित्तजन्य विदग्धाजीर्णांत पित्तामुळे ( घशात जळजळणे व चुरचुरणे वगैरे ) होणारे अनेक विकार होऊन धुरकट व आंबट असा ढेकर येतो , अंगाचा दाह होतो व त्यास घाम सुटतो . त्याशिवाय चक्कर , मूर्च्छा आणि तहान ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .\nविष्टब्धे शूलमाध्मानं विविधा वातवेदना : ॥\nमलवाताप्रवृत्तिश्च स्तम्भो मोहोऽङ्गपीडनम्‌ ॥७॥\nविष्टब्धाजीर्ण वातप्रकोपामुळे होत असल्याने त्यात ( टोचणे , फूट लागणे ) वगैरे अनेक वातजन्य वेदना होऊन पोट फुगणे , शूळ , मलावरोध तसेच अपानवायु न सरणे , अंग ताठल्यासारखे होणे , मोह व आंग दुखणे ही लक्षणे होतात .\nरसशेषाजीर्णांत अंग जड होणे , ह्रदयात मोकळेपणा न वाटणे व अन्नद्वेष ही लक्षणे होतात .\n( निदोंषजीर्ण व प्राकृताजीर्ण हे अजीर्णाचे मुख्य प्रकार नसल्यामुळे आणि त्यापासून कोणताहि विकार होत नसल्यामुळे त्यांची लक्षणे येथे दिली नाहीत .)\nअजीर्णापासून होणारे विकार ,\nमूर्च्छा प्रलापोवमथु : प्रसेक : सदनं भ्रम : ॥८॥\nउपद्रवा भवन्त्ये ते मरणं चाप्यजीर्णत : ॥\nअनात्मवन्तं पशूवदभुञ्जन्ते येऽप्रमाणत : ॥९॥\nतोंडास पाणी सुटणे व ओकारी येणे , तसेच मूर्च्छा , बडबड , ग्लनि व भोंवळ हे उपद्रव अजीर्णापासून मनुष्याचे ठायी उत्पन्न होतात ; इतकेच नाही . तर जर कधी अजीर्ण फार विकोपास गेले तर त्यापासून त्यास मरणदेखील प्राप्त होते , या सर्व उपद्रवाचे मूळ एक त्याने आपली जीभ स्वाधीन ठेवली नाही व पशूप्रमाणे अधाशीपणे वाटेल ते खाल्ले हेच होय .\nअजीर्णमामं विष्टब्धं विदर्ग्धं च यदिरितम्‌ ॥\nविषूच्यलसकौ तस्माद्भवेच्चापि विलम्बिका ॥१०॥\nवर सांगितलेल्या आम , विष्टब्ध व विदग्ध अजीर्णापासून विषूचिका ( मोडशी पटकी ), अलसक , व विलंबिका हे रोग उत्पन्न होतात .\nसूचीभिरिव गात्राणि तुदन्‌ संतिष्ठतेऽनिल : ॥\nयत्राजीर्णेन सावैद्यैर्विषूचीति निगद्यते ॥११॥\nन तां परिमिताहारा लभन्ते विदितागमा : ॥\nमूढास्तामजितात्मानो लभन्तेऽशनलोलुपा : ॥१२॥\nजेव्हां अजीर्णात सुयांनी टोंचल्यासारखी शरीरांत वाय़ूची वेदना होते . तेव्हां तिला विषूचिका असे म्हणतात , आपला आहार बेताचा ठेवतात , शास्त्र कळते अशा मनुष्यास ती होत नाही , तर जे त्या शास्त्राच्या नियमांविषयी बेफिकीर व पराकाष्ठेचे खादाड असतात त्यासच होते .\nमूर्च्छातिसारौ वमथु : पिपासा शूलभ्रमोद्वेष्टनंजृम्भदाहा : ॥\nवैवर्ण्यकम्पो ह्रदये रुजश्च भवन्ति तस्यां शिरसश्च भेद : ॥१३॥\nमूर्च्छ�� , अतिमार , भोंवळ , ओकारी , तहान सर्वांग शूल , भोंवळ व जांभया येणे , उरांत व डोक्यांत वेदना होणे , शोष पडणे , अंगांत कांपरे भरणे व शूल , उत्पन्न होणे , पायास पेटके येणे व अंगाचा दाह होणे व त्याचप्रमाणे अंगाचा वर्ण पालटणे ही विषूचिकेची लक्षणे होत . हिलाच पटकी म्हणतात .\nअलस काचीं लक्षणें .\nविरूद्धो मारुतश्चैवं कुक्षावुपरि धावति ॥१४॥\nवातवर्चोनिरोधश्च यस्यात्यर्थं भवेदपि ॥\nतस्यालसकमाचष्टे तृष्णोद्नारौ तु यस्य च ॥१५॥\nअलसकाचा विकार झाला असतां रोग्याचें पोट फार फुगते , त्यास मूर्च्छा येते व तो मोटयाने ओरडतो , तसेच त्याच्या अपानवाय़ूच्या अधोगतीचा ( गुदद्वाराकडे खाली जाणार्‍या मळाचा ) रोध होऊन तो पोटाच्या वरती उर्ध्व गति होतो ( म्हणजे गळ्याकडे जातो .) याशिवाय शोष पडणे , करपट ढेकर येणे , ही लक्षणे त्याचे ठायी उद‌भवतात .\nदुष्टं च भुक्तं कफमारूताभ्यां प्रवर्तते नोर्ध्वमधश्च यस्याम्‌ ॥\nविलंबिकां तां भृशदुश्चिकित्स्यामाचक्षते शास्त्रविद : पुराणा : ॥१६॥\nशास्त्रावेत्ते ह्या विकाराला विलंबिका म्हणतात , ती बरी होणे फारच कठिण आहे . जेव्हां कफ व वायु यांच्या प्रकोपाने रोग्याने खाल्लेले अन्न दूषित होऊन त्याची वरच्या किंवा खालच्या द्वारांनी मुळीच प्रवृत्ति होत नाही ( म्हणजे ढाळ किंवा ओकारी मुळीच होंत नाही ), व ते तसेच पुष्कळ वेळपर्यंत आमाशयांत राहते .\nयत्रस्थमामं विरूजेत्तमेव देशं विशेषेण विकारजातै : ॥\nदोषेण येनावततं शरीरं तल्लक्षणैरामसमुद्भवैश्च ॥१७॥\nशरीरांत जे आम राहण्याचे स्थाना आहे त्या स्थानी आमापासून होणार्‍या ( आमवात वगैरे ) विकारामुळे व वात , कफ व पित्त या त्रिदोषांपैकी ज्या दोषाने शरीर व्यापले असेल त्याच्या स्वाभाविक लक्षणांमुळे ( म्हणजे वाताने टोचणी लागणे , कफाने अंग जड होणे व पित्ताने दाह होणे या प्रकारच्या लक्षणांमुळे ) रोग्यास वेदना होतात . कधी शरीराच्या इतर भागातहि त्यामुळे वेदना होत असतात .\nय : श्यावदन्तौष्ठनखोऽल्पसंज्ञो वम्यर्दितोऽभ्यन्तरयातनेत्र : ॥\nक्षामस्वर : सर्वविमुक्तसन्धिर्यायान्नर : सोऽपुनरागमाय ॥१८॥\nविषूचिका किंवा अलसक झालेल्या रोग्यास वारंवार उलटया होत असून त्याचे दांत , ओठ व नखे काळी पडली , हातापायाचे सांधे ढिले पडले , शब्द व डोळे खोल गेले आणि स्मृति नष्ट होण्याच्या पंथाला लागली म्हणजे तो रोगी साध्य होणे दुरा���ास्त आहे असे जाणावे . विलंबिका तर आपल्या स्वरूपानेच असाध्य आहे , मग तिची असाध्य लक्षणे निराळी कशाला द्यायला पाहिजेत \nअन्नपचन झाल्याचीं लक्षणें .\nउद्नारशुद्धिरुत्साहो वेगोत्सर्गो यथोचित : ॥\nलघुता क्षुत्पिपासा च जीर्णाहारस्य लक्षणम्‌ ॥१९॥\nउत्तम रीतीनें अन्न पचन झाले असता चांगला ढेकर येतो , उत्साह वाटतो , शरीरास हलकेपणा व भूक व तहान लागते आणि लघवीस व शौच्यास साफ होते .\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय अठरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय सतरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय सोळावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय पंधरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय चौदावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय तेरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय बारावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय अकरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय दहावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय नववा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/07/", "date_download": "2019-07-22T08:37:15Z", "digest": "sha1:3XQCB6ABLZHGCJUS2PQSQIBS5CMASLLN", "length": 198203, "nlines": 939, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: July 2018", "raw_content": "\n\"आरक्षण जास्त काळ ठेवावे लागेल, 10 वर्षे अपुरी\" - डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nआरक्षणाला दहा वर्षांची मुदत घालायला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तयार नव्हते. आरक्षण जास्त काळ द्यावे लागेल असे त्यांनी संविधान सभेला बजावले होते. तरिही त्यांचे बहुमतवाल्यांनी ऎकले नाही. परिणामी 10 वर्षांची मुदत आली.\nतथापि ही मुदत वाढवण्यासाठी 1960 पासून आजवर सहावेळा घटना दुरूस्त्या कराव्या लागल्या. [ सध्या ही मुदत सत्तर वर्षे असून ती 2020 ला संपेल.]\nसंविधान सभेचे 90% सदस्य सवर्ण समाजातले होते. त्यातले अनेक सनातनीही होते. घटना परिषदेत काँग्रेस पक्षाचे [ 82%+] प्रचंड बहुमत होते. पक्षश्रेष्ठी वल्लभभाई पटेल 10 वर्षे मुदतीसाठी आग्रही होते.\nपक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये काँग्रेस पक्षाने व्हीप काढला. मतदान झाले. दहा वर्षांच्या बाजूने बहुमत पडले.\nलोकशाहीवादी बाबासाहेबांना स्वत:च्या इच्छेला मुरड घालून दहा वर्षांची मुदत घालणे भाग पडले.\nएरवी जे लोक बाबासाहेबांबद्दल अतिशय तिरस्काराने बोलतात, ज्यांच्या देहबोलीतून बाबासाहेबांबद्दल फक्त नफरत पाझरत असते ते अशावेळी बाबासाहेबांच्या नावाची ढाल पुढे करतात. त्यांच्या नावे पावती फाडतात. \"तुमचे बाबासाहेबच म्हणाले होते, आरक्षण दहाच वर्षे ठेवा, निदान त्यांचे तरी ऎका\" असा शहाजोगपणाचा सल्ला दिला जातो.\nत्यातून धादांत खोटा प्रचार जन्माला येतो. \"बाबासाहेबच म्हणाले होते आरक्षण जास्त काळ ठेवले तर अनु. जाती, जमातींचे नुकसान होईल\"\nसतत रेटून खोटे बोलत माध्यमांनीही ही मिथ जिवंत ठेवलेली आहे.\nइथल्या काही बुद्धीजिवींनी त्याला सत्याचा मुलामा देऊन पुन्हापुन्हा हे असत्य लोकांना सांगत, गोबेल्स नितीचा वापर केलेला आहे. या खोट्याचा रेटा एव्हढा मोठा आहे की त्याच्या दबावमुळे आता खुद्द काही आंबेडकरवादीसुद्धा त्याला बळी पडत आहेत.\nआता ती एक सामान्य लोकधारणा बनलेली आहे. माध्यमं आणि बुद्धीजिवी वर्ग यांच्यातील \"अफवा माफियांनी\" पुन्हापुन्हा रेटून खोटे बोलत ती धारणा आजवर पक्की केलेली आहे. लोकमाणसात खोलवर रूजवलेली आहे.\nवस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.\nआरक्षण तीन प्रकारचे आहे.\nघटनेच्या कलम 334 अन्वये फक्त राजकीय आरक्षणाला दहा वर्षांची मुदत घातलेली आहे.\nघटनेप्रमाणे शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला कोणतीही विशिष्ट वर्षांची मुदत दिलेली नाही.\nअर्थात शिक्षण आणि नोकरीतले आरक्षण कायम राहणार आहे, असे काहींना वाटते. मला व्यक्तीश: तसे वाटत नाही. अनु.जाती, जमाती, ओबीसी यांना खुल्या जागांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले की तेही आरक्षण रद्द होईल असे मला वाटते. तुर्तास हा वादाचा मुद्दा आहे असे समजूया.\n29 ऑगष्ट 1947 रोजी देशाचे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी व त्यांच्या मसुदा समितीतील सदस्यांनी अहोरात्र खपून अवघ्या पाच महिन्यात सलग 44 बैठका घेतल्या आणि घटनेचा पहिला मसुदा तयार केला. तो 26 फेब्रूवारी 1948 रोजी भारतीय राजपत्रात प्रकाशित करण्यात आला.\nया पहिल्या मसुद्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकीय आरक्षणाला दहा वर्षाची मुदत घालायला तयार नव्हते.\nत्यांना मुलभुत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल यांनी तशी लेखी शिफारस केलेली होती. तरीही बाबासाहेबांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना दहा वर्षांची मुदत अपुरी वाटत होती.\nसंविधान सभेत या विषयावर दि. 25 मे 1949 रोजी प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेसचे पंजाबचे सदस्य पंडीत ठाकूरदास भार्गव यांनी राजकीय आरक्षणाला दहा वर्षांची मुदत घाला असे बाबासाहेबांना सांगितले. बाबासाहेबांनी आधी तिकडे दुर्लक्ष केले. मग काँग्रेस पक्ष ज्यांच्या मुठीत होता त्या वल्लभभाई पटेलांनी उठून ही सुचना पुन्हा मांडली. पंडीत नेहरूंनाही तिला अनुमोदन देणे भाग पडले.\nसदस्यांना पटेल न पटेल याची खात्री नसल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून काँग्रेस पक्षाने व्हीप [पक्षादेश] काढला.\nमतदान झाले. दहा वर्षांच्या बाजूने बहुमत पडले. परिणामी 10 वर्षांची मुदत आली.\nलोकशाहीवादी बाबासाहेबांना स्वत:च्या इच्छेला मुरड घालून दहा वर्षांची मुदत घालणे भाग पडले.\nपुढे 25 ऑगष्ट 1949 रोजी आंध्र प्रदेशातील सदस्य नागप्पा यांनी बाबासाहेबांकडे मागणी केली की \" राजकीय आरक्षण 150 वर्षे किंवा देशातील अनु. जाती, जमातींचे नागरिक इथल्या प्रगत जातींच्या बरोबरीला पोचत नाहीत तोवर राहील अशी दुरूस्ती करावी.\"\n\"व्यक्तीश: मला आरक्षण जास्त काळ ठेवावे लागेल असे वाटत होते. या सभागृहाने अनुसुचित जातींच्या या आरक्षणाला दीर्घकालीन मुदत द्यायला हवी होती. परंतु मी आधी सांगितल्यप्रमाणे या सभागृहाने 10 वर्षांच्या मुदतीचा निर्णय घेतला.\"\nते पुढे असेही म्हणाले की, \"जर ह्या दहा वर्षात अनु. जातींची पुरेशी प्रगती झाली नाही, तर ही मुदत वाढवण्याची तरतुद मी संविधानात करून ठेवलेली आहे.\"\n[पाहा- संविधान सभा चर्चा, दि. 25 ऑगस्ट 1949 ]\nआणि तेच खरे ठरले.\n\"राजकीय आरक्षण दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवावे लागेल.\" असे घटना परिषदेला बजावणार्‍या बाबासाहेबांचे नाव वापरून \"अफवा माफिया\" त्यांच्या नावावर मुदतीच्या ज्या पावत्या फाडीत आहेत त्या आता तरी बंद होतील काय\nLabels: Reservation, आरक्षण, इतिहास, भारतीय संविधान, लोकशाही, विचार\nमहाराष्ट्राने आरक्षणाची 50 % ची मर्यादा ओलांडली आहे काय\nकर्नाटक, तमीळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आरक्षणाची 50 % ची मर्यादा ओलांडलेली आहे असे वारंवार सांगितले जाते. महाराष्ट्रात 52 % आरक्षण असल्याची माहिती दिली जाते. ही मांडणी अर्धसत्य आहे.\nमहाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2001 [2004 महा. 8 ] या आरक्षण कायद्याप्रमाणे राज्यात 52 % आरक्षण कागदावर असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना मात्र ते 50 टक्केच राहिल याची खबरदारी घेतली जाते.\nमेडीकल आणि इंजिनियरिंगच्या जागा ह्या प्रगत जातींना अतिशय मोलाच्या आणि प्रतिष्ठेच्या वाटतात. तिथे जर 52% आरक्षण ठेवले तर 50% ची सर्वोच्च न्यायालयाची ��र्यादा ओलांडली म्हणून त्याला न्यायालयात हमखास आव्हान दिले जाईल याची शासनाला जाणीव आहे. म्हणुन गेली 14 वर्षे सरकार शासनादेश काढताना खबरदारी घेते.\nआपण मेडीकल, इंजिनियरिंगच्या प्रवेशाबाबतची माहितीपत्रके आणि जी.आर. [शासनादेश] पाहावेत.\nएसबीसी [विमाप्र] चे 2% आरक्षण ओबीसींच्या 19% मधून द्यावे असे लेखी आदेश दिले जातात.\nपरिणामी राज्यात 41% पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 17% आरक्षण मिळते.\nअंतिम बेरीज 13 अनु.जाती, + 07 अनु.जमाती, +17 ओबीसी, +02 एस.बी. सी. +11% एन.टी.डि.एन. टी. [अ.ब.क.ड.] = 50% येते.\nआणि 50% ची मर्यादा पाळली गेल्याने कोणी न्यायालयात जात नाही. या कायद्याला आव्हान दिले जात नसल्याने कागदावर 52% आरक्षणाचा कायदा राहतो, आणि तसा प्रचारही करता येतो.\nराज्यात 52% आरक्षण असल्याचा सरसकट डांगोरा पिटला जातो.\nआवाजाची दुनिया आहे. तुमचा आवाज मोठा असेल, तुमच्या गळ्यात ढोल असेल तर तुम्ही काहीही बोला, कोणीही अडवायला येत नाही. कोणी सत्य सांगायला आलाच तर तो आपल्या जातीचा शत्रू असल्याचे घोषित केले जाते. प्रचार सुरू होतो. शिविगाळ, धमक्या सुरू होतात.\nप्रमोशनमधील आरक्षण रद्द-मुंबई उच्च न्यायालय\nLabels: आरक्षण, ओबीसी, राजकारण, लोकशाही, विचार\nतमीळनाडूचा 69% आरक्षण पॅटर्न-\nआरक्षणाची चर्चा करताना अनेकजण तमीळनाडू पॅटर्नचा उल्लेख करतात. काय आहे हा पॅटर्न ते आपण सविस्तर पाहूयात. त्यासाठी आपल्याला या राज्याचा दिडशे वर्षांचा इतिहास पाहावा लागतो.\n1. तमीळनाडू राज्यात आज 69% आरक्षण आहे. अनुसुचित जाती, 18%, अनु. जमाती 01%, ओबीसी 30% आणि एमबीसी 20% = 69% हे आरक्षण 1989 पासूनचे आहे.\n2. \" मद्रास राज्यातील ब्राह्मणेतर हिंदू आणि मुस्लीम यांना राजकीय सत्तेमध्ये स्थान मिळालेले नाही.\" अशी ब्रिटीश राजवटीतील 1871 सालच्या मद्रासच्या पहिल्या जनगणना अहवालात नोंद सापडते.\n3. 1881 च्या मद्रासच्या दुसर्‍या जनगणना अहवालात या मागास घटकांसाठी सरकारने विशेष योजना आखण्याची गरज असल्याची शिफारस करण्यात आली.\n4. 1882 मध्ये या मागास घटकांच्या शिक्षणासाठी खास व्यवस्था करावी अशीही शिफारस करण्यात आली.\n5. 1885 साली त्यानुसार या घटकांच्या शिक्षणासाठी ब्रिटीश सरकारकडून विशेष अर्थसहाय्य पुरविण्यात आले.\n6. 1893 साली मद्रास सरकारने मागासलेल्या 49 जातींच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवायला सुरूवात केली.\n[7] 1918 साली म्हैसूरच्या वडार [ ओडीयार ] राजांन��� राज्यातील मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची पहिल्यांदा तरतूद केली. 1925 मध्ये रामस्वामी पेरियार [जन्म 17 सप्टे. 1879 -मृत्यू, 24 डिसें. 1974] यांनी \"सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट\" सुरू केली. अण्णा दुराई, करूणानिधी यांनी ही चळवळ मजबूत केली. अब्राह्मणी राजकीय चळवळ देशात सर्वात मजबूत आहे ती तमीळनाडू मध्ये.\n8. मद्रास सरकारने 1927 साली शासकीय नोकर भरतीमध्ये मागासांसाठी सुमारे 90% आरक्षणाची व्यवस्था केली.\n[9] 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यानुसार मद्रास राज्यात आरक्षणाची घटनात्मक सोय उपलब्ध करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तरतूद केल्याप्रमाणे अनु. जाती. व अनु. जमाती यांना आरक्षण मिळू लागले.\n10. आरक्षण विरोधातील पहिली केस मद्रासमध्ये दाखल झाली. [ चंपाकम दोराय राजन ] म्हणून मे 1951 मध्ये या राखीव जागा सुरक्षित ठेवण्यासाठी पहिली घटना दुरूस्ती करण्यात आली. पहिली घटना दुरूस्ती आरक्षणासाठी आणि [मद्रास सरकारच्या] तमीळनाडूच्या आग्रहावरून झाली.\n11. लगेच 1951 साली अनु.जाती/जमातींसाठी 16% आणि ओबीसींसाठी 25% अशी आरक्षणात वाढ करण्यात आली. [ एकुण आरक्षण 41%]\n12. 1980 मध्ये ओबीसी आरक्षण 25% वरून 31% केले गेले.\n13. 1989 मध्ये तमीळनाडू सरकारने पंचवीस हजार [ 25000] शासकीय कर्मचार्‍यांना राज्याच्या जनगणनेचे काम दिले. त्यांनी प्रत्येक नागरिकाची जातीनिहाय मोजदाद केली. या खानेसुमारीनुसार तमीळनाडूत आदिवासी 1% आहेत. अनुसुचित जमातींचे नागरिक 18% आहेत. तर [ सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाची ] ओबीसींची लोकसंख्या 68% असल्याचे दिसून आले.\nतमीळनाडूत प्रगत जातींच्या नागरिकांची संख्या तेरा टक्के आहे असे सिद्ध झाले.\nया लोकसंख्येच्या आधारावर सरकारने ओबीसी आरक्षण वाढवले. 1989 मध्ये ओबीसी आरक्षण 50% केले गेले.\n* 13 ऑगष्ट 1990 रोजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केंद्रीय पातळीवर ओबीसींसाठी मंडल आयोग लागू केला. तमीळनाडूमध्ये ते आरक्षण आधीच दिलेले होते.\n14. 16 नोव्हेंबर 1992 ला मंडल आयोगाच्या [इंद्र साहनी वि. भारत सरकार] निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने एकुण आरक्षण 50% पेक्षा कमी असावे असा आदेश दिला.\n15. 1992 मध्ये तमीळनाडू सरकारने ओबीसी आरक्षित गटाचे विभाजन करून ओबीसींसाठी 30% आणि त्यातील एमबीसींसाठी 20% आरक्षण अशी तरतूद केली.\n16. 1994 मध्ये हा आरक्षण कायदा, घटना दुरूस्ती करून घटनेच्या नवव्या सुचीत घालण्यात आला. नवव्या सुचीतील कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. नवव्या अनुसूचीमध्ये आजवर एकुण 284 कायदे समाविष्ट केलेले आहेत.\n[पाहा, भारतीय संविधान, भारत सरकार करिता, शासन मुद्रण व लेखनसामग्री विभाग, महाराष्ट्र राज्य, सातवी आवृत्ती, 2014, पृ. 224 ते 236]\nत्यामुळे या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नव्हती.\nआता तेही न्यायप्रविष्ट बनलेले आहेत.\n17. सर्वोच्च न्यायालयाचे 29 वे सरन्यायाधीश न्या. आदर्श सेन आनंद यांनी नववी सुचीही न्यायालय तपासू शकते असा निकाल दिला. आक्टो. 1998 ते आक्टो. 2001 ते या पदावर होते.\n18. तमीळनाडू राज्यात मागासवर्गीयांची एकुण लोकसंख्या 87% आहे तर प्रगत जातींची लोकसंख्या 13% आहे.\nयास्तव 87% मागासवर्गीय नागरिकांना 69% आरक्षण असा त्या सरकारचा दावा आहे.\n19. 69% आरक्षणाचा तमीळनाडू पॅटर्न 2006 मध्ये न्यायप्रविष्ठ बनला.\nगेली 11 वर्षे 69% आरक्षणाच्या ह्या तमीळनाडू रिझर्व्हेशन पॅटर्नबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या 9 न्यायाधिशांच्या घटनापिठापुढे [बेंचपुढे] सुनावणी चालू आहे.\n20. तमीळनाडू राज्यातील 69% आरक्षण हे मंडल आयोगाच्या आधीचे आहे. त्याला घटनेच्या नवव्या सुचीचे संरक्षण आहे.\nआणि तरिही ही बाब सध्या सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायाधिशांच्या घटना पिठासमोर सुनावणीला असल्याने ही टक्केवारी सर्वोच्च न्यायालय कायम ठेवणार की 50% पर्यंत कमी करणार ते सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच कळू शकेल.\n21. सर्व प्रकारचे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50% टक्क्यांपेक्षा कमीच असले पाहिजे असे स्पष्ट मत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना सभेत 30 नोव्हेंबर 1948 रोजी व्यक्त केले होते. [ पाहा- घटना सभा चर्चा खंड, 7, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृ. 701/702 ]\n22. आरक्षणामुळे गुणवत्ता मारली जाते, राज्याची प्रगती खुंटते हे सगळे दावे तमीळनाडूने आजवर खोटे ठरवलेले आहेत.\nऔद्योगिक विकासात देशात तमीळनाडू क्र. 1 वर असून महाराष्ट्र क्र. 2 वर आहे.\n23. मानव विकास निर्देशांकात देशातील मोठ्या राज्यांमध्ये पंजाब, महाराष्ट्र आणि तमीळनाडू ही राज्ये पहिल्या तीनमध्ये आहेत.\nज्यांचे ढोल पिटले जाताहेत ती गुजरात, उ.प्र. राजस्थान, म.प्र. बिहार, आदी राज्ये प्रगतीमध्ये खूपच मागे आहेत.\n24. शिक्षणात मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर असून तमीळनाडू क्रमांक 2 वर आहे.\n25. राज्य आरोग्यास��ठी प्रतिनागरिक [दरडोई] किती खर्च करते याचा विचार केला तर तमीळनाडू मोठ्या राज्यांमध्ये दुसर्‍या तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. बालमृत्यूच्या प्रमाणाचा विचार करता सर्वात कमी बालमृत्यू होणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसर्‍या तर तमीळनाडू तिसर्‍या क्रमांकावर आहे.\n26. जीडीपीनुसार देशात महाराष्ट्र क्र. 1 वर आहे तर तमीळनाडू क्र. 2 वर आहे.\n27. राज्य भाषेचा [तमीळ] आग्रह, विकास, प्रचार आणि प्रसार यांत तमीळनाडू देशात प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र [मराठीबाबत] देशात शेवटून पहिले [म्हणजे एकुणात 36 वे] राज्य.\nLabels: आरक्षण, इतिहास, भारतीय संविधान, राजकारण, लोकशाही, विचार\nभुतान आनंदी राष्ट्र कसे बनले\nभुतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांतसुंदर देश आहे. शून्य प्रदुषण. देशभर कमालीची स्वच्छता, शांतता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.\nमानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांचे मोजमाप केले जाते. आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान भारताच्या कितीतरी पुढे आहे. आपल्याकडे लोकशाही आहे तर तिकडे आजही राजेशाही आहे. समाज प्रामुख्याने स्त्रीप्रधान, मातृप्रधान आहे.\nखरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही तिथला माणूस भारतापेक्षा खूप जास्त आनंदी आहे. सुखी आहे.\n कसं जमलं त्यांना हे\nभुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.\nभुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.\nभुतानमध्ये शीलाचे पालन मुख्य मानले जाते त्यामुळे चोर्‍या होत नाहीत.\nहिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.\nथिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.\nशहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. ट्रॅफिक सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.\nतुम्ही जगात कुठेही गेलात तरी तिथल्या प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध राहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.\nभुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील ��तरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा चोर्‍या करायच्या नाहीत. असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.\nहॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारशे नाहीत. प्रत्येक माणूस मेहनती आहे.\nचोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.\nभारतीय माणसांना त्यांच्या नोटा बदलून घ्यायची गरज नाही. आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही. असेल तर ठीक. नाहीतर निवडणुक ओळखपत्रांवर भारतीयांना प्रवेश दिला जातो. खर्च अगदी माफक येतो. आपल्या पुण्या-मुंबईच्या तुलनेत बरीचशी स्वस्ताई आहे.\nभारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे. तो आपला सर्वात जुना, विश्वासू आणि कायम मित्र देश आहे.\nइतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा असल्याचे मला तरी आढळलेले नाही.\nयातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.\nमाणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि\nकमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार\nहे प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.\nभारतानं भुतानकडून हे शिकायला हवं.\n- प्रा. हरी नरके\nLabels: प्रवास, विचार, स्वत:बद्दल\nभारतीय संविधानाने गरिबांना वार्‍यावर सोडले आहे काय\nभारतीय संविधानाच्या शिल्पकारांना कलम 12 ते 51 ह्या सर्व तरतुदी मुलभूत अधिकारात आणायच्या होत्या. तथापि घटना समितीतील बहुसंख्य सभासदांचे\nआणि काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींचे आवश्यक ते सहकार्य न मिळाल्याने कलम 12 ते 35 हे मुलभूत अधिकार आणि कलम 36 ते 51 ही मार्गदर्शक तत्वे अशी रचना करावी लागली.\nसरकार, कायदा, राज्यप्रशासन यांच्या दृष्टीने या दोन्हीत फारसा फरक नाही. एकच वेगळेपणा म्हणजे कलम 12 ते 35 चे पालन झाले नाही, किंवा भंग झाला तर नागरिकाला न्यायालयात जाऊन सरकारविरुद्ध दाद मागता येते.\nकलम 36 ते 51 मध्ये असलेली ही सर्व मार्गदर्शक तत्वे लवकरात लवकर मुलभूत अधिकारात घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही त्यांची अपेक्षा ��ोती. त्यानुसार कलम 45 जे शिक्षणाबाबत होते, ते 2009 पासून 21 अ मध्ये घालण्यात आले. उरलेली मात्र अद्याप मार्गदर्शक तत्वं म्हणूनच राहिलेली आहेत.\nकलम 36 ते51 च्या बाबतीत न्यायव्यवस्थेकडे जाता येत नाही. आंदोलनं आणि जागृतीच्या जोरावर ती अंमलात आणणे सरकारला भाग पाडावे लागते.\nतशीही न्यायव्यवस्था सध्या इतकी महाग झालीय की न्यायालयात जाण्याचा विचार करण्यापेक्षा निमुटपणे अन्याय सहन केलेला बरा असा सामान्य माणूस विचार करतो, चरफडतो आणि निमूटपणे गप्प बसतो.\nसंविधान म्हणते, \"ही मार्गदर्शक तत्वे देशाच्या शासनव्यवहाराच्या दृष्टीने मुलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे सरकारचे कर्तव्य असेल.\"\nकलम 38, 39, 41, 46 आणि 47 ही सर्व धर्म-जातीतील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीने संविधानात घालण्यात आलेली आहेत.\nकलम 38-राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था तयार करणे-\nकलम 39- लोककल्याणासाठी राज्याने इतर धोरणे आणि तत्वे-\nकलम 41- रोजगाराचा आणि शिक्षणाचा हक्क-\nकलम 46- दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन-\nकलम 47- गरिबांचे पोषणमान व राहणीमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे सरकारचे कर्तव्य आहे-\nयात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण आग्रही राहायला हवे.\nसामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रातील सर्व समाज घटकांमध्ये सरकार प्रेरणा निर्माण करून लोककल्याणासाठी प्रयत्नशील राहील.\nदेशातील नागरिकांच्या उत्पन्नामध्ये असलेली तफावत व विषमता दूर करण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करील. दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता सरकार नाहीशी करील.\nउपजिविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा हक्क स्त्री व पुरूष यांना समान हवा.\nराष्टाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण सामुहिक हिताला उपकारक हवे.\nआर्थिक यंत्रणा राबवताना संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय श्रीमंतांकडे होणार नाही व गरिब जनतेचे सामुहिक हित साधले जाईल हे सरकारकडून पाहिले जाईल.\nस्त्री-पुरूषांना समान कामाला समान पगार मिळेल.\nस्त्री-पुरूष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरूपयोग करता येणार नाही.\nबालकांना निरामय व मुक्त तसेच प्रतिष्ठापुर्ण जीवन मिळायला हवे. बालक व युवक यांना शोषणमुक्त नैतिक व भौतिक संरक्षण पुरवले जाईल.\nसर्वांना समान न्याय व गरिबांना कायदेविषयक मोफत सहाय्य पुरवले जाईल.\nकलम 41- हालाखीचे जीवन जगणार्‍या लोकांना शासकीय सहाय्याचा हक्क असेल. सर्वांना कामाचा व शिक्षणाचा हक्क असेल. बेकारी, म्हातारपण, अपंगत्व यामुळे बाधित असलेल्यांना सरकार सहाय्य करील.\nकलम 46- जनतेतील दुर्बल घटक, अ.जा, अ.ज. यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपुर्वक केले जाईल. सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपसून सरकार त्यांचे रक्षण करील.\nकलम 47- सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे की गरिब जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावले पाहिजे. गरिबांचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकार कर्तव्य भावनेने काम करील.\nभारतीय संविधानाने गरिबांना वार्‍यावर सोडले आहे काय\nया प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.\nतथापि सर्वच राजकारण्यांनी आपले अपयश लपवण्यासाठी या घटनात्मक तरतुदींची कधी चर्चाच केलेली नाही.\nपैसा, स्पर्धा आणि टिआरपी यात मश्गुल असलेली माध्यमे या चर्चेत कशाला पडतील\nप्रभावशाली जातीसंघटना यासाठी झगडण्याऎवजी थेट आरक्षणच मागण्यात गुंतलेल्या आहेत.\nघटनेतल्या कलम 38, 39, 41, 46 आणि 47 ची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी कोणालाच लढायचे नाहीये.\nसर्वांनाच शॉर्टकट हवाय. धन्य आहे हा देश. धन्य आहेत राज्यकर्ते आणि धन्य आहेत या देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स व थिंक टॅंकमधील श्रेष्ठी.\nLabels: गरिबी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, न्याय साक्षरता, भारतीय संविधान\nपुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण-\nया देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी जी विषयपत्रिका ठरवतात, ती सामान्य माणसांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. कितीही वेळा ते पराभूत झाले तरी चिवटपणाने लढत राहतात. थोडीशी फट दिसली की लगेच आपला अजेंडा [मुद्दा] पुढे सरकवतात. आता पुन्हा आले दिल्लीकरांच्या मना आणि सुत्रांच्या नावे एक पिल्लू सोडण्यात आले. लगेच पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण माध्यमांनी सुरू केले.\nआधी त्याबाबतची वस्तुस्थिती तरी समजावून घेऊया.\n1. आधुनिक चाणक्य पं.प्र. नरसिंहराव यांच्या सरकारने मंडल आयोगाविरूद्ध पेटविण्यात आलेला दंगा आटोक्यात आणण्यासाठी एक खेळी केली. 25 सप्टेंबर 1991 रोजी त्यांनी आर्थिक निकषांवर 10% आरक्षण ���ोषित केले. सवर्ण समाजातील सर्व गरिबांना ते मिळणार होते.\nमात्र 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते. [इंद्र साहनी वि. भारत सरकार, म्हणजेच मंडल आयोगाची केस.]\n2. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे केस लॉ असतो. तो रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीच करावी लागते. आता तो पर्याय सुचवला जातो आहे.\nमात्र अशी घटना दुरुस्ती केली तर ती ही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे.\n[ पाहा- प्रा. अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12]\nन्या.सावंत म्हणतात, \"विद्यमान आरक्षण हे जात, जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची आहे म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे. व्यक्ती म्हणून दिलेला नाही. त्या गटाची सदस्य म्हणून दिलेला आहे.\nआर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही.\"\n3. राज्यघटनेत आरक्षणाला जात, जमात, वर्ग हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली]\nआपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागास वर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे. ओबीसीमध्ये एखादी जात समाविष्ट करायची असेल तर त्याची 23 गुणांची एक सुची असते. त्यातले 12 गुण सामाजिक मागासलेपणाला, 8 गुण शैक्षणिक मागासलेपणाला व 3 गुण आर्थिक मागासपणाला दिलेले असतात. यात 23 पैकी किमान 12 गुण मिळाले तरच ती जात ओबीसीत समाविष्ट केली जाते.\n4. आरक्षणामुळे शिक्षण व नोकरी मिळते त्यामुळे जरी आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.\nमात्र सध्या सर्वत्र आरक्षण म्हणजे गरिबी निर्मुलन असे समीकरण बनवण्यात आलेले आहे. देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी यांचा कल आर्थिक निकष लावून आरक्षण द्यावे याकडे झुकलेला आहे.\n5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38, 39, 41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा.\nदेशातील सर्व गरीबांसाठी भरीव आणि कार्यक्षम कृतीकार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे याबद्दल दुमत नाही.\n6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना शिक्षण, प्रगती, उन्नती यांची संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर अनेकवेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरलेले आहे.\n7. आपल्या समाजव्यवस्थेत जातनिहाय व्यवसाय ठरवून दिलेले होते. ही व्यवस्था किमान 2800 वर्षे या देशात होती. व्यवसाया हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे स्त्रिया, दलित, आदिवासी, ओबीसीच करतात.\nयाउलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले, बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार.\n8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल.\n9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन, हवा, पाणी, उर्जा, संपत्ती यांची ] मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का मालकीचे वाटप बदलले का मालकीचे वाटप बदलले का आजही देशातले 99%+ विवाह जातीतल्या जातीत होतात. लग्नं जातीत, संघटना जातीच्या, धर्मशाळा, कितीतरी बॅंका आणि आणखी काय जातीचे पण आरक्षण मात्र आर्थिक निकषांवर हवे हा दुटप्पीपणा नाही\nआजही सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती,\nराजसत्ता दुसर्‍या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [ शेयरमार्केट, कारखाने, व्यापार ] तिसर्‍या वर्णांच्या हाती आहे.\nयाला कोणाचाच आक्षेप नाही. हे मनूने दिलेले आरक्षणच आहे. ते आजही चालते.\nधर्माधिकारी नेमताना त्यांची गुणवता तपासणारी विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेला सर्व हिंदूंना स्त्री-पुरूषांना बसू द्या अशी मागणी बाबासाहेबांनी 100 वर्षांपुर्वी केली होती. ती आजही मान्य झालेली नाही. ती नियुक्ती जातीवर का\n10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का\n11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय.\n12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे. वय 18 पर्यंत मुलं अज्ञान [मायनर] मानली जातात. सुमारे 25 वर्षे वयापर्यंत ती शिकत असताना त्यांचे स्वत:चे काहीच उत्पन्न नसते.\nत्यांच्या पालकांचे उत्पन्न असते. पण ती मुलं जर वेगळी [स्वतंत्र ] राहात असतील तर तीही गरिबच ठरणार.\nउद्या अगदी अंबानी, अदानी, प्रेमजी, बिर्ला, हिंदुजा, गोदरेज, सर्वपक्षीय राजकीय नेते, .... यांची मुलं आम्ही वेगळे राहतो, आमचे उत्पन्न शून्य आहे, सबब आम्हाला आर्थिक आधारावरील आरक्षण मिळायला हवे असा दावा करतील तर तो कायद्याच्या परिभाषेत मान्यच करावा लागेल.\n13. एका शासकीय पाहणीनुसार देशाच्या 130 कोटी लोकांपैकी 40 कोटी लोक आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम आहेत की त्यांनी आयकर भरायला पाहिजे.\nपरंतु त्यातले फक्त 10% म्हणजे सुमारे 4 कोटी लोकच आयकर भरतात. उर्वरित 90% म्हणजे 36 कोटी लोक आयकर चोरतात. त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही फसवणूक होय.\n14. राजकीय आरक्षण, [ निवडणुकीतले आरक्षण ] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय\n15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील [ग्राम पंचायत, पंचायत समिती, जि.प. न.प. मनपा यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर तत्व लावलेले नाही हे किती लोकांना माहित आहे\n16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ती जात ओबीसी ठ��ल्यावर त्यातल्या खर्‍या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे.\nहा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढा एकच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे.\nबुद्धीभेद करण्यासाठी इतर मुद्दे पुढे करू नयेत.\nज्यांना याबाबतचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आजवरचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया ती आधी करून घ्यावी.\nLabels: OBC Reservation, SC, ST, आरक्षण, राजकारण, विचार, सामाजिक चळवळी\nसंतांच्या एक पाऊल पुढे असलेल्या मनूने केलेला स्त्री गौरव-\n\" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.\" [9/19]\n\" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.\" [5/152]\n\" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.\" [5/154]\n\" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात.\" [9/14]\n\" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]\n\" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते.\"[9/46]\nसार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व सामाजातील स्त्रिया आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायला हवा.\nसंस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमध्ये लिहितात, \" मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे.सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे\"\nमनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्व���मी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.\"\nया सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत.\nआचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत.\nमनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत.\nबापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]\n\" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.\" [2/13]\n\" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.\" [2/15]\n\" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.\" [3/8]\n\" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.\" [ 3/11]\n\" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात.\" [3/56]\n\" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.\" [4/43]\n\" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.\" [5/47]\n\" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.\" [5/48]\n\" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.\" [5/49]\n\" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.\" [5/150]\n\" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.\" [5/152]\n\" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.\" [5/154]\n\" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.\" [5/155]\n\" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.\" [5/162]\n\" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.\" [5/166]\n\" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.\" [5/168]\n\" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.\" [6/2]\n\" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही.\" [ 6/3]\n\" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत.\" [9/13]\n\"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात.\" [9/14]\n\"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]\n\" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत.\" [9/18]\n\" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.\" [9/19]\n\" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते.\"[9/46]\nLabels: इतिहास, मनुस्मृती, महिलांचे अधिकार, युवक, वाचन, विचार, साहित्य-संस्कृती\nनामांतर शहीद विलास ढाणे - स्मृती आणि वेदना\n\" नमस्कार. मी शिवाजीनगर पोलीस स्टॆशनमधून बोलतोय. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्त्या केलीय. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवर नामांतर आंदोलनाला माझ्या समाजाचा असलेला विरोध कमी व्हावा यासाठी मी आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तुमचे नाव मिळाले. आत्महत्त्या करणार्‍या तरूणाचे नाव विलास ढाणे आहे.\" महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सोमवारच्या साप्ताहिक बैठकीत आम्ही असताना डॉ. बाबा आढावांना हा फोन आलेला होता. आम्ही सारेच सुन्न झालो. श्रद्धांजली वाहून सभेचे काम आवरते घेण्यात आले.\nविलास ढाणे हा सातारा जिल्ह्यातला तरूण. सप्टेंबर 1982 मध्ये मुंबईत नामांतर सत्याग्रह झाला होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी 16 हजार नामांतरवाद्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यात डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, कॉं. शरद पाटील, बाबूराव बागूल, रावसाहेब कसबे, प्रा. अरूण कांबळे, डॉ. कु��ार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बापूराव जगताप, लक्ष्मण माने आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींचा समावेश होता. आझाद मैदानावर झालेल्या सभेला शुभेच्छा द्यायला तब्बेत बरी नसूनही अण्णा, एसेम जोशी आलेले. ज्या तरूणाने त्यांना उदगीरल जोड्यांचा हार घातलेला होता, तोही उपस्थित होता. त्याने जाहीरपणे क्षमायाचना केली होती. आपल्याला गुमराह केले गेले. आपला वापर केला गेला असे तो म्हणाला. आम्हाला सर्वांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवलेलं होतं. तिथं या विलास ढाणेचा परिचय झालेला होता. मनस्वी, अत्यंत संवेदनशील तरूण.\nनामांतराला विरोध करण्यासाठी भयानक हिंसाचार करण्यात आला होता. गोरगरीबांची घरं जाळण्यात आली होती. निष्पापांना ठार करण्यात आलेलं होतं. माझा समाज हिंसाचारात पुढे आहे याचा गिल्ट विलासला होता.\nविलासनं शिवाजीनगर रेल्वे स्टेशनात लोकलखाली आत्महत्त्या केली.\n२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.\nहे करण्यासाठी 26 वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे हे नामांतर झाले. अनेकांनी अनेक प्रकारे लढा दिला.\nपुढे या आंदोलनावर काही पुस्तकं लिहिली गेली. स्मारकं उभी राहिली. पण यातल्या बहुतेकात डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचासुद्धा उल्लेख नाही मग विलास ढाणेचा कु्ठून असेलविकीपिडीयावर नामांतर शहीद म्हणून खालील शहीदांचा उल्लेख आहे. त्यात विलासचे नाव नाही.\nनाही चिरा नाही पणती\nशेवटी संत तुकाराम म्हणतात तेच खरे\nLabels: इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, युवक, वाचन, विचार, विद्यापिठ, विविध\nजोतीबाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास-\nजोतीबाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास - प्रा.हरी नरके\n\"एकदा आळंदीचे वारीस आम्ही काही मंडळी जात होतो. महात्मा जोतीराव फुले यांच्या व्याख्यानासाठी मारूतराव नवले, भाऊ पाटील डुंबरे, बिरमल व मी असे चौघेजण आम्ही महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत चाललो होतो. थोड्या अंतरावर म्हणजे दिघी गावच्या पुढे आम्ही बोलत बोलत चाललो होतो. इतक्यात एक म्हातारा साधू वारकरी आळंदीहून परत येत होता.\nम्हातारा पुण्याकडे चालला होता. दुपारची वेळ होती. अतिशय भूक व तहान लागल्यामुळे तो धापा टाकीत चालला होता. कसे तरी दिघीस जावे ��सा त्याचा विचार होता. पण चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. तो पडला हे पाहून आम्ही सारे पळत त्याच्या जवळ गेलो. आमच्या सोबतचे दुसरे वारकरी हसून त्याला म्हणाले, \"वारकरीबुवा, तुम्ही आता म्हातारे झालात, आता वारी कशाला करता\nतो गृहस्थ त्या म्हातार्‍याची चेष्टा करीत होता. म्हातारा तर बेशुद्ध पडलेला होता. तो बिचारा काय बोलणार\nमहात्माजीस त्याची दया आली. त्यांनी त्याला मांडीवर घेतले. आम्हाला पाणी आणायला पिटाळले. नवले व मी पळत गेलो. दूर एक विहीर दिसली.\nतेथे गेलो. विहीरीवर व आमच्याजवळही पाणी काढायला भांडे नव्हते. नवल्यांच्या पागोटीला माझे उपरणे बांधून ते विहीरीत सोडले. व ते पाण्यात भिजवून पळत घेऊन गेलो. ते पिळून थोडे पाणी म्हातार्‍याच्या तोंडावर शिंपडून थोडे त्याला पाजले.\nथोड्या वेळाने म्हातारा शुद्धीवर आला. महात्माजींनी त्याला शिदोरीतून थोडी भाकरी काढून दिली. म्हातारा गहिवरला.\nमहात्माजीस म्हणाला, \"बाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास.\"\nम्हातारा महात्माजींच्या पाया पडू लागला.\nमहात्माजी म्हणाले, \"वारकरी बाबा, मी जी तुमची अल्प सेवा केली ती तुमच्यासाठी केली नसून, उद्या मलाही तुमच्यासारखे म्हातारे व्हायचे आहे, तेव्हा ती मी माझ्याचसाठी केली आहे.\"\nबरोबरचे गृहस्थ व इतर जमलेले वारकरी महात्माजींची स्तुती करीत निघून गेले. आम्ही महातार्‍याला रस्त्याने लावून दिले आणि आपल्या उद्योगाला पुढे निघून गेलो.\"\n- तात्यासाहेब धोंडीबा रोडे, [लेखक महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी व सहकारी होते.]\nसंदर्भ- आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993, पृ. 74, 75\nLabels: इतिहास, महात्मा फुले, विचार, साहित्य-संस्कृती\nहिंदुधर्म सुधारक आर्यसमाज, स्वामी अग्निवेश, लोकशाही आणि हिंसेचा विखार -\nआर्य समाजाचे संस्थापक आणि सत्यार्थप्रकाश या ग्रंथाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती यांची 1875 मध्ये पुण्यात भाषणे आयोजित करण्यात आलेली होती. सुधारकांतर्फे त्यांची पुण्यात\nमिरवणूक काढण्यात येणार असल्याचे समजताच सनातन्यांनी त्याच रस्त्यावरून गर्दभानंदाची [गाढवाची] मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.\nन्या.म.गो.रानडे यांच्या विनंतीवरून स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणूकीला महात्मा जोतीराव फुले यांनी समर्थन दिले. खरं तर कट्टर वेदाभिमानी असलेल्या दयानंदांबरोबर फुल्यांचे काही मतभेद होते.\nतरिही आर्य समाजाची समाजसुधारणावादी भुमिका लक्षात घेऊन फुले त्यांच्या रक्षणासाठी धावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 1936 साली लाहोरच्या ज्या जातपात तोडक मंडळाने भाषण आयोजित केले होते ती मंडळी आर्य समाजाची होती. पुढे मतभेदांमुळे तो कार्यक्रम रद्द केला गेला. \"अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट\" हे क्रांतिकारी पुस्तक म्हणजे त्याच कार्यक्रमासाठी लिहिलेले भाषण होय.\nस्वामी अग्निवेश [वय 78 वर्षे] हे आर्य समाजाचे प्रमुख नेते. गेली 60 वर्षे ते सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत.\nएका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अमाणूस हल्ला केला. झारखंड मधील या हल्ल्याचा निषेध.\nमतभेद असतील तर त्यावर बोला, लिहा, ते जाहीरपणे मांडा. न्यायालयात जाऊन खटला भरा. घटनेच्या चौकटीत राहून शांततामार्गाने निदर्शने करा.\nलोकशाहीत हिंसेला स्थान नाही.\nहल्लेखोरांच्या पक्षाच्या मिडीया सेलच्या एका नेत्याने त्यावर फेसबुकवर लिहिले \"यह था वो विवादित भाषण जिसके बाद हमारी पार्टीके कार्यकर्ताओं ने वामपंथी अग्निवेश को जमकर धोया 👊😁 #शाबास_शेरों 👍\"\nआता झारखंडचे एक मंत्री म्हणतात, \"प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वामी अग्निवेश यांनी स्वत:वरचा हा हल्ला प्रायोजित केलेला होता.\"\nजो स्वामी अग्निवेश यांची हत्त्या करेल त्याला आपण दहा लाखाचा पुरस्कार देऊ असे एकाने याच फे.बु. पोस्टवर घोषित केलेय.\nएकाने स्वामी अग्निवेश हे जयभीमवाले असल्याने त्यांच्यावर हल्ला झाला ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटलेय. एकाने म्हटलेय त्यांना खूप कमी मारले, त्यांची जीभ कापायला हवी होती. एकाने म्हटलेय त्यांना जिवंतच का सोडलेत\nकुठे नेऊन ठेवलाय भारत माझा 1875 साली पुण्यात दयानंदांना विरोध झाला. आता दीडशे वर्षांनी स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये थेट मारहाण. आपण 1875 च्याही मागे चाललोय का 1875 साली पुण्यात दयानंदांना विरोध झाला. आता दीडशे वर्षांनी स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये थेट मारहाण. आपण 1875 च्याही मागे चाललोय का हा उन्माद भारताला विकासाकडे घेऊन चाललाय की हिंसाचाराकडे हा उन्माद भारताला विकासाकडे घेऊन चाललाय की हिंसाचाराकडे की विकासाच्या नावाखाली हिंसाचाराकडे की विकासाच्या नावाखाली हिंसाचाराकडे महासत्ता होण्याचा बहुधा हाच एकमेव मार्ग असावा\nLabels: इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, न्याय स��क्षरता, युवक, राजकारण, वाचन, विचार\nनिमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे-\nनिमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हा मराठीचा मौलिक ठेवा-प्रा.हरी नरके\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 49 वी पुण्यतिथी. आपल्या सकस लेखणीद्वारे व शाहीरीद्वारे ज्यांनी उच्च दर्जाचे प्रबोधन केले असा हा महान कलावंत-साहित्यिक.\nअण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम. अण्णा हे त्यांचे टोपण नाव.\n१ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे जन्म झाला. १८ जुलै १९६९ रोजी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी ते गेले. त्यांचे वडील भाऊराव साठे यांची घरची अतिशय गरिबी होती. अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. प्रतिभेचा झरा होता मूळचाच खरा. त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे १५ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 11 नाटकं व लोकनाट्यं लिहिली. त्यांचे प्रवास वर्णन, रशियातील भ्रमंती, खूप गाजले. त्यांच्या १२ चित्रपटांच्या पटकथा पडद्यावर आल्या. त्यांनी शेकडो पोवाडे व गाणी लिहिली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळालेला होता. तिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.\nत्यांच्या साहित्याचा अनुवाद तीसेक भाषांमध्ये झालेला आहे.\n\"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव\nगुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऎरावत,\nअंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव,\nधनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले,\nमगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव,\nठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुनी अंकित,\nजिणे लादूनी वर अवमानित, निर्मुन हा भेदभाव,\nएकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चल बा पुढती,\nनव महाराष्ट्रा निर्मुन जगती,करी प्रगट निज नांव\nहे एकच गीत जरी त्यांनी लिहिले असते तरी त्यांचे नाव अजरामर झाले असते. त्यांनी तर शेकडो गितं लिहिली.\nरवि आला लावुनि तुरा, माझी मैना गावावर राहिली, मुंबईची लावणी यांनी महाराष्ट्राला वेड लावले.\n\"पानापानात नाचे हा वारा, भूप रागाच्या छेडीत तारा, हासे कोकीळ मनी, मोर नाचे वणी, सप्तरंगाचा फुलवून पिसारा\" अशी देखणी शब्दशिल्पं त्यांनी कोरली.\nवैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या लेखणाचा गाभा होता. त्यांनी कम्युनिष्ट पार्टीसाठी अनेक वर्षे काम केले.\nगिरणी कामगार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यासाठी ते लढले.\nतिकीटाला पैसे नाहीत म्हणून लहाणपणी ते कासेगाव ते मुंबई हे अंतर पायी चालत गेले. त्यांची ही वणवण मात्र आयुष्यभर चालूच राहिली.\n\" दलित कंगाल दिसला, एका झाडाखाली तीन दगडाच्या चुलीवर त्याचा संसार असला तरी संसार करण्याची त्याची इच्छा पवित्र आहे. काव्यमय शब्दात सांगायचे तर, हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलिताच्या तळहातावर तरलेली आहे,\" हे त्यांचे उद्गार कसे विसरता येतील\nअण्णाभाऊ मुंबईच्या झोपडपट्टीत राहत.\nते 18 जुलैला गेले तेव्हा तीनचार दिवसांचे कुपोषण त्यांना झालेले होते. त्या अठवड्यात ते मंत्रालयातल्या एका उपसचिवाला जाऊन भेटले. म्हणाले, तुम्ही मला लेखक-कलावंत म्हणून मानधन देता पण ते महिना अखेरीला मिळते. तुम्ही ते मला दर आठवड्याला देऊ शकणार नाही का माझी चूल गेले चार दिवस पेटलेली नाही.\" उपसचिवने त्यांच्याकडून तसा अर्ज घेतला, पुढे पाठवला. पण सरकारी निर्णय व्हायच्या आत कुपोषणाने अण्णाभाऊंचा बळी घेतलेला होता.\nते गेल्याची बातमी तत्कालीन समाज कल्याण मंत्री बाबूराव भारस्करांना कळताच ते अण्णाभाऊंच्या झोपडीकडे धावले. अंत्यविधीचे सामान आणायला पैसे नव्हते.\nभारस्करांनी दोघा कार्यकर्त्यांना बोलावले, पाचशे रूपये दिले. सामान लवकर घेऊन या असे त्यांना सांगितले.\nते कार्यकर्ते पैसे घेऊन जे गेले ते परत आलेच नाहीत\nअण्णाभाऊंच्या अंत्ययात्रेची परवड झाली. या अंत्ययात्रेला फार कमी लोक उपस्थित होते. आज त्यांचे असंख्य पुतळे उभे राहात आहेत, पण त्यांच्या विचारांचे काय ते कोण पेरणार आपण ते काम करूयात.\nप्रेमचंदांची कफन ही कथा तुम्हाला आठवतेय का\nअण्णाभाऊंसारख्या प्रतिभावंताला कुपोषणात जगवणारी, पोसणारी यंत्रणा चळवळीकडे ४९ वर्षांपुर्वी नव्हती. आज तरी आहे का\n- प्रा. हरी नरके\nLabels: अण्णाभाऊ साठे, वाचन, विचार, व्यक्तीचित्रे, सामाजिक चळवळी\nबुद्धीभेदाचे आणि विद्वेषाचे बाळकडू-\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे राज्य शासनाने आजवर 22 खंड प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या खंड 17 ते 22 चे संपादन करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली.\nआजकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातले काही शब्द तोडून मोडून, संदर्भ सोडून वापरण्याची आणि युवकांना बुद्धीभेदाचे आणि विद्वेषाचे बाळकडू पाजण्याची मोहीम काही देशविघातक शक्तींनी हाती घेतलेली आढळते. हे लोक वारंवार मागचे पुढचे संदर्भ वगळून सांगत असतात की, बघा बाबासाहेबांनी कसा अमक्याचा गौरव केला होता, तमक्याची स्तुती केली होती. बाबासाहेबांच्या साहित्याचा सखोल अभ्यास न करता आपल्याला सोयीचे असलेले तुकडेच फक्त सामान्य माणसाच्या तोंडावर फेकायचे [व्हॉटसापायचे] आणि त्याच्या मनात गोंधळ निर्माण करायचा हा कट फार मोठा असावा.\nअशावेळी विरोधकांना अंडर इस्टीमेट न करता, कोणतेही व्यक्तीगत कुत्सित शेरे न मारता, अतिशय शांत डोक्याने या मोहीमेचा सप्रमाण प्रतिवाद करायला हवा. अन्यथा याच गोष्टींना उद्या ते पुराव्यांचे संच बनवून बाजारात आणतील आणि आपला अंधार पेरण्याचा उद्योग भरभराटीला नेतील.\nहिंदू कोड बिलाची लढाई सुमारे दहा वर्षे चालू होती. हा वाद होता सनातनी विरूद्ध प्रागतिक विचारांच्या छावणीतला. जात, वर्ग आणि लिंगभावाची विषमता संपवायची असेल तर त्यासाठी कायद्याची मदत घेणे भाग होते. एक गट होता बहिष्कृततेचा, विषमतेचा पुरस्कार करणारा तर दुसरा होता बहुसांस्कृतिकता, बहुविविधता, समावेशकतेचा पुरस्कार करणारा.\nया ऎतिहासिक वैचारिक लढाईचे नेतृत्व देशाचे कायदा मंत्री म्हणून 1947 ते 1951 या 5 वर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करावे लागले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा चौदावा खंड [भाग 1 व 2] 16+1385= 1401 पृष्ठांचा आहे.\nत्यात भारताच्या संसदेत या कायद्यावर झालेल्या विस्तृत चर्चांचा समावेश आहे. देशाचे कायदा मंत्री म्हणून ना.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या चर्चांना उत्तरे द्यावी लागली, खासदारांच्या प्रश्नांचे समाधान करावे लागले, ते सारे या ग्रंथात आलेले आहे. ते आपण मुळातून वाचायला हवे.\nसभागृहात अनेकदा खडाजंगी चर्चा होत. खासदारांमध्ये अनेक सनातनी सभासद होते. \"हिंदू धर्म खतरे में हैं\" अशी पेटंट पण खोटीच आवई ते वारंवार उठवित असत. सभागृहाबाहेर यावर लेख-अग्रलेख लिहिले जात, परिसंवाद झडत, मोर्चे काढले जात. सारा देश या चर्चेने ढवळून निघाला होता. बाबासाहेबांना घेरण्याचे राजकारण शिजत होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुलत: अव्वल दर्जाचे बॅरिस्टर होते. आपल्या विलक्षण युक्तीवादांनी ते भल्याभल्यांची भंबेरी उडवित असत. त्यांचा व्यासंग अतिशय दांडगा होता. हिंदू धर्माचे जुने कायदे हे श्रुती [वेद], स्मृती, ध��्मशास्त्र म्हणून मान्यता पावलेले अन्य ग्रंथ यांच्यावर आधारलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत संदर्भ दिल्यानुसार नुसत्या स्मृतींची संख्या 137 एव्हढी होती. त्यात याज्ञवल्क्य स्मृती, मनु स्मृती, पराशर स्मृती अशांचा समावेश होता. ते केवळ धार्मिक ग्रंथ नव्हते तर ते कायद्याचे ग्रंथ होते. ते लिगल अ‍ॅंड पिनल असलेले ग्रंथ होते.\nनवे कायदे बनवताना जुन्यांचे संदर्भ, तपशील चर्चेत पुरवावे लागतात, खंडन-मंडन करावे लागते. कायदेशीर युक्तीवाद करावे लागतात. 5 वर्षे बाबासाहेब या विषयावर एकाकी झुंजत होते.\nया वादात बोलताना बाबासाहेबांनी सनातनी हिंदूंना प्रिय असलेल्या ग्रंथांतील तरतुदींचा एक स्ट्रॅटेजी [रणनिती] डावपेच म्हणुन उल्लेख केला, कोणा स्मृतीकाराचे नाव घेतले की बघा-बघा तुमच्या बाबासाहेबांनी आमच्या अमक्यातमक्याचा कसा गौरव केलाय अशी हाकटी पिटणे हा अप्रामाणिकपणा झाला. संशोधनाची शिस्त ज्यांना पाळायची नसते ते तमाम मंबाजी-आंबाजी असलेच कुटील डाव खेळणार\nते उल्लेख करण्यामागे बाबासाहेबांचा उद्देश काय होता, हेतू काय होता हे बघणे महत्वाचे आहे. त्यांना हिंदू कायद्यातली आपली नवी दुरूस्ती कशी आणि का महत्वाची आहे हे पटवून द्यायचे असायचे की त्या जुन्या ग्रंथांचा, ग्रंथकारांचा उदोउदो करायचा असायचा हे बघणे अत्यावश्यक आहे.\nअन्यायकारक जुने सगळेच जेव्हा मोडीत काढायचे असते, नाकारायचे असते तेव्हा मूळ ग्रंथांचे संदर्भ द्यावेच लागतात.\nसंविधानाच्या कलम 13 मध्ये बाबासाहेबांनी सगळा विषमतावादी मनू मोडीत काढलेला असताना ज्यांना त्यातही मनूचा गौरवच दिसत असेल ते खरेच धन्य होत.\nविख्यात संस्कृततज्ञ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांच्याकडून मूळ संस्कृतातली मनुस्मृती अभ्यासून ती त्यांनी महाडला साधूसंतांच्या हस्ते 25 डिसेंबर 1927 ला जाळली होती.\nबाबासाहेबांच्या शेकडो भाषणांमध्ये आणि पुस्तकांमध्ये त्यांनी ज्या मनूचे वाभाडे काढलेले आहेत, जो मनू 2200 वर्षांपुर्वीच्या कालबाह्य झालेल्या समाजव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता त्याचा गौरव जे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या आधुनिक वैश्विक मुल्यांचे पुरस्कर्ते होते ते बाबासाहेब करतील हे केवळ अशक्य होय.\nLabels: Dr B R Ambedkar, इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, न्याय साक्षरता, वाचन, विचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मन��चा गौरव केला होता हा भिडे यांचा दावा निराधार\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं-प्रा.हरी नरके\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आपण भारतीय संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असा दावा श्री. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केला. आय.बी.एन. लोकमत वाहिनीवर बेधडक कार्यक्रमात आज डॉ. उदय निरगुडकरांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते बोलत होते. श्री. भिडे यांचा हा दावा खरा नाही.\nते म्हणाले, राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे.\nप्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने श्री.भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव श्री. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने \"संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12\" मध्ये छापलेली आहेत.\nत्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही.\nउलट भारतीय संविधानाच्या मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मनुस्मृती नाकारलेली आहे.\nमनुस्मृतीसारख्या घटनेतील मुलभूत अधिकारांशी विसंगत असलेल्या सर्व\nऎतिहासिक कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे.\nतेव्हा श्री.भिडे यांच्या वरिल दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत.\nराजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा आहे असं श्री. भिडे म्हणाले होते. तिथे मनुचा पुतळा नाही.\nभिडेसमर्थक आता विषयांतर करून राजस्थान उच्च न्यायलयाच्या प्रांगणात मनुचा पुतळा आहे असे सांगत आहेत.\nराजस्थान उच्च न्यायलयाच्या प्रांगणातला मनुचा पुतळा 28 जून 1989 ला बसवण्यात आलाय.\nतो पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतला नसल्याने त्याच्या अनावरणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण त्याच्या खूप आधीच 6 डिसेंबर 1956 रोजी झालेले होते.\nLabels: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वाचन, विचार, शिक्षण, सामाजिक चळवळी\nभगवद्गिता स्पर्धेतला पहिला पुरस्कार मी नाकारतो\nभगवद्गिता स्पर्धेतला पहिला पुरस्कार मी नाकारतो - प्रा.हरी नरके\nशाळेत असताना पुण्याच्या गिता धर्म मंडळाने घेतलेल्या गिता पाठांतर स्पर्धेत मला पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार वितरण समारंभात मंडळाचे अध्यक्ष म्हणाले,\n\"या मुलाचे आडनाव जरी नरके असले तरी हे लघुरूप आहे. मूळ आडनाव \"नरकेसरी\" असणार. तेव्हा आजपासून त्याने आडनाव बदलून घ्यावे व नरके ऎवजी नरकेसरी लावावे.\nआमचं घराणं वारकरी. पायी चालत देहू, आळंदी, पंढरी करणारं.\nचातुर्मासात घरी दररोज संध्याकाळी एक गुरूजी येऊन जाहीर ग्रंथवाचन करायचे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत, नवनाथ, हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, शिवलिलामृत, दासबोध, गुरूचरित्र असं सतत चाललेलं असायचं.\nगुरूजी थकल्यावर त्यांचा मुलगा यायला लागला.\nश्रावण महिन्यात त्या मुलाकडे खूप निमंत्रणं असायची. त्याची दमछाक व्हायची. श्रीमंत असाम्या झाल्या की मगच आम्हा गरिबांचा नंबर लागायचा. त्यामुळे कधीकधी रात्री अकरा साडेअकरा वाजता तो यायचा. घरातली लहान मुलं भुकेनं रडायची. पण पुजा झाल्याशिवाय जेवन मिळायचं नाही. पाहुणेरावळे बाहेरगावाहून आलेले असायचे ते वैतागायचे. असं दरवर्षी चालायचं.\nएका वर्षी रात्रीचे बारा वाजायले आले तरी तो मुलगा आला नाही. माझा मोठा भाऊ संतापला. गावात ओळखीचं एक धार्मिक पुस्तकांचं दुकान होतं. भावानं दुकानदाराला अर्ध्या रात्री उठवलं. सत्यनारायणाची पोथी विकत घेतली.\nघरात शिकणारा मीच असल्यानं मला आदेश देण्यात आला. त्या रात्री मी पुजा सांगितली. जमलेले लोक खुष झाले.\nआणि रातोरात एका शाळकरी गुरूजीचा जन्म झाला.\nगोरगरिब मलाच पुजेला बोलवायला लागले. सरावानं सफाई येत गेली. मग मीपण टणाटण पुजा सांगत फिरायचो.\nभलताच भाव मिळायचा. थोरमोठेसुद्धा पाया पडायचे. पुजेचं साहित्य आणि वर आणखी दक्षिणा मिळायची. एका महिन्यात वह्यापुस्तकं, नवे कपडे, सारं काही व्हायचं.\nपरिसरात माझं नाव होऊ लागलं. दुर्दुरवरून पुजेच्या सुपार्‍या यायच्या.\nबरं, गोरग��िब म्हणायचे, पुजेला अमूक एक वस्तू नाही मिळाली. मी म्हणायचो, काळजी करू नका. मनी भाव आहे ना मग तो पुरेसा आहे. त्यामुळं लोकप्रियता भराभर वाढू लागली. कधी जर आमच्या गुरूजींच्या मुलाला जमणार नसेल तर तोच माझं नाव सुचवायचा.\nखरी अडचण श्रावणात नसायची.\nती यायची ते नियमित पोथीवाचन करताना. समोर बसलेल्या श्रोत्यांना श्लोकांचा वा ओव्यांचा अर्थ समजाऊन सांगावा लागायचा. माझा मोठा भाऊ निरक्षर असला तरी त्याचा व्यासंग फार मोठा होता. तो ओव्यांची फोड करून सांगायचा. काहीकाही ओव्या भलत्याच अवघड असायच्या. जाम अर्थबोध व्हायचा नाही. मग काय खूप झटापट चालायची.\nसमोर बसलेले चाळीसपन्नास श्रोते दिवसभर शेतमजुरी करून थकलेले असायचे. त्यांना झोप अनावर व्हायची. त्यांचे डोळे मिटले जायचे.\nकधीकधी तळटिपा, शब्दार्थ बघून काही अर्थ लावावे लागायचे. मग भाऊ थकायचा. तो म्हणायचा आता तूच सांग. मग मी जमेल तेव्हढा अर्थ लावायचा प्रयत्न करायचो.\nत्याकाळात चांदोबा हे माझं अतिशय आवडतं मासिक होतं. त्यातल्या बोधकथा, चुटकुले, काही कथा यांचा अशावेळी उपयोग व्हायचा.\nशाळेच्या ग्रंथालयातले ग्रंथ आरपार वाचायची सवय लागल्यानं अर्थ सांगण्याचं काम चांगलं जमू लागलं. ऎकणारे अगदी खुष असायचे.\nवर्षानुवर्षे काही पोथ्या अनेकवार वाचल्यानं अगदी तोंडपाठ झालेल्या असायच्या.\nएकुण अगदी झकास चाललेलं होतं.\nडॉ. बाबा आढाव आणि सामाजिक चळवळीतल्या इतर मंडळींमुळं कुरूंदकर, सरदार, विनोबा, ढेरे, साने गुरूजी, फुले, आंबेडकर, ह.ना. आपटे, नाथमाधव, फडके, खांडेकर, दांडेकर, पुल, शिवाजी सावंत, जीए असं काहीबाही वाचनात यायला लागलं आणि कोश फुटायला लागला.\nपुढे पुणे विद्यार्थी गृहात, एका राज्य पातळीवरील गिता लेखन-पाठांतर स्पर्धेत भाग घेतला. आमचे अण्णा म्हणजे डॉ.ग,श्री.खैर हे गितामहर्षी. त्यांचं सारं वाचलेलं होतं. त्यांना अनेकदा ऎकायची संधी मिळत असे. ते खुपदा घरी बोलवून मायेनं विचारपूस करायचे. शिकवायचे. पाठांतरासाठी त्यांनी एका शास्त्रीजींचं नाव सुचवलं. त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी शिकवायला होकार दिला. संध्याकाळी शाळा सुटली की त्यांच्या घरी जायचो. ठरल्याप्रमाणं आधी घरातली कामं करावी लागायची. किराणा, दळण, भाजीपाला-फळं, पुजेचे हार घेऊन येणं, घरात झाडू मारून फरशी पुसून काढणं, घरातली भांडीधुणी करणं असं दररोज दोन तास काम केलं क�� मग ते अर्धा तास शिकवायचे. मी खेड्यातून आलेला असल्यानं लहेजा ग्रामीण होता. वळण अगदीच गावठी वगैरे.\nशास्त्रीजी चिडायचे. एक उच्चार चुकला की सुरूवातीला चार छड्या अशी शिक्षा असायची. नंतर छड्या वाढत जायच्या. एकदा एका चुकलेल्या उच्चारासाठी चढत्या क्रमाने 52 छड्या खाव्या लागणार होत्या. एकाच दिवशी तेव्हढ्या छड्या खाल्ल्या तर दुसर्‍या दिवशी धुणीभांडी करताना अडचण होईल म्हणून त्यांनी पुढचे चार दिवस त्या छड्या विभागून दिल्या आणि कोटा पुर्ण केला. पण ते शिकवायचे मात्र मनापासून.\nनंतर ते थकले की माझे उच्चार सुधारले माहित नाही, पण छड्या फारशा खाव्या लागल्या नाहीत.\nलेखी परीक्षेत मी राज्यात पहिला आलो.\nपाठांतराच्या आणि मुलाखतीच्या परीक्षेला तीन शास्त्रीजींचं परीक्षक मंडळ होतं.\nमी सभागृहात प्रवेश केला. संयोजक आणि 3 परीक्षक समोर बसलेले होते. माझं नाव विचारलं गेलं.\nमी हरी नरके असं सांगताच अंगावर पाल पडावी तसे एक शास्त्रीजी किंचाळले, \" शी...शी.. कसली कसली गलिच्छ नावं असतात या लोकांमध्ये. याला आपण मुळात प्रवेशच का दिलाय\nसंयोजक म्हणाले, \" अहो, तो लेखी परीक्षेत राज्यात पहिला आलाय.\"\n\" म्हणुन शास्त्रीजी माझ्याकडे वळले. \" सांग बघू, गितेत तुझ्या आडनावाचा उल्लेख एका श्लोकात आलाय तो तुला माहित आहे का\nमी हो म्हणालो. त्यांनी तोच श्लोक म्हणून दाखवायला लावला. पुढे अठरा अध्यायातले सातशे श्लोकातले सुमारे 70 श्लोक उलटसुलट क्रमानं त्यांनी मला म्हणायला लावले.\nशेवटी ते दमले असणार.\nमग इतर दोघांनी मायेनं माझी विचारपुस करीत काही प्रश्न विचारले. त्यांच्या बोलण्यातील जिव्हाळा आणि अगत्य मला सुखावून गेलं.\nएकुण पुढचा हा भाग छानच झाला.\nआणि निकाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. मी राज्यात पहिला आलो होतो.\nपुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अण्णा, गितामहर्षी डॉ. ग. श्री.खैर होते.\nसंयोजक आणि 2 परिक्षक बोलले आणि शेवटी माझ्यावर ज्यांचं \"विशेष प्रेम\" होतं ते शास्त्रीजी बोलायला उभे राहिले.\nत्यांनी आयोजकांना पहिलीच सुचना केली, ते म्हणाले, \"यापुढे फक्त पाठांतर स्पर्धा घेत चला. या लेखी परिक्षेमुळं शुद्ध उच्चार नसूनही दोन्हींच्या बेरजेत काहीजण पुढे जातात आणि त्यांना नाईलाजानं पुरस्कार देणं भाग पडतं. उच्चार जर लखलखीत नसतील तर पुरस्कार दिला जाता कामा नये.\"\nअण्णांनी अचानक विचारलं, \"पुरस्कार विजेत्यांपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का\nमी हात वर केला. सुरुवातीला संयोजक, मला शिकवणारे शास्त्रीजी, माझे सगळे गुरूजन, अण्णा या सगळ्यांचे आभार मानून मी म्हटलं, \"होय माझे उच्चार पुरेसे शुद्ध नसावेत. मी खेड्यातून आलोय. शिकणारी पहिलीच पिढी आहे. या देशात अर्थ समजून न घेता पाठांतर करण्याची, पोपटपंचीची परंपरा फार मोठी आहे. पण लेखी परीक्षेमुळंच खरा कस लागतो असं मला वाटतं. आयोजकांनी लेखी परीक्षा घेतली म्हणूनच मी पहिला येऊ शकलो. पण लेखी परीक्षा घेण्यावर एक परीक्षक इतके नाराज आहेत की त्यांनी ती नाराजी जाहीरपणे व्यक्त केलीय. मी पुरस्काराबद्दल आपले सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि हा पुरस्कार घ्यायचं मी नाकारतो. परीक्षकांच्या इच्छेविरूद्ध दिला गेलेला हा पुरस्कार मला नको.\"\nअध्यक्ष असलेल्या अण्णांनी त्यांच्या भाषणात त्या शास्त्रीजींची जाहीरपणे खरडपट्टी काढली. पाठांतरापेक्षाही अर्थ समजून घेऊन आकलन करणं किती महत्वाचं ते समजावून संगितलं. या स्पर्धेत या दोन्हींची का गरज आहे तेही स्पष्ट केलं. आणि अण्णा गरजले,\" शास्त्रीजी, तुम्ही असभ्यपणा केलेला आहे. तुम्ही एकटेच परीक्षक नव्हतात. तुमच्या तिघांच्या गुणपत्रिकेच्या बेरजेत हा मुलगा पहिला आलेला आहे. केवळ लेखीतच नाही. विद्यार्थ्याला त्याच्या आडनावावरून तुम्ही हिणवल्याचं मला संयोजकांनी सांगितलेलं आहे. इतर परीक्षकांकडूनही मी खातरजमा करून घेतलेली आहे. तेव्हा विद्येच्या प्रांतात तुम्ही जातीयवाद आणून चुक केलेली आहे. तुम्ही जाहीरपणे माफी मागायला हवी.\"\nशास्त्रीजी उठले. त्यांनी औपचारिक खुलासेवजा खेद व्यक्त केला.\nअण्णा म्हणाले, \"बाळा, तुला आता पुरस्कार स्विकारावाच लागेल.\"\nत्या स्पर्धेने आणि कार्यक्रमानं किंवा असं म्हणू या की त्या शास्त्रीमहोदयांनी माझा पुढचा रस्ता बदलून टाकला.\nते तसं ना वागते तर कदाचित मी आज एक किर्तनकार, बुवा, बापू, गुरूजी, प्रवचनकार, महाराज किंवा योगी असलं काही झालो असतो. त्यांच्यामुळे महाराष्ट्र एका बुवा, बापूला मुकला किंवा महाराष्ट्राची एका मंबाजी, आंबाजीच्या तावडीतून सुटका झाली म्हणायची.\nपण त्या प्रसंगानं बरंच काही शिकवलं. त्यावेळी ग.श्री. खैरांसारखा भला माणूस जाहीरपणे माझ्या बाजूनं उभा राहिला.माणसं मोठी असली तरी अनेकदा भुमिका घ्यायचं टाळतात.\nतेव्हा \"हरीदास नरकेसरी\" होण्यातून वाचलो ते बरंच झालं.\nसंतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nजागतिक लोकसंख्या दिनानिमित्त- संतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nदेशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे - एकाच अपत्यावर थांबा असे डॉ. बाबासाहेबांनी 1938 मध्येच सांगितले होते.\nआज रोजी भारताची लोकसंख्या 135 कोटी 42 लक्ष 94 हजार 272 आहे. जगातली अवघी 2 टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली 18 टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. 1930 च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.\n1937 सालच्या ब्रिटीश भारतातील \"स्वतंत्र मजूर पक्षाच्या\" निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी संतती नियमनाच्या कायद्याचे अभिवचन दिले होते.\nते त्यांनी 10 नोव्हेंबर 1938 रोजी पुर्ण केले. त्यांच्या पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर करण्यात आले.\n[ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, 4, भाग 3, पृ.4024 ते 38 ]\nस्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार पी.जे.रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते.\nजन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा आहे.\nपुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा,\nसरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा,\nमुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या,\nस्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या,\nप्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल.\nगुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे.\nभारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा ठरवला पाहिजे,\nहे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.\nप्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला, यांची सरळ आकडेवारीच देतात.\nदुर्दैवाने त्यावेळच्या हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला.\nपरिणामी ते फेटाळले गेले.\n80 वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते.\nसमाजस्वास्थकार प्रा.र.धो.कर्वे आणि जे.आर.डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर जागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.\nकुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी 10 डिसेंबरला [1938] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला.\n1952 सालच्या निवडणुकीतही आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटूंब नियोजनाचे वचन दिलेले होते.\nआजच्या दिवशी त्या द्रष्ट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि त्यांच्या विचारातून देशाला प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.\nLabels: Dr B R Ambedkar, इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महिलांचे अधिकार, युवक, विचार\nस्त्रीपुरूष विषमता सांगणारा चाणक्य--\nकौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ सुमारे 2200 वर्षे टिकून राहिलेला आहे. ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, त्यावरचा हा ग्रंथ नाहीए. त्यात प्रामुख्याने राजकारण, समाजकारण, न्याय, नीती, राजा, प्रजा, योगक्षेम, मुख्य म्हणजे व्यवहार आणि मुत्सद्दीपणा [कुटीलता] हे विषय आलेले आहेत.\nहे पुस्तक जागतिक साहित्यातले महत्वाचे पुस्तक मानले जाते.\nत्यात अनेक लोककल्याणकारी सुत्रे असली तरी सव्वादोन हजार वर्षांपुर्वीचा चाणक्य आज जसाच्या तसा स्विकारता येणे अवघड आहे. तो समतावादी नव्हता.\nकौटिल्य जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेचा आणि व्यवसाय बंदीचा समर्थक होता. सगळे मानवाधिकार फक्त तीन वर्णांच्या पुरूषांना तो देतो.\nशूद्रांचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या द्विज जातींची सेवा करणे हाच आहे असे चाणक्य स्पष्टपणे सांगतो. चातुर्वर्ण्य व्यवस्था चिरंतन व सुस्थीर राखणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य असल्याचे तो सांगतो. तो गुलामीच्या प्रथेचे समर्थन करतो. 70 व्या अध्यायात गुलामांच्या खरेदी-विक्रीबाबत उल्लेख येतो. मात्र आर्येतराला [ अनार्याला ] दास करावे, आर्याला कधीही दास करू नये अशी तंबी तो देतो.\nपुर्वीच्या धर्मशास्त्रकारांपेक्षा चाणक्य शूद्रांच्या बा���तीत उदार होता असे ब. रा. हिवरगावकर सांगतात.\nअर्थात यातल्या काही मर्यादा काळाच्या आहेत. सगळा दोष चाणक्याच्या माथी मरणे उचित होणार नाही.\nवर्णधर्म आग्रह हा चाणक्याचा आणि त्याच्या पुर्वसुरींचा व मनूचा मुख्य गाभा होता.\nचाणक्य हा त्रैवर्णिक पुरूषांचा आदर्श असेलही पण तो स्त्री-शूद्र-अतिशूद्रांचा आदर्श कसा होऊ शकेल\nउत्तम किंवा आदर्श माणूस तयार करण्याचा कौटिल्याचा ध्यास नव्हता तर त्याचा सगळा भर व्यवहारावर असल्याने भारतात राजकारणाचे शास्त्र विकसित होऊ शकले नाही असा ठपका कौटिल्यावर दुर्गा भागवत ठेवतात.\nविशेषत: स्त्रियांबद्दलची चाणक्यसुत्रे आजच्या समतावादी स्त्री-पुरूषांना मान्य होणे अवघड आहे. हे विचार अनुदारपणाचे असल्याचे भाषांतरकारही म्हणतात.\nसुत्र क्र. 336- पत्नीने पतीच्या मनाप्रमाणे वागावे.\nसुत्र क्र. 356-बायको ही बिनलोखंडाची बेडीच आहे.\nसुत्र क्र. 360- स्त्रियांवर किंचितही विश्वास ठेऊ नये.\nसुत्र क्र. 359-स्त्रियांवर दक्षतेने नजर ठेवावी.\nसुत्र क्र. 389- जिला मुलं होतात तिलाच पत्नी म्हणावे\nसुत्र क्र. 393- पत्नी ही पुत्र होण्यासाठीच असते.\nसुत्र क्र. 477- स्त्री ही सर्व अशुभ गोष्टींचे उत्पत्तीस्थान आहे.\nसुत्र क्र. 478 - स्त्रियांना पुरूषांची किंमत नसते.\nसुत्र क्र. 479- स्त्रियांचे मन चंचल असते.\nसुत्र क्र. 480- आपले अकल्याण होऊ नये असे ज्याला वाटते त्याने स्त्रियांमध्ये रमू नये.\nसुत्र क्र. 476- स्त्रियांच्या बंधनातून सुटका होणे कठीण असते.\nसुत्र क्र. 512- स्त्रियांना नवर्‍यापेक्षा दुसरे दैवत नाही.\nसुत्र क्र. 513- नवर्‍याच्या मनाप्रमाणे वागण्यातच तिचे सुख आहे.\nसुत्र क्र. 508- आईच्या सहवासात मुलग्याने राहू नये.\nसुत्र क्र.486- कधीही अनार्याशी मैत्री करू नये. त्यापेक्षा दुसर्‍या आर्याशी शत्रुत्व परवडले.\nया ग्रंथात पंधरा अधिकरणे, 149 अध्याय आणि 571 चाणक्य सुत्रे आहेत.\nस्त्रीपुरूष विषमता आणि वर्ण श्रेष्ठत्व यांचा चाणक्य पुरस्कार करतो. 21 व्या शतकात हे विचार उचलून धरण्याजोगे, उदोउदो करण्याजोगे आहेत काय\nटिप- कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथावरचे हे समग्र परीक्षण नव्हे. त्यात दिसणार्‍या स्त्रीपुरूष विषमतेबद्दलचे हे एक संक्षिप्त टिपण आहे. जिज्ञासूंनी हा ग्रंथ मुळातून वाचूनच आपापली मतं बनवावीत.\nमराठी अनुवादाचे हे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले अस��्याने ते सर्व शासकीय बुक डेपोंमध्ये मिळते.\nतसेच ते सरिता प्रकाशन,वरदा,सेनापती बापट रोड, वेताळबाबाबा चौक, पुणे, 411016 यांनीही प्रकाशित केलेले आहे. किंमत रू.500/- email- vardaprakashan@gmail.com\nLabels: इतिहास, न्याय साक्षरता, महिलांचे अधिकार, राजकारण, वाचन, विचार, विविध\nसर रामकृष्ण गोपाळ भांडारकर- समाजसुधारक आणि प्राच्य विद्येचे महान पंडीत\nसर रामकृष्ण भांडारकरांचा जन्म मालवणला 6 जुलै 1837 ला झाला.\n1862 साली मुंबई विद्यापीठातून पहिली तुकडी पदवीधर झाली. त्यात न्या.रानडे आणि रा.गो. भांडारकर होते.\nत्यांनी जर्मनीमधील गोटीन्जेन विद्यापीठातून 1885 ला पीएच.डी. पदवी प्राप्त केली.\nमुंबईच्या एल्फिन्स्टन आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.\nते महिला शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, जातीनिर्मुलन यांचे पुरस्कर्ते होते.\nत्यांनी 1917 साली मुंबईतील समता परिषदेत आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला होता.\nते पुण्याच्या हुजुरपागा शाळेचे संस्थापक होत.\nब्रिटीश सरकारने शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची 1903 साली ब्रिटीश भारताच्या कौन्सिलवर निेयुक्ती केली होती. त्यांच्यासोबत गो.कृ.गोखले यांचीही नियुक्ती झालेली होती.\nते परम हंस सभा आणि प्रार्थना समाजाचे क्रियाशील पदाधिकारी होते. केशवचंद्र सेन, न्या.रानडे, महर्षि कर्वे, महर्षि वि.रा.शिंदे यांच्यासमवेत ते समाज सुधारणा चळवळीत आयुष्यभर क्रियाशील राहिले. परम हंस सभेचे अध्यक्ष आणि भांडारकरांचे निकटवर्ती रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना महात्मा फुले यांनी आपला शिवाजी राजांचा पोवाडा अर्पण केलेला होता.\nसंत तुकाराम यांना ते आपला आदर्श मानत.\nदख्खनचे इतिहासकार व संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले योगदान बहुमुल्य ठरलेले आहे. 1917 साली ब्रिटीश सरकारने त्यांना सर हा किताब बहाल केला.\nते प्राच्य विद्येचे जागतिक किर्तीचे महान पंडीत होते. त्यांच्या 80 व्या वाढदिवशी 1917 मध्ये त्यांच्या विद्यार्थी आणि चाहते यांनी पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेची स्थापना केली.\nया संस्थेत पाली, संस्कृत, अरेबिक, अवेस्ता, प्राकृत आदी भाषांमधील 30 हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. या संस्थेने प्रसिद्ध केलेले छत्रपती संभाजी राजे लिखित बुधभूषण,[1927] भारत रत्न पां.वा. काणे यांचा धर्मशास्त्राचा इतिहास, [1964] आणि पाच पिढ्यांनी 55 वर्षे मौलिक संशोधन करून प्रकाशित केलेली 19 खंडातील महाभारताची चिकित्सक आवृत्ती जगप्रसिद्ध आहेत.\nमहात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकदा भेटी देऊन संस्थेच्या संशोधनपर कार्याचा जाहीरपणे गौरव केलेला आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत मध्ये सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा संत तुकाराम, संत कबीर, महात्मा फुले यांच्या मालिकेतील महान संत असा तीन वेळा गौरव केलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भांडारकर संस्थेत अनेक भाषणे दिलेली आहेत.\nया संस्थेच्या नियामक मंडळावर महान पंडीत डॉ. आ.ह.साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सदानंद मोरे आदींनी अनेक वर्षे काम केलेले आहे.\nLabels: इतिहास, भांडारकर, वाचन, विचार, विविध, व्यक्तीचित्रे, साहित्य-संस्कृती\nमीटर नेहमी चालू राहायला पाहिजे\nकिडन्या काढण्यासाठी लहान मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा ग्रामस्थांनी पाच जणांना ठार केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे हे लोक ज्योतिष सांगून गावोगाव भटकत जगत होते. जगाचं भविष्य सांगणारांना आपलं स्वत:चं मात्र भविष्य काही कळलं नसणार अन्यथा असा अकाली आणि भीषण हिंसक मृत्य़ू वाट्याला न येता. गावकर्‍यांमध्ये एव्हढं क्रौर्य कुठून येतं अन्यथा असा अकाली आणि भीषण हिंसक मृत्य़ू वाट्याला न येता. गावकर्‍यांमध्ये एव्हढं क्रौर्य कुठून येतं हा शुद्ध रानटीपणाय. माणसं मारण्याचा, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.\nआता चार दिवस सहानुभुतीचा धुरळा ऊठेल. त्यांचे नेते प्रकाशझोताने आणखी मोठे होतील. लाचार भटके मात्र भिक मागत पुन्हा येरे माझ्या मागल्या करीत भटकतच राहतील.\nहे भटक्या जमातींचे लोक आपापल्या परिसरातील शेतांमध्ये किंवा जवळपासच्या कारखाण्यांमध्ये मजुरी का करीत नाहीत असे गावोगावी भटकत जगण्यात नेमके काय सुख असते\nभटक्यांचे राष्ट्रीय नेते गेली 50 वर्षे नेमकी कसली चळवळ करताहेत ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत सन्मानाने जगायला का सांगत नाहीत सन्मानाने जगायला का सांगत नाहीत लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत त्यांचं कायमचं पुनर्वसन का करीत नाहीत\nमुंबईतल्या प्रत्येक मंदिरासमोर, फोर्टमधल्या हरेक फूटपाथवर अनेक बायका गाई घेऊन बसलेल्या असतात. त्यांच्याकडे हिरवा चारा असतो. कणकेचे लाडू असतात. भाविक ते विकत घेतात आणि श्रद्धेने गाईला खाऊ घालतात. चाराही त्याच बाईचा, गायही तिचीच आणि तरीही भाविक खिशातले पैसे खर्चून त्या गाईला खाऊ घालण्यासाठी आतुर असतात हे काय गौडबंगाल असते\nमुंबईच्या चेंबूरजवळ असलेल्या पांजरापोळ भागात दोनेक हजार झोपड्यांमध्ये डवरी गोसावी राहतात. या बायका भल्या पहाटे ऊठतात, तबेल्यात जातात, दूध काढलेली गाय भाड्याने घेतात. हिरवा चारा आधल्या दिवशीच विकत घेतलेला असतो. या बायका या भाडोत्री गाया घेऊन आपापल्या वतनात जातात. यांच्या बसण्याच्या ह्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असतात. फिक्स असतात. त्याचंही भाडं स्थानिक दादांना द्यावं लागतं.\nमंदिरात दर्शनाला येणारे भाविक खिशातले पैसे खर्चून चारा किंवा लाडू विकत घेतात, गाईला खायला घालतात, नमस्कार करतात. त्यातून पापांपासून त्यांना मुक्ती मिळते. लाभणार्‍या पुण्यातून परत नवी पापं करायला ते नव्या दमानं कामाला लागतात. पुण्यं कमावण्याचा शॉर्टकट मार्ग.\nसगळेच पापी असतात असंही नाही. अनेक भाबडे असतात. देवभोळे गोभक्त असतात.\nदिवसभराचा बिजनेस झाला की ती बाई तबेल्यात गाय नेऊन जमा करते. गवळ्याला गायीमागे दरडोयी 200 ते 300 रूपये भाडं देते. गवळ्याचा चार्‍याचा खर्च वाचतो. गाय सांभाळायचीही कटकट वाचते. बसल्या जागी गायीमागे 200 ते 300 रुपये त्याला मिळतात. दुधाचा पैसा मिळतो तो वेगळाच.\nत्या बाईला 100 पासून 500 पर्यंत कमाई उरते. या बहुतेक सगळ्या बायका नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या असतात. त्या दिवसरात्र गोभक्ती करतात तेव्हा संध्याकाळी त्यांची चूल पेटते.\nत्यांचे नवरे काय करतात\nबहुसंख्य नवरे दिवसभर हातभट्टीची मारून टूण्ण झालेले असतात. बायको घरी आली की तिला मारझोड करून तिने कमावलेले अर्धे पैसे हिसकावून घेतात, पुन्हा हातभट्टीवर नाहीतर देशी दारूच्या दुकानावर जातात नी दारू ढोसतात. राष्ट्रीय कार्यक्रम. शॉर्टकटनं, मेहनत न करता जगण्याचा परंपरागत मार्ग.\nबापानं दररोजची आईला दारू पिऊन केलेली ही मारहाण बघून मुलगेही यात पटाईत होतात. शाळेत जा, शिका, अभ्यास करा, या भानगडीपेक्षा शॉर्टकटने पैसे कमावण्याच��या धंद्यातले तेही \"तज्ञ\" बनतात. एक्स्पर्ट बनतात. येरे माझ्या मागल्या--- अशा रितीने आपली उज्वल परंपरा अबाधित ठेवतात.\nमध्यंतरी मुंबई मनपाने या बायकांना गाया घेऊन बसायला बंदी केली. चुली पेटेनाशा झाल्या. बायका पोरं उपाशी मरू लागले.\nकाही तळमळीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनाला आणली. काही विवेकी संपादक मित्रांनी यावर लेख लिहिले. ओळखीतनं वाहिन्यांनी बातम्या दिल्या. आवाज उठवला.\nमी एका ओळखीच्या मंत्री महोदयांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिले, फोन केला.\nबंदी उठली. प्रश्न सुटला.\nभटक्यांचे एक राष्ट्रीय नेते माझ्यावर नाराज झाले. म्हणाले, \" एक मोठे वकील होते. त्यांचा मुलगाही वकील झाला. त्याने 20-25 वर्षे प्रलंबित असलेली केस जिंकली. कौतुकानं बातमी पित्याला सांगितली. पिताश्री म्हणाले, \"तू मुर्ख आहेस. अरे तुझं सगळं शिक्षण मी याच तर केसच्या फिमधून केलं होतं. तुझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार\nकथेचा अर्थ मला समजला नाही.\nराष्ट्रीय नेते म्हणाले, \"गेली 50 वर्षे मी भटक्यांचा राष्ट्रीय नेता कशामुळे आहे माझ्या पुढच्या पिढीचीही मौजमजा कोणाच्या पैशावर चालूय माझ्या पुढच्या पिढीचीही मौजमजा कोणाच्या पैशावर चालूय आम्ही काहीही कामधंदा न करता राजेशाहीत जगायचं असेल तर या वंचितांना असंच ठेवलं पाहिजे. त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटले तर आम्ही मेलोच. माझ्या अनेक पिढ्यांची रोजगार हमी योजना संपवायला निघालायस काय आम्ही काहीही कामधंदा न करता राजेशाहीत जगायचं असेल तर या वंचितांना असंच ठेवलं पाहिजे. त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटले तर आम्ही मेलोच. माझ्या अनेक पिढ्यांची रोजगार हमी योजना संपवायला निघालायस काय प्रश्न कायम राहिले तरच आमचे नेतृत्व टिकणार ना प्रश्न कायम राहिले तरच आमचे नेतृत्व टिकणार ना तरच आम्ही लेख लिहिणार. वाहिन्यांवर पोपटपंची करणार. तरच आम्हाला पुरस्कारबिरस्कार मिळणार. आम्ही मेनबत्ती मोर्चे काढणार. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळवून देण्याच्या बहाण्याने आमचीही व्यवस्था भागवणार तरच आम्ही लेख लिहिणार. वाहिन्यांवर पोपटपंची करणार. तरच आम्हाला पुरस्कारबिरस्कार मिळणार. आम्ही मेनबत्ती मोर्चे काढणार. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळवून देण्याच्या बहाण्याने आमचीही व्यवस्था भागवणार मीटर नेहमी ��ालू राहायला पाहिजे. टाकी कायम फुल राहिली पाहिजे.\"\nनेते दर वर्षा दोन वर्षाला मेळावे, परिषदा, शिबिरं घेतात. त्यासाठी दरडोई पट्टी [ वर्गणी ] जमा करतात. डोळ्यातून हुकमी आसवं काढतात. भाषणातून तळमळीची गाणी गातात. गयावया करतात. बातम्या, लेखमाला छापून येतात. पुरस्कार नेत्यांचे घर चालत येतात. बाय द वे हे राष्ट्रीय नेते डवरी गोसावी नाहीत बरं का जागृतीच्य नावावर अंधार पेरण्याचा यांचा पिढीजात धंदा आहे. आतातर त्यांची पुढची पिढीही यात वाकबगार झालीय.\nउपेक्षित, वंचितांच्या समस्या कायम आहेत म्हणून तर हे नेते मजेत जगताहेत. नी वंचित असे कुत्र्याच्या मौतीनं मरताहेत.\nते यांना गावोगाव फिरण्याऎवजी शिकण्याचा, भिक न मागता स्वाभिमानानं जगण्याचा, दारू सोडण्याचा, बायकांना मारहाण न करण्याचा, छोट्यामोठ्या चोर्‍यामार्‍या न करण्याचा, लाचारीनं न जगण्याचा, व्यवसाय परिवर्तनाचा मार्ग का सांगत नाहीत\nआयतं खाण्यात, लाचारीनं जगण्यात जी मजा आहे ती कष्टात कशी असणार भाऊ कष्ट, मेहनत, घाम गाळणं हे तर मुर्खांचे उद्योग.\nमेहनत न करता जगण्याचा, शॉर्टकटनं पैसे कमावन्याचा हा परंपरागत मार्गच महत्वाचा.\nबदल घडतच नाही असं मात्र नाही. पण त्याचा वेग अतिमंद आहे. या गतीनं आणखी शेदीडशे वर्षं हे लोक असेच भटकत राहणार. लाचारीनं मरण जगत राहणार.\nराष्ट्रीय नेत्यांच्या वीसेक पिढ्या सराईतपणे खोटं बोलून, नक्राश्रू ढाळीत त्यांना आणि संवेदनशील मध्यमवर्गीयांना लुटत राहणार. अशा घटना तर नेत्यांसाठी महापर्वच\nLabels: भटके विमुक्त, सामाजिक चळवळी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n\"आरक्षण जास्त काळ ठेवावे लागेल, 10 वर्षे अपुरी\" - ...\nमहाराष्ट्राने आरक्षणाची 50 % ची मर्यादा ओलांडली आह...\nतमीळनाडूचा 69% आरक्षण पॅटर्न-\nभुतान आनंदी राष्ट्र कसे बनले\nभारतीय संविधानाने गरिबांना वार्‍यावर सोडले आहे काय...\nपुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण-\nसंतांच्या एक पाऊल पुढे असलेल्या मनूने केलेला स्त्र...\nनामांतर शहीद विलास ढाणे - स्मृती आणि वेदना\nजोतीबाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास-\nहिंदुधर्म सुधारक आर्यसमाज, स्वामी अग्निवेश, लोकशाह...\nनिमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे-\nबुद्धीभेदाचे आणि विद्वेषाचे बाळकडू-\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुचा गौरव केला होता ह...\nभगवद्गिता स्पर्धेतला पहिला पुरस्कार मी नाकारतो\nसंतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक - डॉ. ...\nस्त्रीपुरूष विषमता सांगणारा चाणक्य--\nसर रामकृष्ण गोपाळ भांडारकर- समाजसुधारक आणि प्राच्य...\nमीटर नेहमी चालू राहायला पाहिजे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T08:24:09Z", "digest": "sha1:BHWA7P36DY52OJYIWFHN6QYO3LKW3QVT", "length": 4589, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उमरी - विकिपीडिया", "raw_content": "\nउमरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जानेवारी २०१८ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T07:30:19Z", "digest": "sha1:PAYPULCFUK7VVLGJD663UBEWN2B5NGF3", "length": 10644, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रवींद्र आंबेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nरवींद्र आंबेकर हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सध्या ते मॅक्समहाराष्ट्र या लोकप्रिय पोर्टल चे संस्थापक-संपादक म्हणून काम पाहत आहेत. रवींद्र आंबेकर यांनी प्रिंट पत्रकारितेत नवशक्ती, लोकमत, वृत्तमानस असा वृत्तपत्रांत काम केल्यानंतर ई टीव्ही पासून आपल्या टीव्ही पत्रकारितेची सुरूवात केली. ई टीव्ही, आईबीएन7, जय महाराष्ट्र, मी मराठी अशा वृत्तवाहिन्यांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम केल्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांनी पर्यायी माध्यमांमध्ये पत्रकारितेची सुरूवात केली.\nआजवर त्यांनी अनेक पत्रकारांना प्रशिक्षण दिले असून, नव पत्रकारांना ते सतत मार्गदर्शन करत असतात.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला ज���तो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.\nकृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.\nरवींद्र आंबेकर हे महाराष्ट्रातील पत्रकार आहेत. ते आयबीएन ७ या हिंदी भाषिक वृत्तवाहिनीमध्ये ब्यूरोप्रमुखपदावर काम करत आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्यांच्या 'टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशन' या एकमेव संघंटनेच्या [ संदर्भ हवा ] अध्यक्षपदाची सूत्रे सलग दुसऱ्यांदा सांभाळत आहेत.\nरवींद्र आंबेकर यांनी टीव्ही पत्रकारितेत ग्रामीण भागातील बातम्यांना विशेष महत्त्व देण्याचे प्रयत्न केले आहेत. रवींद्र आंबेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत खेड्यापाड्यांतील बातम्यांना राष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले [ संदर्भ हवा ]. लहान मुलांना मंदिराच्या कळसावरून खाली फेकण्याची अघोरी प्रथा, सांगलीतील स्पृश्यास्पृश्य भेदातून दलितांना मंदिरप्रवेश बंदीचे प्रकरण व लातूर भागातील शाळांमध्ये गुणवाढीचे स्टिंग ऑपरेशन इत्यादी प्रकरणांच्या बातम्या आंबेकरांनी पुढे आणल्या. आंबेकर यांनी राष्ट्रसेवा दल, छात्रभारती या संघटनांमार्फत विद्यार्थी चळवळींत काम केले. नर्मदा बचाओ आंदोलन, बचपन बचाओ आंदोलन या आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.\nमहाराष्ट्रातील वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या टीव्ही पत्रकारांच्या संघटनेचे रवींद्र आंबेकरांनी सलग दोनदा अध्यक्षपद भूषवले. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत कडक कायदा करण्यासाठी त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात लढा दिला. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या लढ्यानंतर महाराष्ट्र शासनाने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याविषयी विधेयक मांडण्यासाठी एक समिती स्थापली. तसेच तीन महिन्यांच्या आत कायदा करण्यासंदर्भात सरकारने घ��षणा केली [ संदर्भ हवा ].\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१९ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%93", "date_download": "2019-07-22T08:01:46Z", "digest": "sha1:OMZNZDEBN3UCQXUN2EXICQQ72G2HMGOT", "length": 7495, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोन्तेविदेओला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मोन्तेविदेओ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदक्षिण अमेरिका ‎ (← दुवे | संपादन)\nमाद्रिद ‎ (← दुवे | संपादन)\nबुएनोस आइरेस ‎ (← दुवे | संपादन)\n१९३० फिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nइक्वेडोर फुटबॉल संघ ‎ (← दुवे | संपादन)\nउरुग्वे फुटबॉल संघ ‎ (← दुवे | संपादन)\nउरुग्वे ‎ (← दुवे | संपादन)\nब्राझीलिया ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nआसुन्सियोन ‎ (← दुवे | संपादन)\nबोगोता ‎ (← दुवे | संपादन)\nअँडी राम ‎ (← दुवे | संपादन)\nमाँटेव्हिडीओ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील देशांच्या राजधानींची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nआर्जेन्टिनी समुद्र ‎ (← दुवे | संपादन)\nदियेगो फोर्लान ‎ (← दुवे | संपादन)\nआल्व्हारो परेरा ‎ (← दुवे | संपादन)\nदियेगो पेरेझ ‎ (← दुवे | संपादन)\nइग्नासियो मारिया गोंझालेझ ‎ (← दुवे | संपादन)\nआंद्रेस स्कॉटी ‎ (← दुवे | संपादन)\nमॉँटेव्हिडियो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरे महायुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nमाँटेव्हिडीयो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nकाराकास ‎ (← दुव��� | संपादन)\nजुलै ३० ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:दक्षिण अमेरिकेमधील राजधान्या ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५ ‎ (← दुवे | संपादन)\nमाँटेव्हिडियो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nआर्जेन्टिना फुटबॉल संघ ‎ (← दुवे | संपादन)\nअॅडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर) ‎ (← दुवे | संपादन)\nहोजे मुहिका ‎ (← दुवे | संपादन)\nसाल्तो ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/४२ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/४३ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/४४ ‎ (← दुवे | संपादन)\nरियो दे ला प्लाता ‎ (← दुवे | संपादन)\nमाँटेव्हिडिओ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहोर्हे बॅटले इबान्येझ ‎ (← दुवे | संपादन)\nमॉरिसियो व्हिक्तोरिनो ‎ (← दुवे | संपादन)\nसाओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kirloskar-vasundhara-film-festival-river-pollution-issue-146095", "date_download": "2019-07-22T08:11:29Z", "digest": "sha1:OC76IUFMYS4MPMBVT5MDJCY2Y4CTXHNF", "length": 16268, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kirloskar Vasundhara film festival on River pollution issue \"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n\"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे.\nकोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. \"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे.\nपंचगंगा प्रदूषणाचे विदारक वास्तव डॉ. अ���िल अवचट यांनी आपल्या लेखनीतून मांडल्याने पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्याला बळ मिळाले. त्यामुळे त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती आज \"किर्लोस्कर'चे कृष्णा गावडे, उदय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nयंदाच्या महोत्सवात सांगलीतील अग्रणी नदीच्या पुनर्जीवनासाठी झटणारे राजेंद्र मदने यांचा वसुंधरा सन्मान पुरस्काराने गौरव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सक्रीय योगदान दिलेले प्रा. डॉ. पी. डी. राऊत, प्रा. डॉ. एस. डी. कदम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांचा वसुंधरा गौरव पुरस्काराने तर \"सकाळ'चे छायाचित्रकार बी. डी. चेचर, फ्रेंडस्‌ नेचर क्‍लबचे तुषार साळगावकर, मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्‍लब (आंबोली) यांचा वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरव होणार आहे.\nदेशातील सहा राज्यातील 36 ठिकाणी हा महोत्सव होतो. येथे सलग नवव्या वर्षी हा महोत्सव होत असून लघुपट, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रमांसह \"वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण', \"नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान' या विषयावर परिसंवाद, युवकांसाठी \"नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय' या विषयावर युवा संसद, \"प्रदूषण रोखा-नदी वाचवा' या विषयावर पोस्टर स्पर्धा, \"रिव्हर अँड फन', हेरीटेज वॉक, अभ्यास सहलींसह व्याख्यानांचा समावेश असेल.\nपत्रकार परिषदेला प्राचार्य अजय दळवी, राहूल पवार, अनिल चौगुले, विजय टिपुगडे, भाऊ सूर्यवंशी, अॅड. केदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर आदी उपस्थित होते.\nदरम्यान, महोत्सवासाठी उद्या (ता.27) पासून सकाळी अकरा ते सात या वेळेत शाहू स्मारक भवनात व निसर्गमित्र (साईक्‍स एक्‍स्टेन्शन) येथे दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत नावनोंदणी सुरू होणार आहे.\nएक ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनात उद्‌घाटन सोहळा.\nचार ऑक्‍टोंबरपर्यंत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम, पंधरा देसातील चाळीस लघुपट व अनुबोधपट\nदोन ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाचला वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्कारांचे वितरण\nचार ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाचला वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण व सांगता सोहळा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफिल्मी जगतातला संगीतमय जोतिबा\nबोरपाडळे - चित्रपटांच्या गीतांच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकांना जितका पन्हाळ्याचा निसर्गरम्य परिसर आवडला तितकेच जोतिबावरील भक्तिमय वातावरण. त्यामुळेच...\nते घर... हे घर..\nसेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीच्या प्रगल्भ लेखणीतून आणि दिग्दर्शनातून...\n‘माँ की रसोई’त आशा भोसले, महेश टिळेकर\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरातमध्ये साकारत आहे. यामध्ये मुलांसाठी विविध स्टेशन असतील. या...\nसमाजासाठी काम करणारे खरे ‘सेलिब्रिटी’ - डॉ. जोशी\nकोथरूड - अलीकडच्या काळात चित्रपटात, वाहिन्यांवर काम करणारे कलाकार म्हणजे सेलिब्रिटी, अशी समज तरुणाईची झाली आहे. परंतु समाजासाठी काम करणारे खरे...\nबासरीच्या स्वरलहरींवरून सुरेल संगीत सफर\nपुणे - ....त्यांची ती बासरी मंजुळ बोलत होती आणि रसिक डोलत होते. वेणूत ते प्राण फुंकत होते. त्यामुळे जिवंत झालेली मुरली कधी शास्त्रीय सुरावट तर कधी...\nमोदींच्या \"मॉं की रसोई'मध्ये आशा भोसले, महेश टिळेकर\nपुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरातमध्ये साकारत आहे. यामध्ये मुलांसाठी विविध स्टेशन असतील....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T08:08:31Z", "digest": "sha1:KHAT6RN6NEGMZ3M5UDSK4KUEPFGDYY7P", "length": 8956, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove पर्यावरण filter पर्यावरण\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nतळकोकण (1) Apply तळकोकण filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nबागायत (1) Apply बागायत filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nवृक्षतोड (1) Apply वृक्षतोड filter\nसह्याद्री (1) Apply सह्याद्री filter\nसिंधुदुर्ग (1) Apply सिंधुदुर्ग filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nसावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B2%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T08:06:48Z", "digest": "sha1:FFBL6LQGON25DMSL457ZRYL3HN77BL3Q", "length": 26012, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\n(-) Remove विनोद तावडे filter विनोद तावडे\nसुधीर मुनगंटीवार (14) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nदेवेंद्र फडणवीस (11) Apply देवेंद्र फडणवीस filter\nचंद्रकांत पाटील (9) Apply चंद्रकांत पाटील filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nपंकजा मुंडे (5) Apply पंकजा मुंडे filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nरावसाहेब दानवे (5) Apply रावसाहेब दानवे filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसंभाजी पाटील निलंगेकर (4) Apply संभाजी पाटील निलंगेकर filter\nअधिवेशन (3) Apply अधिवेशन filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nचंद्रपूर (3) Apply चंद्रपूर filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nविदर्भ (3) Apply विदर्भ filter\nशेतकरी (3) Apply शेतकरी filter\nअजित पवार (2) Apply अजित पवार filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nजलयुक्त शिवार (2) Apply जलयुक्त शिवार filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपृथ्वीराज चव्हाण (2) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nमहादेव जानकर (2) Apply महादेव जानकर filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nशिवाजी महाराज (2) Apply शिवाजी महाराज filter\nloksabha 2019 : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार\nमुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...\nआटपाडीत नाट्यगृह उभारणीसाठी १४ कोटी मंजूर\nआटपाडी - ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...\nअखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे 58 वे अधिवेशन नांदेडला\nआर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...\nयुती होवो न होवो;प्रत्येक जागेसाठी लढा\nमुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...\nकोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठास चालना - महादेव जानकर\nरत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...\nमुलांच्या पालनपोषणासाठी महिलांना सहा महिन्यांची विशेष रजा\nनागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...\nआम्ही सबका साथ, सबका विकासाचे सूत्र साकारले : अमित शहा\nमुंबई : दहा सदस्यांनी सुरु केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनविण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांच्या घरात सुख पोचविण्याचे काम केले. त्यांनी सबका साथ, सबका...\nमुख्यमंत्री महोदय तुम्ही एका एकाचे काटे काडाय लागलायं: अजित पवार\nमुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत जोरदार घमासान झाले. मराठीचा आवमान झाल्याचा मुद्दा लावून धरत विरोधकांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत...\n‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’चा आज दिमाखदार सोहळा\nमुंबई - मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक म्हणून लौकिक असलेल्या ‘प्रीमियर’चा पहिला ‘सकाळ प्रीमियर सिने ॲवॉर्ड’चा दिमाखदार सोहळा मोठ्या उद्या (ता. १०) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या...\n287 विधानसभा सदस्यांचे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान\nमुंबई - राष्ट्रपतिपदासाठी आज विधानसभेच्या 288 पैकी 287 सदस्यांनी मतदान केले. एका राज्यसभा सदस्यानेही राज्यात मतदान केले. विधान भवनात सकाळी ठीक 10 वाजता सुरू झालेल्या या मतदानात पुण्यातील आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदान केले. सुरळीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र...\nमुख्यमंत्र्य��ंच्या उपस्थितीत शिवार संवाद सभा\nलातूर - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेतकऱ्यांपर्यंत जावेत, याकरिता भाजपच्या वतीने शिवार संवाद सभेचे आयोजन केले आहे. हलगरा (ता. निलंगा) येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 25) सकाळी या अभियानाची...\nभाजपचे आजपासून राज्यभर शिवार संवाद अभियान\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...\nप्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...\nभाजपच्या कोअर बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा\nमुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारला मे महिन्यात तीन वर्षे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...\nमुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत. मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...\nमुख्यमंत्र्यांनी घेतले शिवरायांच्या समाधीचे दर्शन\nरायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. 'शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने...\nअजेंड्यासाठीच युती होईल - देवेंद्र फडणवीस\nठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/caution-death-ahead-1087", "date_download": "2019-07-22T09:13:03Z", "digest": "sha1:BRQGLQA5IMKATFCJF7ZPVWVKG5EQDJ5T", "length": 4197, "nlines": 77, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सावधान ! पुढे धोका आहे", "raw_content": "\nBy अपर्णा गोतपागर | मुंबई लाइव्ह टीम\nघाटकोपर - शाळा, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी लवकर पोहचण्याच्या घाईत अनेकदा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. अशा प्रवाशांना समज देण्यासाठी सोमवारी घाटकोपरमध्ये आरपीएफच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी आरपीएफकडून मोनिका मोरेला विशेष निमंत्रण देण्यात आले. या अभियानांतर्गत प्रवाशांना 'फूट ओव्हर ब्रिज, एस्कलेटर किंवा सब-वेचा उपयोग करा' असा संदेश मोनिकाने दिला. तसेच अनेक प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडताना पकडून पुन्हा रेल्वे रुळ ओलांडणार नाही अशी शपथ देखील त्यांना देण्यात आली.\nघाटकोपरशाळाकॉलेजप्रवासीरेल्वे रुळओलांडणेआरपीएफअभियानआरपीएफजागरुकता अभियानमोनिका मोरेGhatkoparRPFMonica More\nबेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालक\nभाडेकपातीनंतर बेस्टच्या ३ मार्गावर एसी बसेस\nपश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या फेऱ्या वाढणार\nमुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद\nबेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, मात्र उत्पन्ना��� घट\nहार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/india-facing-shortage-600000-doctors-and-2-million-nurses-says-cddep-study/", "date_download": "2019-07-22T08:45:35Z", "digest": "sha1:K5ZXN5TW7JSFRRHYCAWE5JNU6WFOHVC2", "length": 30755, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Facing Shortage Of 600000 Doctors And 2 Million Nurses Says Cddep Study | कसा होणार भारत 'आयुष्यमान'?; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाड��यांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी स��हित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nकसा होणार भारत 'आयुष्यमान'; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता\n; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता | Lokmat.com\nकसा होणार भारत 'आयुष्यमान'; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता\nदेशातील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव\nकसा होणार भारत 'आयुष्यमान'; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता\nवॉशिंग्टन: भारतात 6 लाख डॉक्टर आणि 20 लाख नर्सेसची कमतरता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याशिवाय योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी आहे. सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी केलेली कमी तरतूद, न परवडणारी औषधं यामुळे भारतातील गरिबी वाढते, असं सेंटर फॉर डिजीज डायनामिक इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या अमेरिकन संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.\nभारतातील 65 टक्के आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. आरोग्य सेवांचा खर्च जास्त असल्यानं दरवर्षी 5 कोटी 70 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जातात, अशी आकडेवारी सीडीडीईपीच्या अहवालात आहे. जगभरात दरवर्षी 5 कोटी 7 लाख लोकांचा मृत्यू औषधांअभावी मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. सीडीडीईपीच्या संशोधकांनी युगांडा, भारत, जर्मनीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन या संदर्भातला अहवाल तयार केला.\nमध्यम आणि अल्प उत्पन्न गटात येणाऱ्या देशातील आरोग्य सुविधा दुय्यम दर्जाच्या असल्याची बाब सीडीडीईपीच्या संशोधकांच्या लक्षात आली. याशिवाय या देशांमधील आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्ग फारसा प्रशिक्षित नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. भारतात डॉक्टरांचं प्रमाण अतिशय कमी आहे. देशात दर 10,189 व्यक्तींमागे केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दर 1000 व्यक्तींमागे 1 डॉक्टर उपलब्ध असायला हवा. मात्र भारतात तब्बल 6 लाख डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय दर 483 व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध आहे. ही आकडेवारी लक्षात घेता भारतात 20 लाख नर्सेसची कमतरता आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमेहेरच्या परिस्थितीमुळे माणुसकी गहिवरली\nकुपोषणमुक्तीसाठी आंध्रचे ‘पोषण मिशन’\nपालिकेचा स्वतंत्र टीबी कक्ष अडकला चर्चेच्या गुऱ्हाळात\nपुण्यात हातसडी (ब्राऊन राईस) च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक\nस्वाइन फ्लूचे मिळणार मोफत डोस\nआरोग्य, जलसंधारण आणि पर्यावरणावर भर\nChandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nवडिलांनी 'गेम' खेळायला मोबाईल दिला, मुलाने त्यांचाच 'खेळ खल्लास' केला\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुल���ा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Compassion-report-For-action-To-the-Commissioner/", "date_download": "2019-07-22T08:14:42Z", "digest": "sha1:KBEV2HX6WZTS5H4OP6DE7XHTR6LRDZ3C", "length": 7388, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘अनुकंपा’ अहवाल कारवाईसाठी आयुक्तांकडे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘अनुकंपा’ अहवाल कारवाईसाठी आयुक्तांकडे\n‘अनुकंपा’ अहवाल कारवाईसाठी आयुक्तांकडे\n2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीच्या संदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी अध्यक्षा शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याकडे दिला होता. अहवालातील त्रुटी पाहिल्यानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी दिली. याप्रकरणी ‘रडार’वर असलेल्या अधिकार्‍यांची आता विभागीय आयुक्तांकडून स्वतंत्र चौकशी होणार की थेट कारवाई याबाबत उत्सुकता लागली आहे.\n2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीचा चौकशी अहवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी मागील महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बंद लिफाफ्यात दिला. मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत 2016 साली अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेत 25 जणांना नियुक्त्या देण्यात आल्याचा विषय चर्चिला गेला. सेवाजेष्ठता डावलून नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करत सदस्य सुनील गडाख यांनी विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.\nत्यावर अध्यक्षा विखे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल स्थायीच्या सभेत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थायी समितीची सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच डॉ.कोल्हे यांनी अहवाल असलेला लिफाफा माने व विखे यांच्यापुढे सादर केला होता.\nभरती करतांना 10 टक्के जागा ग्रामपंचायतच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णयही पाळण्यात आलेला नाही. सेवाजेष्ठता डावलत वर्ग 3 मध्ये असलेल्यांना वर्ग 4 मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. याप्रकरणी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले दहा कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. त्यांनाही या अहवालापासून अपेक्षा आहेत.\nअत्यंत कडक शिस्तीचे म्हणून जिल्हा परिषद प्रशासनात दर��रा असलेल्या डॉ. कोल्हे यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. जाता-जाता त्यांनी दिलेल्या शेवटच्या अहवालात नेमकं दडलयं तरी काय याबाबत उत्सुकता लागली आहे. चौकशी अहवालावरील कारवाईत कुणाची ‘दिवाळी’ साजरी होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. चौकशी अहवालावरील कारवाईत कुणाची ‘दिवाळी’ साजरी होणार आणि कुणाचे ‘दिवाळे’ निघणार आणि कुणाचे ‘दिवाळे’ निघणार याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा झडू लागली आहे.\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nपावसासाठी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना साकडे\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/No-political-connection-in-murder-says-Deepak-Kesarkar/", "date_download": "2019-07-22T07:42:41Z", "digest": "sha1:GKDXDVWSN6PTZOFA2FTW64LABJHGVJMC", "length": 5135, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हत्येत राजकीय कनेक्शन नाही : केसरकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › हत्येत राजकीय कनेक्शन नाही : केसरकर\nहत्येत राजकीय कनेक्शन नाही : केसरकर\nजामखेड येथील हत्याकांड वैयक्‍तिक वादातून झालेले आहे. आतापर्यंतच्या तपासात हत्येत राजकीय कनेक्शन असल्याचे आढळून आलेले नाही, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल (दि. 30) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच जिल्ह्यातील गावठी कट्ट्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nजामखेड येथील हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर केसरकर हे सोमवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना केसरकर म्हणाले की, जामखेडमध्ये घडलेले दुहेरी हत्याकांड दुर्दैवी आहे. पोलिसांनी काहींची चौकशी केलेली आहे. मारेकरी, सूत्रधार आणि साथीदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. काही आरोपींची नाव��� निष्पन्न झाली आहेत. हत्याकांडात आतापर्यंत राजकीय कनेक्शन पुढे आलेले नाही. तपासात सर्व काही निष्पन्न होईल. जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे आणि गावठी कट्टे समूळ नष्ट करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.\nयाबात आयजी व एसपींशी चर्चा करण्यात आलेली आहे. त्याबाबतची अंमलबजावणी लवकरच दिसेल. जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी, हॉटेल व्यावसायिक, लॅडमाफिया यांच्याविरोधातही कडक भूमिका घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले.\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणजे निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-question-of-allotment-of-300-acres-of-land-in-Amboli-and-Gale-will-be-solved/", "date_download": "2019-07-22T08:25:01Z", "digest": "sha1:7DU65GAUGLKELNXIKGGORFBEV3PXFESM", "length": 12470, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबोली, गेळेतील ३०० एकर जमीन वाटपाचा तिढा सुटणार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आंबोली, गेळेतील ३०० एकर जमीन वाटपाचा तिढा सुटणार\nआंबोली, गेळेतील ३०० एकर जमीन वाटपाचा तिढा सुटणार\nआंबोली- गेळे येथील स्थानिकांच्या जमिनींची सातबारा दप्तरी लागलेली महाराष्ट्र शासन नोंद काढून फेरसर्व्हेक्षण घेऊन या 300 एकर जमिनीचे वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेळे गावात एकूण 275 कुटुंबे गेली 50 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला किमान 5 एकर एवढी जमीन महसूल विभागाने द्यावी अशी मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र शासन नोंद लागलेल्या जमिनीपैकी प्रत्येकाच्या वाट्याला अर्धा एकरही जमीन येणार नसल्यामुळे या गावांचा जमीन वाटपाचा तिढा सुटणे शक्य नाही. त्यासाठी वनविभागाने खाजगी वने नोंद वगळून ही जमीन स्थानिकांना दिल्यास हा प्रश्‍न सुटू शकतो. परंतु यासाठी केंद्रस्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे.\nआंबोली - गेळे गावातील बहुतांश जमिनी��वर महाराष्ट्र शासन अशी तर आंबोली भागातील जमिनींवर खासगी वने अशी सातबारा दफ्तरी नोंद आहे. यामुळे गेली अनेक वर्षे तेथील स्थानिकांवर अन्याय होत आहे. शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही आंबोली व गेळे या गावांचा जमीन नोंद प्रश्‍न सुटलेला नाही. 7/12 वरील महाराष्ट्र शासन ही नोंद काढून टाकावी व त्या जमिनींचे वाटप करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ वारंवार करत असताना याकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. याप्रश्‍नी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेल्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी मुंबई मंत्रालयात महसूल व वन विभागाचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रश्‍नी बैठक घेतली.\nआंबोली व गेळे गावातील जवळपास 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र्र शासन म्हणून नोंद लागली असून या जमिनी स्थानिकांच्या वहिवाटीखाली आहेत. या जमिनीवर घरे, ऊस शेती असल्यामुळे या जमिनीचे वाटप केले जावे अशी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला हा जमीन वाटप प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारने अनुकूलता दर्शविली आहे. महाराष्ट्र शासन नोंद लागलेल्या 300 एकर जमिनीचे वाटप केले जाणार आहे. या जमिनी भूमीपुत्रांना द्याव्यात अशी सरकारची भूमिका आहे. जिल्हाधिकार्‍यांनी कुटुंबांचे फेरसर्व्हेक्षण करावे, प्रांताधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर सुनावणी घ्यावी आणि प्रत्येकाला जमीन वाटप करावी, असे आदेश ना. पाटील यांनी दिले आहेत. मात्र, या प्रक्रियेला आणखी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे.\nआंबोली भागात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. या ठिकाणी वन्यजीवांचे अस्तित्व असून विपुल जैवविविधता असल्यामुळे वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. येथे पर्यावरणासारखा संवेदनशील विषय असल्यामुळे महसूल व वनविभागाकडून सन 2016 पासून येथील बहुतांशी जमिनींवर खाजगी वने लावण्यात आली. परिणामी ग्रामस्थांवर एक प्रकारे अन्यायच झाला आहे. जोपर्यत वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवरील खाजगी वने नोंद काढून टाकण्यात येत नाही तोपर्यत प्रत्येकाच्या वाट्याला 5 एकर एवढी जमीन शासनाला देता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे.\nआंबोली तसेच गेळे गावातील खासगी वने व महाराष्ट्र शासन लागलेल्या जमिनी एकत्रित करून कुटुंबियांची यादी बनवून त्यानुसार जमीन वाटप केले जावे तरच हा प्रश्‍न निकाली निघू शकतो.यासाठी महसूल व वनविभागाने पुन्हा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. राज्य शासनाने जरी जमिनींवर महाराष्ट्र शासन काढून टाकण्यास अनुमती दिली असली तरी वनविभागाच्या ताब्यातील जमिनीवरील खाजगी वने काढून टाकण्यासाठी शासनाला केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी घ्यावी लागणार आहे.आंबोलीतील बर्‍याचशा जमिनीवर खासगी वने म्हणून नोंद होत गेली. त्याविरुद्ध कोणीही लढा दिला नाही. त्यामुळे वनविभागाकडून हे क्षेत्र वाढविण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला 5 एकर एवढे जमिनीचे वाटप व्हावे असा शासन निर्णय असताना देखील वनविभागाने लावलेल्या खासगी वने मुळे आंबोली गेळेतील जमीन प्रश्‍न पुन्हा काही काळ रखडण्याची शक्यता आहे.\nगेळे भागात कबुलायतदार गावकर क्षेत्र 529 हेक्टर तर खाजगी वने 241 हेक्टर व महाराष्ट्र शासन 288 हेक्टर आहे. आंबोली भागात कबुलायतदार गावकर क्षेत्र 3492 हेक्टर, खाजगी वने 2030 हेक्टर आणि महाराष्ट्र शासन 1469 हेक्टर एवढे आहे. आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्‍नी प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. येथील बहुसंख्य वहिवाटदार, अल्पभूधारक, भूमिहीन आहेत. सुमारे 150 वर्षांपासून अधिक काळ या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत. जिल्हाधिकारी व वनविभाग यांचा अहवाल पाहता या जमिनी खाजगी आहेत असे मान्य करुन भोगवटदार वर्ग 1 म्हणून देय करण्याचे ठरविले आहे. कृती समितीने दिलेल्या फेर कुटुंब सर्व्हेक्षण तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Black-gram-scam-again-in-the-discussion/", "date_download": "2019-07-22T08:21:44Z", "digest": "sha1:652I4E6JLLNNM5R447ZRAD5YM335AY2P", "length": 8284, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उडीद घोटाळा पुन्हा चर्चेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज �� Marathwada › उडीद घोटाळा पुन्हा चर्चेत\nउडीद घोटाळा पुन्हा चर्चेत\nसन 2013-14 जिल्ह्यात सुमारे 20 हजार क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला होता. या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली. हे बहुचर्चीत उडीद घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून पणन विभागाच्या अव्वर सचिवांनी गजानन नागरी सहकारी बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दोषारोप पत्र तयार करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व पणन संचालकांना दिल्या आहेत. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.\nबीड व गेवराई येथील शासकीय खरेदी केंद्रावर नाफेडच्यावतीने उडीद खरेदी करण्यात आले होते. जमीन नसलेल्या शेतकर्‍यांच्या नावे ही खरेदी दाखवून व्यापार्‍यांनी करोडो रुपयांचा नफा कमविला असल्याची तक्रार त्यावेळी करण्यात आली होती. माजी आ. अमरसिंह पंडित यांनी पहिल्यांदा या बाबत विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. तत्कालीन राज्यमंत्री आ. सुरेश धस यांनी या प्रकरणात शासनाच्यावतीने चौकशीचे आदेश दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या चौकशी अहवालात मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने हे प्रकरण राज्यात गाजले. केंद्रेकरांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून संघटीत गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे शेतकरी, कर्मचारी व अधिकारी आणि नफखोर व्यापारी यांचे धाबे दणाणले होते.\nविधान परिषद सदस्य विनायकराव मेटे यांनी या प्रकरणी पुन्हा विधान परिषदेत आवाज उठविल्यानंतर शासनाने गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. केंद्रेकरांनी केलेल्या चौकशीमध्ये गजानन नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी व अधिकारी, बाजार समिती व खरेदीविक्री संघातील कर्मचारी व अधिकारी यांना दोषी धरून त्यांच्याविरुध्द कारवाई प्रस्तावित केली होती. यादरम्यान विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या एकसदस्यीय समितीने पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी तलाठी, खरेदीविक्री संघ, बाजार समिती आणि फेडरेशनच्या अधिकार्‍यांना दोषी ठरविले आहे. आ. मेटे यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा या प्रकरणात शासन स्तरावरून कारवाईचे संकेत मिळाले आहेत.\nपणन विभागाच्या अव्वर सचिव यांनी 14 जून 2018 रोजी राज्याचे पणन संचालक आणि बीडच्या जिल्हा उपनिबंधकांना गजानन नागरी सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कारवाई करण्यासाठी दोषारोप पत्र तयार करून एक महिन्यात ते शासनास सादर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र हे पत्र प्रशासनाकडे येण्यास बराच कालावधील लागला कि लावला याबाबत संभ्रम आहे. सदरील प्रकरणावरील कारवाईला ऑगस्ट महिन्याच्या अखरेपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांमध्ये धाबे दणणाले असून दोषीविरुध्द कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nपावसासाठी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना साकडे\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Fire-in-a-house-of-Sangli/", "date_download": "2019-07-22T07:40:27Z", "digest": "sha1:SZU4WW2KWAXWK623RYPTHS4WIE26PLVM", "length": 5194, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत एकाचे घर पेटविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत एकाचे घर पेटविले\nसांगलीत एकाचे घर पेटविले\nकर्नाटकातील बागलगुंटी येथील दरोड्याप्रकऱणी ख्वाजा कॉलनीतील तीन महिलांसह आठजणांना अटक करण्यात आली आहे. एकाच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केल्याच्या रागातून एकाने घर पेटवून दरवाजा आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या. बुधवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसुलतान ऊर्फ सादिक ऊर्फ कोतू सिराज इराणी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश रामचंद्र चौधरी (वय 43, रा. वडर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. येथील सर्फराज इराणीच्या खूनप्रकरणात फिरोज इराणी त्याची पत्नी महाराणी, मुलगी मरियम, जैनबी सध्या कारागृहात आहेत. या खून प्रकरणात अडकविल्याने फिरोजच्या नातेवाईकांनी कर्नाटक पोलिसांना खोटी माहिती देऊन संशयित सुलतानची आई नुरी, बहीण फिरदोस, मावस भाऊ महम्मद, उमर यांना अटक करण्यात आल्याचा सुलतानचा गैरसमज झाला होता.\nत्यामुळे बुधवारी त्याने चिडून फिरोज इराणी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर कापडाचे पेटते बोळे घरात टाकले. यामुळे घरातील सोफासेट, खुर्च्या, पडदे जळून खाक झाले आहेत. यामध्ये त्यांचे पंचवीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. इराणी यांनी घराची देखभाल करण्याची जबाबदारी प्रकाश चौघरी यांच्यावर दिली आहे. बुधवारी ते घराची पाहणी करायला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत इराणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणजे निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/wife-murder-issue-in-solapur/", "date_download": "2019-07-22T07:42:48Z", "digest": "sha1:Q372EDJDSDEAU2QSZPKRBVUWFEFZCICJ", "length": 6678, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फिर्यादी पतीच निघाला खुनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › फिर्यादी पतीच निघाला खुनी\nफिर्यादी पतीच निघाला खुनी\nकरमाळा : तालुका प्रतिनिधी\nपत्नीचा खून करून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसर्‍याला गुंतवण्याचा प्रकार करमाळा पोलिसांनी उघड केला असून खुनाच्या गुन्ह्यात विनाकारण अटक झालेल्या एकाला पोलिसांनी गुन्ह्यातून दोषमुक्‍त केले, तर फिर्यादी असलेल्या आरोपीची तुरुंगात रवानगी केली.\nप्रकाश ऊर्फ टरलिंग काळे (वय 26, रा. भगतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महादेव संभाजी गिरंजे (वय 56, रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे गुन्ह्यातून मुक्‍त केलेल्याचे नाव आहे. लताबाई प्रकाश काळे (वय 30, रा. भिलारवाडी) या महिलेचा खून झाला होता.\nया रहस्यमय खुनाची घटना 13 सप्टेंबर रोजी भिलारवाडी येथील महादेव संभाजी गिरंजे यांच्या घरासमोर घडली होती. याबाबतची फिर्याद प्रकाश काळे याने दिली होती.\nगुन्ह्याच��� घटनास्थळ हा आरोपीच्या घरासमोर नसून मकाई कारखाना ते भिलारवाडी रोडवरील पिंपळाच्या झाडाजवळ भागवत वालेकर यांच्या पिठाच्या गिरणीसमोर असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मूळ फिर्यादी काळे याने बनाव करून महादेव गिरंजे यांनी पैशाच्या कारणाने पत्नी लताबाई हिला लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे सांगितले होते. तपासलेल्या 14 साक्षीदारांमधून घटनास्थळ वेगळे निष्पन्न झाले होते. लताबाई व प्रकाश हे दोघे पती-पत्नी असून दोघांचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते. यावेळी प्रकाश काळे याने पत्नी लताबाई हिस बेदम मारहाण करून तिला गंभीर जखमी केले होते. तिला उपजिल्हा रुग्णालयात व नंतर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान लताबाई मृत झाल्या.\nया प्रकरणात स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेबूब शेख, महमद रफिक पटेल, प्रदीप पर्वते आदींनी तपास करून खरा आरोपी उघड केला आहे.\nपालिकांसाठी २० टीएमसी पाणी\nऊस दरासाठी रोखला महामार्ग\nफिर्यादी पतीच निघाला खुनी\nवृत्तपत्र विक्रेता संघटनेची निदर्शने\nबार्शीत वर्दीतल्या माणसाची सरशी\nऊसदर प्रश्नी रस्तारोको आंदोलन (व्हिडिओ)\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणजे निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/98087-police-arrested-three-yoth-for-uploading-tik-tok-video-98087/", "date_download": "2019-07-22T07:41:34Z", "digest": "sha1:47UITHC3OTWB6KGQHRTWKGJEZ4LNPCCI", "length": 8557, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Sangvi : 'आपुन को कोई टच भी नहीं कर सकता' म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून प्रसाद - MPCNEWS", "raw_content": "\nSangvi : ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून प्रसाद\nSangvi : ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांकड��न प्रसाद\nहातात शस्त्र घेत व्हिडिओ करून टिकटॉकवर केला अपलोड\nएमपीसी न्यूज – ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ या संजय दत्तच्या चित्रपटातील संवादावर चार तरुणांनी हातात कोयते घेऊन व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांना तात्काळ बेड्या ठोकल्या. ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ असे म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पोलिसांच्या ‘टच’चा अनुभव करून दिला.\nअभिजित संभाजी सातकर (वय 22), शंकर संजय बिराजदार (वय 19, रा. पिंपळे निलख), जीवन रानावडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदवला. त्यातील अभिजित आणि शंकर या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित, शंकर, जीवन आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळून पिंपळे निलख मधील कबुतराची ढाबळ येथे 4 मे रोजी एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत संजय दत्त च्या एका चित्रपटातील ‘अरे पकडने की बात छोड, आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ हा संवाद वापरण्यात आला. तसेच यामध्ये चौघांनीही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात कोयता बाळगला आहे. हा व्हिडिओ त्यांनी टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तात्काळ तरुणांचा शोध घेत दोघांना अटक केली. तिस-या आरोपीचा शोध सुरू असून एक मुलगा अल्पवयीन आहे.\n‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ म्हणणा-यांना पोलिसांनी चांगलाच ‘टच’ करण्याचा अनुभव दाखवला. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी वाकड पोलिसांनी देखील अशाच एका टिकटॉकवर दहशत निर्माण करणाऱ्या बहाद्दरला अद्दल घडवली. त्यानंतर लगेच सांगवी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगरल्याने अशा सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर यामुळे पोलिसांचा धाक बसेल अशी आशा निर्माण झाली आहे.\nPune : वारजे येथे डिझेल, पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटला ; सुदैवाने मोठा धोका टळला (व्हिडिओ)\nPimpri : पवना धरणातील पाणीसाठा 25 टक्‍क्‍यांवर\nSangvi : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून\nSangvi : आयटी अभियंत्याने गोळी झाडून केली आत्महत्या\nPune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण\nChinchwad : शाळेचे नाव बदलणार असल्याच्या विरोधात पालक संतप्त\nEditorial : शहराचे ग्लोबल नेटवर्किंग\nBhosari : भोसरीच्या तरुणाचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज \nPune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण\nPimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नियुक्ती\nPune : ‘हायराइज कमिटी’ची पहिली बैठक सोमवारी\nPune : संघटन पर्व अभियानांतर्गत भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू\nAundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आरोग्य आणि आहारावर मार्गदर्शन\nPimpri : युवकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी युवा धोरण राबविण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T07:32:30Z", "digest": "sha1:3WJILVGDC6TVPF2PSZKSIVHCLAHKFH53", "length": 6637, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\n वैद्यकशास्त्राच्या विकिमोहीमेवर आपले स्वागत् आहे. मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\n२ आपण काय करू शकता\nमराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.\nया प्रकल्पाचा समन्वय करण्यासाठीचे हे मध्यवर्ती पान आहे.\nआपण काय करू शकता[संपादन]\nदुवे जोडा, विकिकरण करा\nमराठी विकिपीडिया विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र ह्यात सहभागी व्हा ....\nविकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१३ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1107/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4_", "date_download": "2019-07-22T08:28:17Z", "digest": "sha1:ZKESBXDIINWZP2LNCLFNNZVE6QYTE4DV", "length": 10211, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआपत्तीग्रस्त केरळसाठी केंद्राने परराष्ट्रांची मदत स्वीकारावी, खा. शरद पवार यांची केंद्र सरकारला सूचना\nकेरळातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त अरब अमिरातीने दिलेली ७०० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने नाकारली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपत्तीग्रस्त केरळसाठी केंद्र सरकारने परराष्ट्रांची मदत स्वीकारावी, अशी सूचना केली आहे. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारी आकडेवारीनुसार, केरळ राज्यात आलेल्या आपत्तीमुळे जवळपास १९९६४ कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ येथील आपत्तीला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.\nपुढे बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार प्रमुख मागण्या मांडल्या. केंद्र सरकारने केरळला दिलेली आर्थिक मदत कमी पडत असल्याने केरळ राज्याला पुरेशी आर्थिक मदत केंद्र सरकारने द्यावी, केरळ राज्यात पुरामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली आहे त्यामुळे केरळला केंद्र सरकारने अन्नधान्यांचा मोफत पुरवठा करावा, केरळ राज्याला सावरण्यासाठी अनेक परराष्ट्र पुढे येत आहेत, त्यामुळे त्यांची मदत स्वीकारत केंद्र सरकारने केरळ सावरण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच आपत्तीग्रस्त राज्यांना नुकसानभरपाई देण्याची मापकं सहा ते सात वर्षांपूर्वी तयार केलेली असल्याने ती आत्ताच्या परिस्थितीत लागू होतीलच असे नाही, त्यामुळे केंद्र सरकारने या मापकांची पुनर्बांधणी करावी व ती केरळच्या बाबतीत लागू करावीत, अशी मागणी पवार यांनी केली. आखाती देशांकडून केंद्र सरकारने मदत नाकारली, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भारतियांनी, विशेषतः केरळवासियांनी आखाती देशांच्या विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आखाती देशांची मदत घेण्यास काहीच हरकत नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेसारख्या देशानेही अशा एका परिस्थितीत भारताकडून मदत स्वीकारली होती. त्या���ुळे भारताने अशी मदत स्वीकारण्यात काय गैर आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nराज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची रावसाहेब दानवेंकडून चेष्टा – धनंजय मुंडे ...\n\"राज्यात दुष्काळच नव्हता, आम्ही ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली\", हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर दानवेंनी केलेले वक्तव्य राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची चेष्टा करणारे असल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलने झाली, सभागृह अनेक दिवस बंद पडले, न्यायालयालाही दुष्काळ जाहीर करावा हे सांगावे ला ...\nदंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट ...\nऔरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आपतग्रस्त नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांततेचे आवाहन केले. तसेच दंगलीतील मृत, जखमी आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची व घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी यावेळी केली. ...\nसरकार विरोधात जयंत पाटील यांचे विधान भवनात उपोषण ...\nआमदारांना होणारी मारहाण, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, औचित्याचे मुद्दे बाजूला ठेवून विधेयके सभागृहात मांडण्यात आली. त्या विधेयकांवर बोलूही दिले नाही. याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेविरुद्ध विधान भवनात उपोषण सुरू केले.आपल्याला बोलायला दिले जावे, अशी मागणी जोरदारपणे त्यांनी केली. या वेळी सर्व विरोधी आमदार वेलमध्ये जमा झाले होते. त्यानंतरही बोलू न दिल्यामुळे पाटील यांनी उपोषण सुरू केले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पाटील यांची समजूत काढली. ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T08:18:01Z", "digest": "sha1:S2EYL4Y2Y7TJLWLCJ23MUCSYSK7TRE2F", "length": 12090, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nचित्रा वाघ (1) Apply चित्रा वाघ filter\nठिकाणे (1) Apply ठिकाणे filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nबाजार समिती (1) Apply बाजार समिती filter\nमध्य प्रदेश (1) Apply मध्य प्रदेश filter\nमहात्मा गांधी (1) Apply महात्मा गांधी filter\nरवींद्र चव्हाण (1) Apply रवींद्र चव्हाण filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nराहुल गांधी (1) Apply राहुल गांधी filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nशिवराजसिंह चौहान (1) Apply शिवराजसिंह चौहान filter\nश्रीमंत माने (1) Apply श्रीमंत माने filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nदोन गृह राज्यमंत्री गायबच, चित्रा वाघ यांची टीका\nलातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...\nपरिवर्तनाद्वारे विरोधकांना घरी बसवणार : फडणवीस\nनेरळ : भाजप सरकार जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आले. आम्हाला सत्ता उपभोगायची नसून राबवायची आहे. त्यामुळे परिवर्तन घडवून विरोधकांना कायमचे घरी बसवणार, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्जत येथे भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nआया रे ‘मामा’, लोगों रे लोगों...\nभारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ म्हणणं अन्‌ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याच दिवशी भोपाळच्या दशहरा मैदानात गांधींच्याच उपवासअस्त्राचा वापर करणं, हा बहुतेक योगायोगच असावा. शेतकरी आंदोलनादरम्यान मंदसौरमध्ये गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/441/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95_", "date_download": "2019-07-22T07:59:52Z", "digest": "sha1:5CT4JSE4EDXMD2SBQ6VYUMJJ35PPWTHL", "length": 8159, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत खासदार धनंजय महाडिक यांचे अभ्यासपूर्ण भाषण\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची खंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना व्यक्त केली. बुधवारी संसदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चासत्रात खासदार महाडिक यांनी सडेतोड मुद्दे व चौफेर भाषण करुन सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.\nअर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कसलाही दिलासा मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी, सूक्ष्म सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, पीक विम्याची व्याप्ती वाढवणे अशा विविध मागण्या महाडिक यांनी संसदेत केल्या. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत निर्धारित करावी, साखर कारखानदारीच्या कर्जाची पुनर्रचना करावी, लघू आणि मध्यम उद्योगांना वीज दरात सवलत द्यावी, सहकार क्षेत्राचं सक्षमीकरण व्हावं, यासाठी आवश्यक तरतुदी व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्‍यांच्या भावना समजणारा एकही नेता नाही - धनंजय मुंडे ...\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्यांीच्या भावना समजणारा एकही नेता नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कष्टाच्या पैशासाठी दहा-दहा तास रांगेत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वा सनांचा सत्ताधार्यां ना विसर पडलेला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी आज केला, यावेळी ते बोलत हो ...\nसर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला सत्ता सर्वस्व वाटत आहे- अजित पवार ...\nशेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना या सरकारने निलंबित केले. सरकारची उर्मटपणाची वागणूक लक्षात घेता या सरकारला सत्तेची नशा चढली आहे हे स्पष्ट होते. सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला सत्ता सर्वस्व वाटत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी केली. ते यवतमाळमधील सभेत बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील,माजी विधानसभा अ ...\nसटाणा पालिकेत राष्ट्रवादीची हॅट्रीक होणार - सुनील तटकरे ...\nसटाणा नगरपालिकेच्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून हॅट्रीक झाल्यास शहराचा कायापालट करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, काका रौंदाळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मौलाना सय्यद, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-zp-chandrapur/11948/", "date_download": "2019-07-22T07:29:50Z", "digest": "sha1:UW5KAO5AM46C6UQWIO5PDTBYSPMGDNYM", "length": 10898, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२३ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२३ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nचंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२३ जागा\nचंद्रपूर जिल्हा परिषदांच्या आस्थापन��वरील विविध पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या ३८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या ५१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या १६५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या २३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता ���ारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nविस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ लेखाधिकारी पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून\nपदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nबुलडाणा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३२ जागा\nधुळे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१९ जागा\nरयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक कंत्राटी पदांच्या एकूण ७२५ जागा\nठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात चिकित्सक पदाच्या ४९ जागा\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी/ उर्दू शिक्षक पदांच्या एकूण ७८ जागा\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/helmet-is-still-compulsory-in-pune/", "date_download": "2019-07-22T08:34:14Z", "digest": "sha1:2U7JWX3WCCXZGMTYO6GDSECSNAFCJVZ4", "length": 9035, "nlines": 149, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "पुणेकरांनो हेल्मेटसक्ती आहेच… कारवाईची पद्धत बदलली", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपुणेकरांनो हेल्मेटसक्ती आहेच… कारवाईची पद्धत बदलली\nपुणेकरांनो हेल्मेटसक्ती आहेच… कारवाईची पद्धत बदलली\nवर्षाच्या सुरुवातीपासूनच पुण्यात हेल्मेटसक्तीवरून वाद सुरू आहे. पुण्यात हेल्मेटसक्तीवरून नेहमीच वाद उफळून येत असल्यामुळे पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्तीवर स्थगिती दिली असल्याचे आमदारांच्या शिष्टमंडळाने म्हटलं. मात्र हेल्मेटसक्ती कायम असून कारवाई वेगळ्या पद्धतीने करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nपुण्यात हेल्मेटसक्तीवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत.\nहेल्मेटसक्तीला पुणेकरांनी पूर्णपणे विरोध केला असून अनेक आंदोलनही केले आहेत.\nयासंदर्भात पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nमुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्तीला स्थगिती दिली असल्याचे पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले.\nमात्र त्यांच्याकडून ऐकण्यात चूक झाली असल्याचे म्हटलं आहे.\nत्यामुळे हेल्मेटसक्तीला स्थगिती मिळाली नसून फक्त कारवाई वेगळ्या पद्धतीने होणार असल्याते समोर आले आहे.\nदुचाकी स्वाराने हेल्मेट न घालता दुचाकी वापरली तर त्याला वाहतूक पोलीस रस्त्यामध्ये अडवणार नाही.\nही कारवाई सीसीटीव्हीमध्ये नोंद होणार असून दंडाची पावती घरी येणार आहे.\nत्यामुळे वाहतूक पोलीस रस्त्यातमध्ये न अडवता दंडाची पावती घरी किंवा ऑफिसमध्ये येणार असल्याचे समजते आहे.\nPrevious #WorldCup2019 इंग्लंडचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय\nNext भाजपशी ‘युती’, पण शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना – उद्धव ठाकरे\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकड��्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/bsp-chief-mayawati-and-samajwadi-party-chief-akhilesh-yadav-pc-websp-sp-have-decided-to-contest-upcoming-lok-sabha-elections-together-21646.html", "date_download": "2019-07-22T07:37:28Z", "digest": "sha1:5JFRKGWVX3GGENRJSEGQHSM7LOEZXFM2", "length": 14766, "nlines": 157, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi अखिलेश-मायावती एकत्र, मोदी-शाहांची झोप उडवणारी पत्रकार परिषद", "raw_content": "\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nराजकारण राष्ट्रीय लोकसभा निवडणूक 2019 हेडलाईन्स\nअखिलेश-मायावती एकत्र, मोदी-शाहांची झोप उडवणारी पत्रकार परिषद\nलखनऊ: लोकसभा 2019 निवडणुकीसाठी देशभारतील विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील कट्टर विरोधक मायावती आणि अखिलेश यादव हे दोघेही एकत्र आले आहेत. अखिलेश यांचा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्षाने युतीची घोषणा केली. दोघांनीही आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.\nमायावती म्हणाल्या, “ही पत्रकार परिषद मोदी-शाह या गुरु चेल्याची झोप उडवणारी आहे. भाजपकडून जनतेची दिशाभूल झाली. हुकूमशाही सरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वांचंच नुकसान झालं. लोकभावना म्हणून सपा-बसपा एकत्र येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक सपा-बसपा एकत्र लढेल”\nयाशिवाय मायावतींनी राफेल घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता जाणार असं भाकीत वर्तवलं. यावेळी मायावतींनी भाजपसह काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं. काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. दोघांनीही भ्रष्टाचार केला. काँग्रेसने घोषित आणीबाणी लादली तर भाजपकडून अघोषित आणीबाणी सुरु आहे असं मायावती म्हणाल्या.\nभाजप आणि काँग्रेसमध्ये कोणताही फरक नाही. काँग्रेसचं बोफोर्स घोटाळा प्रकरण आहे तर भाजपचा राफेल घोटाळा आहे. दोन्ही सरकारमध्ये संरक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असं मायावती म्हणाल्या.\nकाँग्रेस-भाजप दोघांच्याही काळात महागाई, भ्रष्टाचार, गरिबी वाढली असा आरोप मायावतींनी केला.\nउत्तर प्रदेशातील लोकसभा मतदारसंघ\nउत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. इथे लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमध्ये तब्बल 72 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा सपा-बसपाने एकत्र येत भाजपला रोखण्याचं ठरवलं आहे.\nआगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा दोघेही 38-38 जागा लढवणार आहेत. तर इतर पक्षांना 4 जागा सोडणार आहेत. त्यापैकी अमेठी आणि रायबरेली या जागा अन्य पक्षांना सोडण्यात येतील.\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा…\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nभाषणदरम्यान शेतकरी ओरडला, गावात दवाखाना नाही, आदित्य ठाकरे म्हणाले 8…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nजेव्हा बेलछी पीडितांच्या भेटीसाठी इंदिरा गांधी हत्तीवरुन गेल्या होत्या\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅरा मिलिट्री रेजिमेंटमध्ये जाणार\nजे झालं ते योग्य नव्हतं, विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुला��ा निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला\nवंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/indore-bjp-mla-akash-vijayvargiya-beat-municipal-officer-his-father-kailash-vijayvargiya-insult-journalist-76824.html", "date_download": "2019-07-22T07:31:36Z", "digest": "sha1:DEC34OTCUO2TWPTIHHIUIBZ7R5RKKMEG", "length": 18916, "nlines": 170, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुलाच्या 'फलंदाजी'वर प्रश्न, कैलाश विजयवर्गीयांनी पत्रकाराची लायकी काढली", "raw_content": "\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढ�� नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमुलाच्या 'फलंदाजी'वर प्रश्न, कैलाश विजयवर्गीयांनी पत्रकाराची लायकी काढली\nइंदूर : भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर पालिका अधिकाऱ्याला बॅटने जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार आकाश विजयवर्गीय हे भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकाराने कैलाश विजयवर्गीय यांना काही प्रश्न विचारले. यावर कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी त्या पत्रकाराची लायकी काढली.\nतुमच्या मुलाने कायदा हातात घेत पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांची ही वागणूक योग्य आहे का यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पत्रकाराने कैलाश विजयवर्गीय यांना विचारला. यावर माझा मुलगा कुठलंही चुकीचं काम करणार नाही, असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.\nत्यानंतर पत्रकाराने पुन्हा विचारले की, व्हिडीओमध्ये आकाश हे अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. यावर कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी पत्रकाराला विचारले की तुम्ही न्यायाधीश आहात का वारंवार पत्रकार तेच प्रश्न विचारत असल्याने कैलाश विजयवर्गीय यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पत्रकाराची लायकी काढली. “तुझी लायकी काय आहे”, असं कैलाश विजयवर्गीय पत्रकाराला म्हणाले.\nइंदूरच्या गंजी कंपाऊंड परिसरातील एका इमारतीचे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका अधिकारी तिथे गेले होते. यावेळी आमदार आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला धमकावलं. त्यांच्याशी वाद घातला आणि एवढ्यावरच न थांबता आमदार आकाश यांनी चक्क बॅटने त्या अधिकाऱ्याला मारहाण केली.\nपालिका अधिकारी जून्या इमारतींना निर्मनुष्य करुन त्या पाडणार होते, जेणेकरुन कुठलीही दुर्घटना होऊ नये.\nपालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यावर कलम 353 , 294 , 506, 147, 148 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश विजयवर्गीय हे इंदूर-3 चे आमदार आहेत. ते यावेळी पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.\nआकाश विजयवर्गीय यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल\nया घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आकाश विजयवर्गीय यांना अटक करुन इंदूरच��या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने आकाश यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आकाशसोबतच 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआकाश यांना न्यायालयात नेताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. कारण, तिथे मोठ्या प्रमाणात आकाश यांचे समर्थक जमले होते. ते सरकार आणि पालिकेविरोधात घोषणा देत होते.\nआकाश विजयवर्गीय विवादास्पद वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत\nआकाश विजयवर्गीय हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकांदरम्यान आकाश यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ‘राहुल गांधी पहिले पप्पू होते, आता गाढवांचे राजे झाले आहेत, असं आकाश विजयवर्गीय म्हणाले होते. यावर काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली होती.\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nवंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी\nमी माझी भाषा सोडली तर निवडून येणार नाही : रावसाहेब…\nLIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nLIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह…\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nकुलाबामध्ये इमारतीला भीषण आग, आगीत होरपळून एकाचा मृत्यू\nमी माझी भाषा सोडली तर निवडून येणार नाही : रावसाहेब…\nभावाची हत्या, कापलेले शीर घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात\nआदिवासी महामंडळाचा 'तांदूळ घोटाळा', कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन, अनेक ठिकाणी दमदार पाऊस\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत��य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला\nवंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी\nभारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Promotion-ending-29-people-unopposed/", "date_download": "2019-07-22T08:47:13Z", "digest": "sha1:56RSXV6WNEFIDSBFHEI5SRRGRFE4YHFM", "length": 4450, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रचार समाप्‍त; 29 जण बिनविरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › प्रचार समाप्‍त; 29 जण बिनविरोध\nप्रचार समाप्‍त; 29 जण बिनविरोध\nबेळगाव/ बंगळूर : प्रतिनिधी\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार बुधवारी सायंकाळी 6 वाजता संपला. मतदान शुक्रवारी 31 रोजी होणार असून, राज्यभरात 29 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी होईल. तीन महानगरपालिका आणि 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 31 ऑगस्टला मतदान होईल. 3 महापालिकांमध्ये 814, 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 8 हजार 340 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 36 लाख 3 हदाप मतदार त्यांचे भविष्य ठरवतील.\nगुलबर्गा येथील अफझलपूरमध्ये प्रभाग क्र. 19 मधील एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने तेथे निवडणूक होणार नाही. कोळ्ळेगाल येथे प्रभाग 9 मधील बसप उमेदवाराचे निधन झाल्याने तेथेही निवडणूक होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.\nमतदानाच्या 48 तास अगोदर जाहीर प्रचाराची सांगता केली जाते. त्यानुसार 29 रोजी सायंकाळी जाहीर प्रचार संपुष्टात आला. उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे.कोडगूमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी हानी झाली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही आठवडे लागणार असल्याने तेथील निवडणुका ऑक्टोबरअखेर घेण्याचे आयोगाने ठरविले आहे.\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Corruption-in-the-work-of-gardens-in-Satara/", "date_download": "2019-07-22T07:42:56Z", "digest": "sha1:MR7KJYPMWFQFLPZOHNIA46OL2ZS3ZVZR", "length": 8260, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यातील बागांच्या कामात भ्रष्टाचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यातील बागांच्या कामात भ्रष्टाचार\nसातार्‍यातील बागांच्या कामात भ्रष्टाचार\nसातार्‍यातील बागांची सुमारे साडेचार कोटींची कामे विविध ठेकेदारांना देण्यात आली असून त्यामध्ये गोलमाल झाला आहे. यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने दिलेले सडेतोड वृत्‍त खरे असल्याचे सांगत या वृत्‍ताची आ. शिवेंद्रराजेंनी गंभीर दखल घेतली. वृक्षलागवड आणि त्यावर झालेला खर्च यामध्ये मोठी तफावत असून शहरातील बागांच्या ठेक्यात भ्रष्टाचार झाला आहे. वृक्षारोपणावर झालेल्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी नगर विकास आघाडीचे नेते आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.\nसातारा नगरपालिकेकडून अमृत योजनेतून शहरातील बागांची सुमारे 5 कोटींची कामे सुरु आहेत. पुण्याच्या निसर्ग ठेकेदाराला गेंडामाळ गार्डन 6 लाख, पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले उद्यान सदरबझार 63 लाख, जरंडेश्‍वर नाक्यावरील करिआप्पा चौकातील गार्डन 32 लाख, आयुर्वेदिक गार्डन गोडोली 65 लाख अशी कामे दिली आहेत. बागांचे क्षेत्रफळ, लागवड केली जाणारी झाडे आणि त्यासाठी करावे लागणारे काम यांचा मेळ घातला तर या कामात कोट्यवधींचा गोलमाल झाल्याचे उघड करणारे वृत्‍त दै. ‘पुढारी’ने दि. 13 रोजीच्या अंकात प्रसिध्द केले होते. या वृत्‍ताची आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गंभीर दखल घेतली.\nसातारा पालिकेच्या कारभाराची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी याचा आवर्जून उल्‍लेख केला. नगरपालिकेतील चुकीच्या प्रकारांवर प्रहार करत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा नगरपालिकेत ठेकेदारांच्या आडून नगरसेवकच कामे घेत आहेत. सातार्‍यातील बागांच्या कामात गोलमाल झाल्याचे वृत्‍त दै. ‘पुढारी’ने सडेतोडपणे प्रसिध्द केले. सातार्‍यातील बागांचे ठेके अनेक ठेकेदारांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यामागे काही नगरसेवक आहेत. बागांमध्ये केलेले वृक्षारोपण, त्यावर झालेला खर्च आणि वस्तुस्थिती पाहिली तर या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शहरात अमृत योजना व अन्य निधीतून साडेचार कोटींची झाडे लावण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित बागांमध्ये किती झाडे लावली जात आहेत हे पाहिले जात नाही.\nशहरात बीव्हीजीच्या माध्यमातूनही कोट्यवधींची झाडे लावण्यात येत आहेत. काही ठिकाणी वृक्ष लावले तर बर्‍याच ठिकाणी अद्याप काम झालेले नाही. वृक्ष अधिकारी बाळू शिंदे काय काम करतो वृक्षारोपण होत नाही पण शिंदेंची उंची वाढली की नाही हे बघा, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला. शिंदे रजेवर असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. वृक्षारोपणाच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, सभागृह नेते अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे, रवींद्र ढोणे, शकील बागवान, नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, मनिषा काळोखे, सोनाली नलवडे आदी उपस्थित होते.\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणजे निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/617/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE_", "date_download": "2019-07-22T07:25:51Z", "digest": "sha1:WUURHYY24PGT5GAGQAALV6YRYWMJ3OHS", "length": 7522, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेचा गुरूवारी सातारा जिल्ह्यात दौरा\nशेतकरी कर्जमाफीसाठीची विरोधी पक्षांची संघर्षयात्रा गुरूवार, दि. २७ एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात पोहोचणार आहे. कराड येथे सकाळच्या सत्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी स्थानिक पत्रकारांशी संघर्षयात्रेच्या उद्दिष्ट्यांविषयी व आगामी रुपरेषेविषयी संवाद साधण्यात येईल. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन संघर्षयात्रेच्या सातारा जिल्ह्याच्या दिवसभराच्या पुढील दौऱ्यास सुरूवात होईल. याम��्ये वडगांव हवेली, माण तालुक्यातील दहिवडी तसेच गांधी मैदान येथे जाहीर सभांचा समावेश असणार आहे. वडगांव हवेली आणि मसुर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेटदेखील यादरम्यान विरोधी पक्षातील सदस्य़ घेणार आहेत.\nआमची आमदारकी गेली तरी चालेल मात्र शेतक-याला कर्जाच्या जाचातून मुक्त करा - अजित पवार ...\nउस्मानाबाद थेथील जाहिर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लोकशाहीतही मक्तेदारी करणाऱ्या सरकारवर त्यांनी टीका केली. शेतक-यांसाठी आमची आमदारकी गेली तरी चालेल मात्र शेतक-याला कर्जाच्या जाचातून मुक्त करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सुद्धा फक्त पॅकेजची घोषणा करत उस्मानाबादला एकही रूपया न देणाऱ्या सरकारविरोधात एल्गार पुकारला.या सभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ...\nयुती सरकारने तीन वर्षांत केले तरी काय विरोधी पक्षांचा सरकारला जळजळीत सवाल... ...\nसिंधुदुर्ग येथे संघर्षयात्रेचा समारोप...चंद्रपूर जिल्ह्यापासून शेतकर्यां च्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज सिंधुदुर्ग येथे बांद्याजवळील सावंतवाडीत जाहीर सभेद्वारे समारोप झाला. काल रायगड येथून सुरु झालेला संघर्षयात्रेचा शेवटचा टप्पा रत्नागिरी व सिंधुदुर्ग असा प्रवास करत संपुष्टात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विरोधकांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर कडाडून टीका केली.कोकणातील मुख्य पीक भात आहे. वाजपेयी सरकारच्या काळात भाताच्या पिकाला कमी दर दिले जात होते पण सत्ता ...\nसंघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून ...\nशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल. ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/wife-murder-in-mumbra/", "date_download": "2019-07-22T07:34:50Z", "digest": "sha1:62HWJG2F2AY7JLDKNRRO6PPMN5H33JT4", "length": 8590, "nlines": 148, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "पत्नीला दारू आणण्यास उशीर झाला म्हणून पतीकडूनच हत्या", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपत्नीला दारू आणण्यास उशीर झाला म्हणून पतीकडूनच हत्या\nपत्नीला दारू आणण्यास उशीर झाला म्हणून पतीकडूनच हत्या\nआपण नेहमी बघत आलो आहे की पत्नी नेहमी आपल्या पतीला दारू पिण्यासाठी रोखत असते. मात्र पत्नीला दारू आणण्यास पाठवलं आणि तिला दारू घेऊन येण्यास उशीर झाला म्हणून तिची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्रामध्ये घडली आहे. या घटनेत आरोपी प्रविण पुरबिया याला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.\nआरोपी प्रविण पुरबिया याने कामावरून आल्यानंतर आपली पत्नी संतोषी हिला दारू आणण्यासाठी पाठवलं होत.\nमात्र, तिला दारू घेऊन येयला उशीर झाला. यामुळे त्याने तिच्याशी वाद घातला.\nतसेच तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला.\nहे पुरबिया कुटुंबीय मुंब्रा भागात राहते. विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या मुलासमोर घडली आहे.\nआरोपी प्रविण पुरबिया याने स्वत: आपल्या पत्नीचा मृत्यू औषध प्यायल्यामुळे झाला आहे. अशी तक्रार मुंब्रा पोलीस स्थानकात दिली .\nमात्र, पोलीसांना या तपासात आरोपी प्रविण पुरबिया यानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले.\nआरोपी प्रविण पुरबिया याला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.\nया घटनेबद्दलचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.\nPrevious लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची निवड\nNext रामराजे – उदयनराजे वाद विकोपाला, उदयनराजे म्हणाले ‘मी चक्रम आहे’..\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्��ी ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar.nic.in/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T08:21:37Z", "digest": "sha1:7JCXB7TIERSUDXGGFZ5KWHMXJAHL5U43", "length": 4787, "nlines": 107, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर | अहमदनगर | India", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nलघु उद्योग (पीडीएफ, 579केबी)\nमोठे उद्योग (पीडीएफ, 46केबी)\nसहकारी औद्योगिक वसाहत (पीडीएफ, 94केबी)\nशिक्षण विकास कार्यक्रम (पीडीएफ, 82केबी)\nजैव तंत्रज्ञान (पीडीएफ, 271केबी)\nकोळसा धोरणे (पीडीएफ, 121केबी)\nसीड मनी स्कीम : * जी. आर. (पीडीएफ, 73केबी) *फायदे (पीडीएफ, 130केबी)\nमुद्रांक शुल्क सवलत : *युनिट्सची यादी (पीडीएफ, 777केबी) *अर्ज (पीडीएफ, 77केबी)\nपॅकेज योजना प्रोत्साहन: 2001 (पीडीएफ, 860केबी)\nआयटी पॉलिसी 2009 पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज (पीडीएफ, 275केबी)\nजी.आर. – उद्योग आणि कामगार विभाग (पीडीएफ, 511केबी)\nजी.आर. – पॅकेज स्कीम ऑफ इन्सेटीव्हज 2007 (पीडीएफ, 257केबी)\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/demand-professional-curriculum-degree-agricultural-sector-students-195763", "date_download": "2019-07-22T08:00:38Z", "digest": "sha1:LG3FMTOJPMC36ZQSAVANDDRGDBGJUE7H", "length": 13850, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "The demand for a professional curriculum degree in agricultural sector by students कृषी क्षेत्रातील पदवीला व्यावसायिक अभ्याक्रमाच्या दर्जाची मागणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nकृषी क्षेत्रातील पदवीला व्यावसायिक अभ्याक्रमाच्या दर्जाची मागणी\nमंगळवार, 25 जून 2019\nकृषी व्यवसाय व्यवस्थापन या पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा देण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी.\nराज्यातील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील व्यावसायिक संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. राज्यात चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेल्या 12 खाजगी महाविद्यालयामध्ये सन-2003 सालापासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा अभ्यासक्रम BSc (Agriculture Management), BBM (Agriculture), BBA (Agricultural), BSc (Hons. Agriculture Business Management) या नावाने शिकवले जात आहे. परंतू सततच्या या पदवीच्या नामकरणामुळे शासनाच्या काही स्पर्धा परीक्षेसाठी पात्रता ग्राह्य न धरल्या जाणे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळणे किंवा अडकून राहणे, तसेच पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना कृषी सेवा केंद्राचा परवाना न मिळणे अशा अडचणींना सामोरे जावं लागत आहे. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी या पदवीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा म्हणून मान्यता देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.\nया मागणी संदर्भात कृषी व्यवस्थापनच्या विद्यार्थी शिष्ट मंडळाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडे मदत मागितली असता ता. 22 जून ला शरद पवार यांची भेट घेऊन हा मुद्दा निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची करण्याची मागणी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमानांकनात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचा ३२ वा क्रमांक\nदाभोळ - गतवेळी गुणवत्तेच्या मानांकनात घसरलेल्या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची गुणवत्ता यावेळी सुधारली आहे.नवी दिल्ली येथील...\nशेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे ��ाखल करा - कृषीमंत्री डॉ. बोंडे\nकोल्हापूर - बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित...\nभरपावसाळ्यात पिकांनी टाकल्या माना, निम्मा खरीप वाया\nऔरंगाबाद - अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या...\nपश्चिम महाराष्ट्र व सलग्न कोकणकरीता हवे स्वतंत्र कृषी विद्यापीठ\nनवी दिल्ली - पश्चिम महाराष्ट्र व सलग्न कोकणकरीता नवे कृषी विद्यापीठ मंजूर करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी...\n\"त्या' शेतकऱ्यांवर कारवाई नाही : कृषिमंत्री बोंडे\nनागपूर : प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी...\nमुंबई, पुण्यात जोरदार पाऊस; मराठवाडा मात्र हवालदिल\nनेहमीपेक्षा खूप उशिरा दाखल झालेला मॉन्सून अखेर मुंबई आणि कोकणावर अक्षरशः बरसला. केरळमध्ये एक जूनला नित्यनेमाने येणारा मॉन्सून यंदा आठ जूनला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%2520%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T07:53:02Z", "digest": "sha1:42TT4WGDP7D3PXABLXPDNW5QVJM6HDCI", "length": 20947, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nनगरसेवक (8) Apply नगरसेवक filter\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nरेल्वे (4) Apply रेल्वे filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nमहापालिका (3) Apply महापालिका filter\nयोगेश टिळेकर (3) Apply योगेश टिळेकर filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (3) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nसंजय शिंदे (3) Apply संजय शिंदे filter\nउपमहापौर (2) Apply उपमहापौर filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nप्रदूषण (2) Apply प्रदूषण filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nविजय देशमुख (2) Apply विजय देशमुख filter\nकचरा डेपो (1) Apply कचरा डेपो filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश बापट (1) Apply गिरीश बापट filter\nनगरपालिका (1) Apply नगरपालिका filter\nपिंपरी (1) Apply पिंपरी filter\nप्रशांत जगताप (1) Apply प्रशांत जगताप filter\nमहात्मा फुले (1) Apply महात्मा फुले filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमेट्रो (1) Apply मेट्रो filter\nयोगेश गोगावले (1) Apply योगेश गोगावले filter\nराम शिंदे (1) Apply राम शिंदे filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nवाहतूक कोंडी (1) Apply वाहतूक कोंडी filter\nहडपसरला पुढच्या टप्प्यात मेट्रो\nहडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...\nसाडेसतरानळीच्या प्राथमिक सुविधांसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा\nमांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...\nपुणे: ससाणेनगर येथे भुयारी मार्गासाठी आंदोलन\nहडपसर : ससाणेनगर येथील रेल्वे फाटकावरील भुयारी मार्गाचे काम मंजूर झाले असताना केवळ भाजपच्या हट्टापायी आणी राजकीय आसूयेपायी काम रखडले आहे. या कामाची निविदा मुदत संपल्याने रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी केला. ससाणेनगर...\nपुण्यात होतोय जनतेच्या पैशांचा चुराडा \nहडपसर (पुणे): दहा इंची जूनी सांडपाणी वाहिनी सुस्थितीत असताना त्याठिकाणी गरज नसताना पून्हा 12 इंची वाहिनी टाकण��याचे काम भाजपा नगरसेवक करत आहे. खोदकामामुळे रसत्यावरील ब्लॅाक काढले गेले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. गरज नसताना हे काम केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा चुराडा होत आहे....\nकचरा प्रकल्प रद्द करा; सरकारला जोडो मारो आंदोलन\nहडपसर (पुणे): रामटेकडी औदयोगिक वसाहतीतील प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर...\nसलग दुसऱया दिवशी कचरा गाडया आडवल्या...\nहडपसर (पुणे): प्रस्तावीत कचरा प्रकीया प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱया दिवशी (बुधवारी) महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या गाडया आंदोलकांनी आडवून परत पाठविल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आंदोलन करून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडया परत पाठवल्या होत्या. दुसऱया दिवशी या आंदोलनात...\nपुणेः आमदाराच्या कार्यालयावर टाकला कचरा\nहडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ नागरिकांनी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयावर संतप्त सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी कचरा टाकला. तसेच मुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री आणि महापौरांच्या...\nऔंधला स्मार्ट सिटी तर हडपसरला कचरा सिटी बनविण्याच्या ध्यास\nहडपसर (पुणे): राज्यातील व पालिकेतील सत्ताधा-यांनी औंधला स्मार्ट सिटी बनविण्याचे व हडपसरला कचरा सिटी बनविण्याच्या ध्यास घेतला आहे. भाजपाच्या आमदारांची कचरा प्रकल्पात भागीदारी आहे. हडपसरच्या आमदाराला देखील रामटेकडी येथे कचरा प्रकल्प उभारून मलिदा लाटायचा आहे. मात्र, या अन्याला हडपसरवासीय बळी पडणार...\nरामटेकडीत कचरा डेपो होऊ देणार नाही- कृती समितीने घेतली शपथ\nहडपसर : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील नियोजित कचरा डेपो विरोधात कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. तसेच हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी शपथ या समितीच्या सदस्यांनी घेतली. सत्ताधारी लोकांचा कचरा डेपो सुरू करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी रक्त सांडले अथवा...\nशहरापाठोपाठ उपनगरांमधील विशेषत: हडपसर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगाम घालण्याच्या इराद्याने भारतीय जनता पक्षाने व्यूहरचना आखली खरी; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका नव्हे, तर धक्काही बसू शकलेला नाही. महापालिकेच्या मुंढवा-मगरपट्टा सिटीमधील (प्रभाग क्र.२२) चार जागांवर दणदणीत...\n‘पुणेकरांना भाजपच देईल पारदर्शक कारभार’\nहडपसर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या विश्वासाला पायदळी तुडवले. भ्रष्टाचार, घोटाळ्यात या पक्षातील नेते अडकले आहेत. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातील पायाभूत समस्या सोडवता आल्या नाहीत. त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुका पाठोपाठ नगरपालिकांच्या...\nहडपसर - प्रभाग क्र. २२ मधील भाजप उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार केला. मतदार भगिनींकडून ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मतदारांनी उमेदवारांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या नियोजित वेळेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B1%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T08:14:00Z", "digest": "sha1:FUJ26PEH3XFI2WKKSHL3FCIGAOQCZCIR", "length": 28387, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nपश्चिम महाराष्ट्र (6) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nदेवेंद्र फडणवीस (10) Apply देवेंद्र ��डणवीस filter\nअमृता फडणवीस (4) Apply अमृता फडणवीस filter\nनितीन गडकरी (4) Apply नितीन गडकरी filter\nसोशल मीडिया (4) Apply सोशल मीडिया filter\nअक्षयकुमार (3) Apply अक्षयकुमार filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nबलात्कार (3) Apply बलात्कार filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nअभिनेता (2) Apply अभिनेता filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nचंद्रकांत पाटील (2) Apply चंद्रकांत पाटील filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nव्हिडिओ (2) Apply व्हिडिओ filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nभाष्य : व्यवस्थापन आपत्तींशी झुंजण्याचे\nमहाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...\nमुख्यमंत्र्यांचा संयम ढळला; व्हिडिओ व्हायरल\nकर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक...\nloksabha 2019 : शरद पवारांना 'बेटी बचाव'ची गोष्ट मान्य : मुख्यमंत्री\nपुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...\nआमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच\nवैभववाडी - काम मंजुर असो किंवा नसो आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे; मात्र वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके हे आमदारांवर टिका करीत आहे. त्यांनी आमदारांवर टिका करण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा...\nअमृता फडणवीसांची पाऊले थिरकली स्टेजवर (व्हिडिओ)\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल...\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर : अमृता फडणवीस (व्हिडीओ)\nमुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी...\nअमृता फडणवीस यांचा 'तो' सेल्फी व्हायरल\nमुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या...\nहॉकी विश्‍वकरंडकाचे उत्साहात अनावरण\nभुवनेश्‍वर - याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली. ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय असून,...\nकोल्हापूरचा ‘वाघ’ पोहोचला जगभरात \nकोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...\nदोन गृह राज्यमंत्री गायबच, चित्रा वाघ यांची टीका\nलातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहे�� ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...\nपुणे - भूपाळी, हरिपाठ, संतांचे अभंग गात विठ्ठल नामात तल्लीन झालेले पुणेकर रविवारी वारकऱ्यांच्या सेवेत रममाण झाले. हजारो भाविकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींनी संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा...’ या भावनेने अनेकांनी...\nभाजप शांत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कडाडल्या\nउल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी...\nअवघे पश्‍चिम नागपूर राममय\nनागपूर - रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्ररथ... रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी... श्रीरामाच्या पालखीचे चौकाचौकांत होणारे स्वागत... एकाचवेळी लाखो भाविकांच्या मुखातून एकाच वेळी होणारा श्रीरामाचा जयघोष... भक्ती, उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवित निघालेल्या शोभायात्रेमुळे अवघे पश्‍चिम नागपूर राममय...\nपरिवर्तनाद्वारे विरोधकांना घरी बसवणार : फडणवीस\nनेरळ : भाजप सरकार जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आले. आम्हाला सत्ता उपभोगायची नसून राबवायची आहे. त्यामुळे परिवर्तन घडवून विरोधकांना कायमचे घरी बसवणार, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्जत येथे भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nबाळ मानेंचा सेल्फी; बदलाची नांदी\nदापोली - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहे. राजकीय वर्तुळात नवीन वर्षात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळात यामुळे वेगवेगळे कयास सुरू झाले. शहरात एका कार्यक्रमात माने- दळवी आणि आमदार संजय कदम...\nपंधरा वर्षांत पडलेले खड्डे तीन वर्षांत कसे बुजणार - पंकजा मुंडे\nपुणे - ‘पंधरा वर्षे सत्तेत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कारभारामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांसमवेत अनेक रा���कीय नेते ‘सेल्फी’ काढत आहेत. हे विरोधक जागे असल्याचे लक्षण आहे; परंतु पंधरा वर्षांत रस्त्यांवर पडलेले खड्डे तीन वर्षांत कसे काय बुजणार,’ असे सांगत...\nराज्यातील शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट - विनोद तावडे\nसातारा - ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट करायला दिले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कोणकोणत्या शाळा ताबडतोब दुरुस्त कराव्या लागतील, हे समजेल. सातारा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये काही खूप जुन्या आहेत. अत्यंत धोकादायक आहेत. त्या पाडून लगेच...\nआया रे ‘मामा’, लोगों रे लोगों...\nभारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ म्हणणं अन्‌ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याच दिवशी भोपाळच्या दशहरा मैदानात गांधींच्याच उपवासअस्त्राचा वापर करणं, हा बहुतेक योगायोगच असावा. शेतकरी आंदोलनादरम्यान मंदसौरमध्ये गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा...\nमुख्यमंत्र्यांचा 'सेल्फी वुईथ बंधारा'...\nसांगली - पोलिसांनी डॉल्बी मुक्त योजनेतून बांधलेला बंधारा कालव्याच्या पाण्याने ओसंडून वाहताना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही . त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सह छायाचित्र घेतले . हा बंधारा साकारण्यात शिंदे यांचे मोलाचे योगदान...\nऊर भरून आणणारा ध्वज\nकोल्हापूर - देशातील प्रत्येकाचा ऊर भरून आणणारा ३०३ फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल. येथून देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. याच वेळी महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/373/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T07:50:43Z", "digest": "sha1:JYDDIIDMLWATBPIJUI2DB2TH2WXNMEUJ", "length": 10355, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी – नवाब मलिक\nभाजपकडून सत्ता, पैशांचा गैरवापर; एमआयएमची मदत घेतल्याचाही केला आरोप\nनगरपालिका व नगरपंचायत निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर १९ ठिकाणी नगराध्यक्ष जिंकले आहेत. तर सातारा, म्हसवड, आष्टा, करमाळा, वडगाव, अमळनेर, चोपडा, रावेर या ८ ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष जिंकलेले आहेत. दोन्ही मिळून पक्षाचे २७ ठिकाणी नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत. तसेच घड्याळ चिन्हावर ६८४ नगरसेवक तर आघाडीच्या माध्यमातून १६६ नगरसेवक विजयी झाले आहेत. दोन्ही मिळून ८५० नगरसेवक विजयी झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी बोलताना ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजप नेत्यांनी सत्तेचा व पैशाचा गैरवापर केला असून एमआयएम सारख्या धर्मांध पक्षाच्या खांद्यावर स्वार होऊन निवडणुकीत फायदा मिळवला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. या निवडणुकीत भाजपचे जरी सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले असले तरी २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४२ टक्के मिळालेल्या मतांमध्ये निम्मी घट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचेही मलिक यांनी सांगितले.\nपुढे ते म्हणाले १४ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात पुणे व लातूर जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र चिन्हावर निवडणुका लढविणार आहे, तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे, सासवड, शिरुर, आळंदी या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम क्र��ांकांचा पक्ष बनेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम ... ...\nआज १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हेमंत टकले, प् ...\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्‍यांच्या भावना समजणारा एकही नेता नाही - धनंजय मुंडे ...\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्यांीच्या भावना समजणारा एकही नेता नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कष्टाच्या पैशासाठी दहा-दहा तास रांगेत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वा सनांचा सत्ताधार्यां ना विसर पडलेला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी आज केला, यावेळी ते बोलत हो ...\nपंतप्रधान मोदी चाचा नेहरूंची जागा घेऊ शकत नाहीत – नवाब मलिक ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनविण्यासाठी जाहिरातींवर सुमारे ४१०० कोटी रुपये उधळण्यात आले. परंतु त्यातून ना मोदींची प्रतिमा बनली, ना लोकप्रियता वाढली. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचा चौधरी कॉमिकच्या माध्यमातून आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाबव मलिक यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून केला जात आहे. सर्वशि ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/635/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E2%80%93_%E0%A4%9A", "date_download": "2019-07-22T07:26:47Z", "digest": "sha1:5YSLVY4S2YEWFLGIADBG77L7FIHFPP6C", "length": 8981, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nदिंडोरी आणि परभणी प्रकरणातही लवकर न्याय मिळावा – चित्रा वाघ\nसंपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील भगिनी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच पोलीसही महिलांवर अत्याचार करत असल्याचे दिंडोरी प्रकरणात समोर आले. परभणी जिल्ह्यातही एका भगिनीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे प्रकरणही समोर आले होते. कोपर्डीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेच. पण दिंडोरी आणि परभणी प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सहकाऱ्यांसहित गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.\nदिंडोरी प्रकरणात मुंबईतील भायखळा पोलिस स्टेशनच्या पोलिस शिपायाच्या तात्काळ निलंबनाची मागणी व परभणीच्या आपल्या भगिनीला न्याय मिळवून देण्याच्या मागण्या यावेळी चित्रा वाघ यांनी केल्या.\nसंपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निर्भया केसचा निकाल नुकताच लागला. २००७ च्या बिबवेवाडीतील शुभदा पाटील प्रकरण आणि २००९ मधील पुण्याच्या नयना पुजारी केसचा देखील निकाल लागलेला आहे. वर्षानुवर्ष आपण या निकालांची वाट पहात होतो, अखेर दोषींना फाशीची शिक्षा मिळाली.\nयाप्रमाणेत दिंडोरी आणि परभणी प्रकरणातही लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षा चित्रा वाघ यांनी बोलून दाखवली. अर्थात भेटी घेऊन, निवेदन देऊन आमचा लढा थांबणार नाही तो चालूच राहिल, असं त्यांनी यावेळी नमूद केले.\nसंघर्ष करण्यासाठी परवानगीची गरजेचे नाही, चूक वाटले तेथे विरोध करा - जयंत पाटील ...\nसांगली येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. सांगलीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा अर्धवट तयारीने घेतला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेलाच नाही असे सांगतानाच पक्षाची संघटना मजबूत करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना या सरकारला ग ...\nसत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली - अजित ...\nसंघर्षयात्रेदरम्यान वणी येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. तीन वर्षांपासून देशात आणि राज्यात भाजप सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली असा सवाल त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्यांदाच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत संघर्षयात्रा काढली आहे. हा संघर्ष आता तुमच्या-आमच्यापर्यंत मर्यादित राहिल ...\nशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक ...\nशेतकरी कर्जमाफी च्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही चांगलाच गाजत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. याच मुद्द्यावरून बुधवारी विधिमंडळाचे काम सुरू होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.दरम्यान, याच मागणीवरून विधानसभेचे कामकाज सलग तीन वेळा स्थगित झाले. स्थगितीनंतर सभ ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/bike-is-ride-through-water/", "date_download": "2019-07-22T08:42:33Z", "digest": "sha1:CSQHAHFB2ZU3GELB4TXI4VWOZC5NYA3S", "length": 9216, "nlines": 149, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "चक्क पाण्यावर चालते ‘ही’ बाईक !", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nचक्क पाण्यावर चालते ‘ही’ बाईक \nचक्क पाण्यावर चालते ‘ही’ बाईक \nपाण्यावर चालणाऱ्या बाईकविषयी तुम्ही ऐकलं आहे का हो पेट्रोलऐवजी पाण्याने बाईक चालवण्याचा प्रयोग करत तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीला उत्तर दिले आहे. या प्रयोगामुळे बाईक चक्क पाण्यावर चालणार आहे.\nपेट्रोलऐवजी पाण्यावर चालणारी बाईक\nद���वसेंदिवस पेट्रोल -डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.\nया इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे वाहने कशी चालवणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.\nयावर तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी उपाय शोधला आहे.\nइलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेचा उपयोग करत या विद्यार्थ्यांनी बाईक पाण्यावर चालवण्याचा प्रयोग केला.\nया प्रक्रियेत एक बॅटरी, मीठ घातलेलं पाणी, धातूच्या रॉडचा उपयोग करत त्यातून हायड्रोजन गॅस तयार केला जातो .\nहा गॅस रिकाम्या बाटलीमध्ये जमा करून तो दुचाकीच्या कॉर्बोरेटरमध्ये सोडला जातो.\nयानंतर बाईकला किक मारल्यास बाईक सुरू होते.\nहायड्रोजन गॅस हा अत्यंत ज्वलंत असल्याने त्यावर थोडी प्रक्रिया करून कॉर्बोरेटरमध्ये गॅस सोडता येतो.\nपेट्रोल आणि डिझेल हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे आता विजेवर चालणाऱ्या गाड्या बाजारात येऊ लागल्या आहेत.\nहाच विषय हाताळात हिमांशू पेडणेकर, सिद्धार्थ जोशी, सतिश आंबेटकर, या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाण्यावर चालणाऱ्या या दुचाकीचा प्रकल्प तयार केला आहे.\nपाण्यासारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोताचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषणमुक्त पर्यावरण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे हे पाऊल नक्कीच महत्तवाचे ठरले आहे.\nPrevious World Cupमुळे पॅरा स्वीमरच्या 5 सुवर्णांकडे दुर्लक्ष \nNext नवरदेवाला सोडून नवरी पळाली Boyfriend बरोबर \n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\n‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/shiv-sena-vardhapan-din-uddhav-thackeray-may-invite-cm-devendra-fadnavis-73695.html", "date_download": "2019-07-22T07:24:25Z", "digest": "sha1:GRDL3MTUSJ53ZG77STKN46HPJBLPFB3V", "length": 15969, "nlines": 155, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतिहास रचणार?", "raw_content": "\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nशिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, फडणवीस इतिहास रचणार\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : शिवसेना उद्या अर्थात 19 जून रोजी 53 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडणार आहे. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिवसेनाभवनात मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर उद्या वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nमहत्त्वाचं म्हणजे शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबतीने मुख्यमंत्री शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचे संकेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही भूमिका घेण्याची शक्यता आहे.\nजर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, तर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री हजर असतील. एखाद्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनी दुसऱ्या पक्षाचा महत्त्वाचा नेता हजर राहण्याची ही बहुदा पहिलीच घटना ठरू शकते.\nमाटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nशिवसेनेच्या व्यासपीठावर यापूर्वी कोण कोण\nयापूर्वी शिवसेना स्थापनेनंतर 70 च्या दशकात शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तसेच दिवंगत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनीही शिवसेनेच्या व्यासपीठावर जात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते.\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा…\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nभाषणदरम्यान शेतकरी ओरडला, गावात दवाखाना नाही, आदित्य ठाकरे म्हणाले 8…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nजेव्हा बेलछी पीडितांच्या भेटीसाठी इंदिरा गांधी हत्तीवरुन गेल्या होत्या\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅरा मिलिट्री रेजिमेंटमध्ये जाणार\nजे झालं ते योग्य नव्हतं, विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज\nआम्ही वानरांचे नव्हे तर ऋषींचे वंशज, खासदार सत्यपाल सिंह यांनी…\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागण��� : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला\nवंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी\nभारतीय वंशाच्या कॉम���डियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=67&bkid=254", "date_download": "2019-07-22T07:38:06Z", "digest": "sha1:ZPHFY6EBWEFF6TLMMRYM5VOHOW3NNXC7", "length": 1953, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nकुणा कलाकाराला हे डिझाईन सुचलं, त्यानं आयुष्यातलं सत्य किती कौशल्यानं कलाकृतीत उतरवलं बांगडी बरोबर मोरही बंदिस्त आहे. हा समतल कधी साधला जाईल बांगडी बरोबर मोरही बंदिस्त आहे. हा समतल कधी साधला जाईल पृथ्वीची कक्षाही बांगडीसारखी आहे, गोल. ती त्या परिघाच्या परिसीमेवर फिरतेय ती तिची लक्ष्मणरेषा आहे. पण तरीही ती बंधनात नाही. बंधनात आहे तो सूर्य. त्या कंकणाची सीमारेषा पृथ्वीला देऊन त्यानंही ते बंधन स्विकारलंय.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/436/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81", "date_download": "2019-07-22T07:38:56Z", "digest": "sha1:L74EFQGUV46VYCR5ZNL666GFJLOFNZSF", "length": 7807, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल- सुनील तटकरे\nआगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर , डॉ. भारतभुषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा, शेख शफिक, नारायण शिंदे उपस्थित होते.\nपुढे बोलताना तटकरे म्हणाले की, ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे कौतुकास्पद आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व मनपा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घवघवीत यश मिळविणार यात शंकाच नाही.\nकांद्याच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये कांदा फेको आंदोलन ...\nसरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्���ात तालुकावार तहसीलदार कार्यालयांवर अभिनव असे 'कांदा फेको आंदोलन' करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा ५ पैसे किलो इतक्या कवडीमोल भावाने विकला जात आहे. यामुळे कांदा उत् ...\nहमीभाव संदर्भात व्यापाऱ्यांना दोषी ठरवणे चुकीचे - शंकरअण्णा धोंडगे ...\nजो व्यापारी केंद्राने निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करेल, अशा व्यापाऱ्यांवर शिक्षापात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हमीभावासंदर्भात व्यापाऱ्यांना दोषी ठरवणे चुकीचे असून सरकारचा हा निर्णय नेहमीप्रमाणे फसवा व दिशाभूल करणारा असल्याचे मत किसान सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी किसान सभा पश्चिम महाराष्ट्र प्रमुखांची बैठक पुणे येथे पार पडली, यावेळी ते बोलत होते.मंत्रिमंड ...\nपारदर्शी मुख्यमंत्र्यांनीच लपवली माहिती, गुन्हेगारी खटले लपवल्याबद्दल सुप्रिम कोर्टाची नोट ...\nपारदर्शी कारभाराच्या बाता मारणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही असणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवल्याचं आता उघडकीला आलं आहे. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा उल्लेखच केलेला नाही. या दोन प्रकरणांची माहिती फडणवीस यांनी चक्क लपवली आहे. मतदाराला उमेदवाराविषयी पूर्ण माहिती जाणून घेण्याचा हक्कच असतो. हा हक्कच फडणवीस यांनी पायदळी तुडवला आहे. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिक ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/629/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T08:35:17Z", "digest": "sha1:YWOIQ6SE5UFGDWXA7DXVA4MT6TWBLZOD", "length": 7092, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपंतप्रधानांनी स्वतः लक्�� घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे\nपुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.\nयावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे यांनी केले.\nपुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘लक्ष्य २०१७’ ...\nपुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यकर्त्यांसाठी 'लक्ष्य २०१७' या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. शिबीराच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक विकासकामे केली असून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. २०१७ हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागा, त ...\nशरद पवार यांनी माझं बोट पकडून मला शेतीचे धडे दिले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\nपुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेऊन चर्चा केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित 'शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ शुगर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवें ...\nपुणे महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड ...\nपुणे महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी बाजी मारली आहे. त्यांनी ८४ मते मिळवत भाजपच्या अ��ोक इनपूरे यांचा पराभव केला. त्यांना केवळ २५ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सचिन भगत यांना ११ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मनसेने तटस्थ भूमिका घेतली होती. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुकारी अलगूडे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने या निवडणुकीत विजय मिळवला. ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-government-is-not-serious-about-drought-ajit-pawar-98027/", "date_download": "2019-07-22T07:43:12Z", "digest": "sha1:42OJDF2PDAASNMFKA7ZNYWOLSFKJXSZV", "length": 7340, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही -अजित पवार - MPCNEWS", "raw_content": "\nPune : सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही -अजित पवार\nPune : सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही -अजित पवार\nएमपीसी न्यूज – राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली असून त्याकडे सरकार गांभिर्याने पाहत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सरकारकडून काही उपाययोजना करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्याच्या अनेक भागातील दुष्काळी भागाचा दौरा करीत आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत आहे. यातून प्रश्न आणि समस्या सुटणार नाहीत. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nयावेळी अजित पवार म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यावर आम्ही सर्व मदत तात्काळ दिल्या. मात्र, सध्याच्या सरकारकडून राज्यातील जनता होरपळून निघत असताना देखील जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून दिले जात नाही.\nया सरकारला मंत्री आणि अधिकारी बाहेर फिरायला गेले आहेत. या सरकारला काम करण्याची मानसिकता नसल्याने प्रत्येक कामाला अटी लावण्याचे काम केले जात आहे. अशा शब्दात भाजपवर त्यांनी निशाणा सा���ला.\nChinchwad : प्रयास ग्रुपच्या वतीने जागतिक मातृदिनानिमित्त पाणी फौंडेशन अंतर्गत श्रमदान\nPimpri : आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या\nSangvi : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून\nSangvi : आयटी अभियंत्याने गोळी झाडून केली आत्महत्या\nPune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण\nChinchwad : शाळेचे नाव बदलणार असल्याच्या विरोधात पालक संतप्त\nEditorial : शहराचे ग्लोबल नेटवर्किंग\nBhosari : भोसरीच्या तरुणाचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज \nPune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण\nPimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नियुक्ती\nPune : ‘हायराइज कमिटी’ची पहिली बैठक सोमवारी\nPune : संघटन पर्व अभियानांतर्गत भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू\nAundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आरोग्य आणि आहारावर मार्गदर्शन\nPimpri : युवकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी युवा धोरण राबविण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/%E0%A5%A8-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88/", "date_download": "2019-07-22T08:11:17Z", "digest": "sha1:T3RYXUTTUIPMKOYMLOO5BOCW3UYKX2BD", "length": 9994, "nlines": 78, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "२ जुलै", "raw_content": "\nजय गणेश जलसंवर्धन अभियान\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nजय गणेश जलसंवर्धन अभियान\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nदिनांक :- २ जुलै २०१९\n‘दगडूशेठ’ च्या जय गणेश हरित वारी अंतर्गत वृक्षारोपण\nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर वाल्हे मुक्कामी कार्यक्रम; हजारो वारक-यांना महाप्रसाद आणि रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आरोग्यसेवा\nपुणे : निर्मल वारी, हरित वारी हा विचार समोर ठेऊन महाराष्ट्रातील पालखी मार्ग व महामार्गावर ५० लाख वृक्ष लावून स्थानिकांच्या मदतीने त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प दगडूशेठ ट्रस्टने केला होता. त्याअंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण सुरु असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर वाल्हे मुक्कामी ट्रस्टच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. याशिवाय हजारो वारक-यांना महाप्रसाद आणि रुग्णवाहिक व आरोग्य तपासणीच्या माध्यमातून सेवा दिली.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वाल्हे पालखी तळावर आयोजित कार्यक्रमात जय गणेश हरित वारी अंतर्गत हा वृ���्षारोपणाचा कार्यक्रम झाला. दगडूशेठ ट्रस्टचे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने, माणिक चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, दिनेश परदेशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, सचिन आखाडे, यतिश रासने, सोमनाथ वाईकर, विनायक रासने, अभिजीत कोद्रे, विशाल केदारी आदी यावेळी उपस्थित होते.\nहेमंत रासने म्हणाले, पंढरीच्या वारीसारख्या धार्मिक उत्सवाला जय गणेश हरित वारीतून सामाजिक कार्याची जोड मिळाल्याने पर्यावरण रक्षणाचा संदेश देशभर जाणार आहे. यामध्ये वृक्षलागवडीप्रमाणेच संवर्धनाकरीता पालखी मार्गावरील गावे आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग असणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणाकरीता संपूर्ण महाराष्ट्रात ५० लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करुन जय गणेश हरित वारीची सुरुवात झाली होती. झाडांचे संगोपन ही आपली जबाबदारी असून पालखी मार्गावरील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर संगोपनाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.\nप्रकाश चव्हाण म्हणाले, जय गणेश हरित वारी या उपक्रमामध्ये आळंदी व देहू देवस्थान, वनराई, देवराई तळेगाव, रानजाई, भारतीय वारकरी मंडळ, श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट, आपलं पर्यावरण नाशिक, कमिन्स इंडिया, बायोस्फिअर्स, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, कोटेश्वरी फाऊंडेशन, ग्रामपंचायत श्री क्षेत्र देहू, निसर्गमित्र, निसर्ग सायकल मित्र, वृक्षवल्ली, शिवदुर्ग संवर्धन, निसर्ग सेवक, ढोले नर्सरी, वृक्षसंवर्धन समिती देहू आदी संस्था व संघटना सहभाग घेत आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.\nप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा\nफोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वाल्हे पालखी तळावर आयोजित कार्यक्रमात जय गणेश हरित वारी अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. यावेळी वृक्षारोपण करताना दगडूशेठ गणपती ट्रस्टचे पदाधिकारी. तसेच महाप्रसाद वाटप व आरोग्यसेवा देताना कार्यकर्ते.\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A5%A7", "date_download": "2019-07-22T08:30:55Z", "digest": "sha1:5A6KSCVF6K5RJVGPXLGYCD2QZKPOLAKH", "length": 2892, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लीग १ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"लीग १\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nराष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २००८ रोजी ००:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-nvs-recruitment-2019/10817/", "date_download": "2019-07-22T07:47:44Z", "digest": "sha1:V3R4VHX6NSDS7JBAONHJJCQXWQEUNAPJ", "length": 7395, "nlines": 108, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - नवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\nनवोदय विद्यालय समिती मार्फत चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या २५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nप्राचार्य (गट-अ) पदाच्या 25 जागा\nशैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. आणि ७/ ८/ १५ वर्ष अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे.\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १५००/- रुपये आहे.\nसहाय्यक आयुक्त (गट-अ) पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि सदरील पदाचा अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १५००/- रुपये आहे.\nसहाय्यक (गट-क) पदाच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ८००/- रुपये आहे.\nसंगणक ऑपरेटर (गट-क) पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक आणि १ वर्ष संगणक डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ८००/- रुपये आहे.\nपदवीधर शिक्षक (पीजीटी) पदाच्या २१८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.ई./ बी.टेक.(कॉम्पुटर सायन्स/ आयटी) किंवा बी.एड. आणि अनुभव विषयक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १०००/- रुपये आहे.\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nसवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.\nप्रवेशपत्र – १० मार्च २०१९ पासून उपलब्ध होतील.\nलेखी परीक्षा – मार्च २०१९ मध्ये घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा\nलेखा व कोषागारे संचालनालयात विविध पदाच्या एकूण ९३२ जागा\nआयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या १७५३ जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भूवैज्ञानिक पदाच्या एकूण १०६ जागा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०१४ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/cyclone/", "date_download": "2019-07-22T08:12:09Z", "digest": "sha1:XICUUB2NEBMPFEFL6UQFEKBXG6AA3VYD", "length": 7529, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "CYCLONE", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलली,आरबी समुद्रात घोंगावणार\nवायू चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरातला धडकणार असा अंजाज व्यक्त केला जात होता. परंतु वायू चक्रीवादळ…\nवायु चक्रीवादळाच्या भितीनं चीनची दहा जहाजं भारताच्या आश्रयाला\nवायु चक्रीवादळाच्���ा भितीनं चीनची दहा जहाजं भारताच्या आश्रयाला आली आहेत. या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरात आश्रय…\n‘फोनी’ चा वेग ओसरला; बांग्लादेशच्या दिशेने आगेकूच\nपाऊस आणि वाऱ्याचा जोर धरत फोनी शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर येऊन थडकले. या वादळाने 8 नागरिकांचा…\nओडिशामधील चक्रीवादळावरुन आईने ठेवले बाळाचे नाव ‘फोनी’\nसध्या ओडिशाच्या किनारपट्टीला फोनी चक्रीवादळाने थैमान घातले असून वादळाचे वारे 175 ते 200 किमी वेगाने…\nओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर ‘फोनी’ चक्रीवादळ धडकलं\nसर्वांत विध्वंसक मानलं जाणारं फनी वादळ ओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर येऊन धडकलंय. या वेळी या ‘फोनी’…\nआफ्रिकेत चक्रीवादाळाचा हाहाकार, 180 जणांचा मृत्यू तर हजारो बेपत्ता\nआफ्रिकेतील मोझंबिक येथे आलेल्या चक्रिवादळानं हाहाकार उडवला आहे. या चक्रिवादळाचे नाव ईदाई असे आहे. या…\nतामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचे 2 बळी\nबंगालच्या उपसागरात तयार झालेले गाजा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले आहे. गाजाच्या परिणामामुळे अनेक भागांत मूसळधार…\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/2019/05/16/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-1155/", "date_download": "2019-07-22T08:12:14Z", "digest": "sha1:XDGXP3ILZVC22RPJTUGHMF4SMP2EUQNJ", "length": 3831, "nlines": 96, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "आजची-प्रतिमा", "raw_content": "\nजय गणेश जलसंवर्धन अभियान\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nजय गणेश जलसंवर्धन अभियान\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/due-name-rafale-chhattisgarh-villagers-facing-problem/", "date_download": "2019-07-22T08:43:52Z", "digest": "sha1:TUUJLKAAHBPXAS5MGIQM4J5VKHW5M4W3", "length": 35905, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To Name Of Rafale, Chhattisgarh Villagers Facing Problem | 'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nओळखा ���ाहू, कोण आहे ही अभिनेत्री फेसअॅपच्या माध्यमातून शेअर केला फोटो\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाक��ळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\n'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली\nDue to Name of Rafale, Chhattisgarh villagers facing problem | 'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली\n'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली\nछत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे.\n'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली\nनवी दिल्ली - सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना निवडणुकीच्या रिंगणात सर्वात चर्चेत मुद्दा आहे तो म्हणजे राफेल. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. काँग्रेसनेराफेल मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं असून अनिल अंबानी यांना फायदा होण्यासाठीच हा करार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. इतकचं नाही तर राफेलवरुन चौकीदार चोर है अशी मोहीमही काँग्रेसकडून सोशल मिडीयात उभारण्यात आली.\nमात्र हा राफेल मुद्दा छत्तीसगडमधील एका गावासाठी मोठी समस्या बनला आहे. छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे.\nराफेल गावातील ग्रामस्थांचे म्हणणं आहे की, जेव्हापासून राफेल प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापू लागलंय तेव्हापासून राफेल नावावरुन असलेल्या या गावाची आजूबाजूच्या गावांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. जर समजा भविष्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि त्यांनी राफेलची चौकशी केली तर या गावावरही कारवाई केली जाईल असा विनोद शेजारील गावातील गावकरी करत आहेत. याचं कारणं काय तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, काँग्रेस सत्तेत आल्यावर लगेच राफेलची चौकशी करु. अन् नेमकं या गावाचं नावचं राफेल आहे. त्यामुळे राफेलची चौकशी होणार म्हणजे या गावावर कारवाई केली जाणार अशाप्रकारे खिल्ली इतर ग्रामस्थ उडवत आहेत. राफेल हे गाव छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागात आहेत त्यामुळे या गावाकडे अद्याप कोणाचंही लक्ष गेलं नाही. मात्र देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय त्यामुळे राफेल गाव सोशल माध्यमांमध्ये चर्चेत आलं आहे.\n१९९८ च्या पूर्वी राफेल गाव छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात समाविष्ट होतं मात्��� त्यानंतर महासमुंद या जिल्ह्यामध्ये गावाचा समावेश करण्यात आला. अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्याने आत्तापर्यंत गावचा विकासच झाला नाही. राफेल ग्रामस्थ शेतीवर निर्भर असल्याने शेती पण पावसावर अवलंबून आहे. पंतप्रधान कोणीही बनो मात्र या गावात सिंचनाची व्यवस्था आली पाहिजे असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राफेल ग्रामस्थ मतदानासाठी जाणार आहेत. देशभरात राफेलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं असताना अद्यापपर्यंत या गावात ना भाजपाचा कोणी नेता आला ना काँग्रेसचा नेता प्रचारासाठी आला. जवळपास २०० कुटुंब या गावात वास्तव्यास आहे.\nकाँग्रेस सत्तेत आल्यावर राफेल गावावर कारवाई होणार असल्याचं शेजारील गावातील लोकं आमची खिल्ली उडवतात. आम्ही गावाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो मात्र आम्हाला त्यांची भेट झाली नाही असं या गावातील ग्रामस्थ धरम सिंग यांनी सांगितले. तसेच राफेल प्रकरणामुळे या गावाची नकारात्मक प्रसिद्धी झाली पण आमच्या गावाची चिंता कोणालाच नाही असंही ते बोलले.\nमहासमुंद विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे चांदुल शाहू हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात राफेल गावाचा समावेश होतो. राफेलवरुन भाजपा-काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे होत असले तरी राफेल गाव मात्र विकास, जलसिंचन आणि मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिलं हे सत्य कोणी नाकारु शकणार नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभाजपा सरकार प्रियंका गांधींना घाबरते, अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक\nKarnataka Trust Vote Live Update: अजून थोडं थांबा, सभापतींकडून कुमारस्वामींना दोन दिवसांची सवलत\nप्रियंका गांधीच्या अटकेचा नागपुरात निषेध\nमुख्यमंत्री होण्यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले...\n परभणीत तर दोन्ही काँग्रेसला भाजपची भक्कम साथ\nदोन्ही कॉंग्रेसमधील नेते भाजपात येत आहेत; आता त्यांच्याकडे कोणी राहते की नाही, अशी अवस्था\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nChandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड\nवडिलांनी 'गेम' खेळायला मोबाईल दिला, मुलाने त्यांचाच 'खेळ खल्लास' केला\nChandrayaan-2: 'ती' १५ मि���िटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1592 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद���राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2018/08/blog-post_21.html", "date_download": "2019-07-22T07:37:40Z", "digest": "sha1:R6EFE3XULM4SWCW6IEKLTKCIBTZND4IH", "length": 4876, "nlines": 55, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "ग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे. गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. कृपया आपले शुल्क धनादेशाद्वारे अथवा डेबिट / क्रेडीट कार्डद्वारे भरावे.\nग्राहकपेठ २०१९ - स्टॉलसाठी अर्ज\nसंस्थेच्या वतीने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०१९ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ग्राहकपेठ आयोजित केली जाणार आहे. आपल्याला जर या ...\nलोकमान्य वार्ता - डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१९\nलोकमान्य सेवा संघाचे कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने इतर माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून 'लोकमान्य वार्ता' हे त्रैमासिक आम्ही डि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/simmba-movie-review-starring-ranveer-singh-and-sara-ali-khan-31670", "date_download": "2019-07-22T09:06:58Z", "digest": "sha1:RGNU3GPQFM44TLO5C2B4XZOGE3HQV6RM", "length": 18207, "nlines": 104, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Movie Review: आता 'सिंबा'ची पण सटकली!", "raw_content": "\nMovie Review: आता 'सिंबा'ची पण सटकली\nMovie Review: आता 'सिंबा'ची पण सटकली\n'सिंबा' हा रोहितच्या यापूर्वीच्या 'सिंघम'चा पुढील भाग असेल असं काहींना वाटलं असेल, पण तसं नाही. रोहितने या सर्व कल्पनांना छेद देत एक अशी कथा सादर केली आहे, ज्यात 'सिंबा'ची कमालही पाहायला मिळते आणि 'सिंघम'ची धमालही द��सते.\nरोहित शेट्टीचा चित्रपट म्हटला की सर्वसामान्य प्रेक्षकांपासून विचारवंतांपर्यंत सर्वांसाठीच फूल टू मनोरंजनाची पर्वणी असते. 'सिंबा' हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. मागचा पुढचा कसलाही विचार न करणारा स्वच्छंदी नायक. आयुष्यात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे जवळची व्यक्ती गमावतो आणि नंतर भानावर आल्यावर त्या नायकाने पुकारलेला लढा. ही कथा यापूर्वीही बऱ्याचदा चित्रपटांमध्ये आली असली तरी 'सिंबा'ची स्टोरी रोहितने मनोरंजनाचे सर्व मसाले सम प्रमाणात वापरून आपल्या शैलीत सादर केल्याने ती पाहताना एक वेगळीच गंमत जाणवते.\n'सिंबा' हा रोहितच्या यापूर्वीच्या 'सिंघम'चा पुढील भाग असेल असं काहींना वाटलं असेल, पण तसं नाही. रोहितने या सर्व कल्पनांना छेद देत एक अशी कथा सादर केली आहे, ज्यात 'सिंबा'ची कमालही पाहायला मिळते आणि 'सिंघम'ची धमालही दिसते. यावेळीही रोहितने प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला खूप वाव दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीर सिंहचा एक निराळाच अंदाज पाहायला मिळतो. रणवीरची ही स्टाइलही प्रेक्षकांना भावणारी आहे.\nसिंघमच्या (अजय देवगण) धडाकेबाज स्टाइलने प्रभावित झालेला अनाथ लहान मुलगा सिंबा म्हणजेच संग्राम भालेराव (रणवीर सिंह) त्याच्याप्रमाणेच पोलिस अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतो. प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तो पोलिस अधिकारी बनतो. मिरामार पोलिस स्टेशनमध्ये त्याची बदली होते आणि कथानकात खलनायकाची एंट्री होते. दुर्वा रानडे (सोनू सूद) हा तिथल्या अनधिकृत व्यवसायाचा बादशहा असतो. गौरव आणि सदाशिव (सौरभ गोखले, अमृत सिंह) हे त्याचे दोन भाऊ पबच्या आड ड्रग्ज विक्री करत असतात.\nदुर्वाची इतर अनधिकृत कामं अधिकृत करण्यासाठी सिंबा त्याच्याशी हातमिळवणी करतो, पण तो ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचं त्याला ठाऊक नसतं. मेडिकलला शिकणारी आकृती दवे (वैदेही परशुरामी) ही तरुणी रात्री रस्त्यावरील अनाथ मुलांना शिकवण्याचं काम करत असते. सिंबाला ही गोष्ट खूप भावते आणि तो तिला आपली लहान बहीण मानतो. गौरव-सदाशिव लहान मुलांच्या शाळेच्या बॅगमधून ड्रग्जची ने-आण करत असतात. आकृतीला त्याची कुणकुण लागते आणि ती छोटूला (साहिल जोशी) घेऊन त्यांच्या पबवर पोहोचते. त्यानंतर एक अशी घटना घडते जी सिंबाचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी ठरते.\nचित्रपटाच्या कथानकात जरी नावीन्य नसलं तरी त्यातील मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. रोहितने हा चित्रपट आपल्या नेहमीच्या शैलीत बनवला नसून त्याला काहीशी वेगळी ट्रिटमेंट दिली असल्याची जाणीव चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून होते. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थाने रोहितची धडाकेबाज शैली पाहायला मिळते. या चित्रपटात केवळ हाणामारी नसून, मानवी भावबंधही अतिशय अलवारपणे गुंफण्यात आले आहेत. त्यामुळे काही दृश्ये अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. रणवीरची वेगळी शैली या चित्रपटातील खरी गंमत आहे. त्याच्या लकबी, चालणं, बोलणं, कधी कॅामेडी करणं, तर कधी इंटेंस लूक देत समोरच्याला हैराण करणं सारं काही लक्ष वेधून घेणारं आहे.\nहा चित्रपट जरी रोहित शेट्टीचा असला तरी त्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत याची गती काहीशी संथ वाटते. मध्यंतरापूर्वीच्या भागाच्या तुलनेत मध्यंतरानंतर ती आणखीच मंदावते. न्यायालयातील खटला आणि त्यातील दृश्यांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट असून, त्यातील सत्य आकडेवारी मन विषण्ण करणारी आहे. अत्याचारांना घाबरून घरी बसायचं नाही तर त्यांचा थरकाप उडवायचा हा विचार चित्रपटात पाहायला चांगला वाटत असला तरी वास्तवात मात्र असं चित्र कधीच दिसणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटांनंतर अत्याचाराच्या घटनांना किती आळा बसू शकेल हे एक अनाकलनीय कोडंच आहे.\nतांत्रिकदृष्ट्या चित्रपट खूपच तगडा आहे. छायांकन, साहसदृश्ये, लोकेशन्स, पार्श्वसंगीत, संगीत या सर्व जमेच्या बाजू आहेत. गाण्यांमधील लोकेशन्स आणि कॅमेरावर्क मनमोहक आहे. संकलनात थोडी ढिलाई झाल्यासारखी वाटते. 'आँख मारे...', 'आला रे आला...', 'बंदेया रे बंदेया...' ही गाणी श्रवणीय आहेत. चित्रपटाचा क्लायमॅक्स आश्चर्यचकित करणारा आहे. क्लायमॅक्समध्ये अचानक बाजीराव सिंघमची (अजय देवगण)एंट्री होते आणि सिंबासोबत तो खलनायकाची यथेच्छ धुलाई करतो. या चित्रपटात १४ मराठी कलाकार असल्याने प्रत्येक दृश्यामध्ये चार-पाच तरी मराठी चेहऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपण एखादा मराठमोळा चित्रपटच पाहतोय की काय असं वाटतं. चित्रपटाच्या अखेरीस एटीएसमध्ये प्रमोशन मिळालेल्या सूर्यवंशीची (अक्षय कुमार)एंट्री रोहितच्या पुढच्या चित्रपटाची चाहूल देण्यासाठी प��रेशी आहे.\nरणवीर सिंहचं एक वेगळं रूप या चित्रपटात पाहायला मिळतं. त्याने केलेली कॅामेडी जितकी भावते तितकीच अॅक्शनही मनात घर करते. सारा अली खान जरी नायिका असली तरी तिच्या वाट्याला फारसं काम आलेलं नाही. प्रेमथेच्या ट्रॅक पुरताच तिचा वापर करण्यात आला आहे. तिने आपलं काम चांगल्या प्रकारे केलं आहे. आशुतोष राणाने हेड कॅान्स्टेबलची भूमिका साकारताना सिंबासोबतची जुगलबंदी छान रंगवली आहे. अजय देवगणची छोटीशी भूमिका कथानकात महत्त्वाचं वळण आणणारी आहे.\nवैदेही परशुरामीसाठी हा फार मोठा ब्रेक असून तिने आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. मुख्य खलनायकाच्या भूमिकेत सोनू सूद पुन्हा एकदा लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. खलनायकाची भूमिका सौरभ गोखलेने संपूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. याशिवाय विजय पाटकर, अरुण नलावडे, सिद्धार्थ जाधव, नेहा महाजन, सुचित्रा बांदेकर, नंदू माधव, सुलभा आर्या, साहिल जोशी, अशोक समर्थ, अश्विनी काळसेकर, गणेश यादव यांनी चांगलं काम केलं आहे. पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि करण जोहर यांची झलक पाहायला मिळते.\nआजवर बऱ्याचदा समोर आलेलं कथानक रोहितने मनोरंजक पद्धतीने एका वेगळ्याच शैलीत सादर केल्याने नावीन्यपूर्ण वाटतं. रणवीर सिंहसोबत अजय देवगण आणि इतर कलाकारांचा पैसा वसूल अभिनय 'सिंबा'ला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा आहे. त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट पाहण्याचा मोह प्रत्येकाला होईल यात शंका नाही.\nनिर्माते: करण जोहर, हिरू यश जोहर, रोहित शेट्टी, अपूर्वा मेहता\nलेखक: युनूस साजवाल, साजिद सामजी\nकलाकार: रणवीर सिंह, सारा अली खान, अजय देवगण, सोनू सूद, आशुतोष राणा, वैदेही परशुरामी, सौरभ गोखले, अमृत सिंह, विजय पाटकर, अरुण नलावडे, सिद्धार्थ जाधव, नेहा महाजन, सुचित्रा बांदेकर, नंदू माधव, सुलभा आर्या, साहिल जोशी, अशोक समर्थ, अश्विनी काळसेकर, गणेश यादव\n'सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौज\n'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत\nसिंबाहिंदी सिनेमापरिक्षणरोहित शेट्टीरणवीर सिंगअजय देवगण\nMovie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'\nकार्तिकसोबत हिमाचल प्रदेशात काय करतेय सारा\nतमन्ना बनली नवाजुद्दीनची नायिका\nआठ वर्षांनी संजय-अजय पुन्हा एकत्र\nपुढल्या ईदला सलमान-भन्साळींचा जलवा\n'८३'मधील आॅनस्क्रीन भारतीय क्रिकेट संघ पाहिला का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2019/05/", "date_download": "2019-07-22T08:45:35Z", "digest": "sha1:MSUAJP5JIQF2XBR55DF4AD2FK35Z6UEQ", "length": 29185, "nlines": 396, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: May 2019", "raw_content": "\nपुरोगाम्यांमुळेच आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता\nपुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढले म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती - प्रा.हरी नरके\nमहाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना-भाजपा हे चारही प्रमुख पक्ष आजवर कधीना कधी सत्तेत होते/आहेत. हे मुळात वर्चस्ववादी, जातीय सरंजामी मानसिकतेला प्रमाण मानून चालणारे पक्ष आहेत. त्यांच्या कोणाच्याही विषयपत्रिकेच्या गाभ्यात वंचित- बहुजन- समाजांचे कल्याण हा विषय नव्हता. नाही. त्या पक्षात वंचित बहुजनांचे काही नेते असले तरी ते पक्षाच्या मालकांचे सालगडीच होते. आहेत.\nत्यांना पक्षाची धोरणे ठरवण्याचा तीळमात्र अधिकार नव्हता. नाही. त्यांना व्यक्तीगत सत्ता मिळालीही असेल मात्र त्यातून वंचित-बहुजनांचा अजेंडा कधीही अग्रभागी आला नव्हता. येऊही शकत नाही.\nवंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या दहा ते १२ जागा पडल्या अशी हाकाटी केली जाते. तो निव्वळ राजकीय कांगावा आहे. तो करणारांनी वंचित बहुजनांना आजवर नोकरासारखेच वागवले होते ना\nमूठभर सरंजामदारांचे हे पक्ष वंचित बहुजनांना अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांचं धर्मनिरपेक्षतेचं प्रेम निव्वळ बेगडी होतं. आहे. तोंडी लावायला सामाजिक न्याय, संविधान आणि फुले-आंबेडकर. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हाच यांचा एकमेव प्रोग्रॅम. यांचे घोटाळेसुद्धा आदर्श आजवर पुरोगामी प्राणांची बाजी लावून जातीयवादी शक्तींशी लढत राहिले, म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती. परंतु या सत्तेच्या दलालांनी त्याची कधीही जाणीव ठेवली नाही.\nराजकारणात तुम्ही मिळवलेली मतं, तुमचा जनाधार, तुमचं उपद्रवमूल्य हीच तुमची शक्ती असते. ती दाखवल्याशिवाय कोणीही तुम्हाला मोजत नाही. राजकारण हा शक्तीपरीक्षेचाच खेळ असतो.\nमुंबई मनपाच्या निवडणुकीत मागे राष्ट्रवादीनं एका नगरसेवकाच्या जागेसाठी काँग्रेसशी युती तोडली होती.\nगुजरात विधानसभेला एन.सी.पी. नं उभ्या केलेल्या उमेदवारांनी काँग्रेसची मतं ख��ल्ली म्हणूनच तिथं भाजपाची पुन्हा सत्ता आली.\nआता लोकसभेला युपीत स.प. - ब.स.पा. ची मतं काँग्रेसनं खाल्लीच ना\nतेव्हा परिवर्तनवादी जाऊन जाणार कुठे, त्यांना आपल्याशिवाय पर्यायच नाही हा राजकीय ब्लॅकमेलिंगचा सापळा आम्ही आता ओळखू लागलोत. जातीयवादी - धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आमच्या वळचणीला या, आमचे आश्रित व्हा असा खेळ हे दोघेही वंचित-बहुजानांशी कायम खेळत आले. जातीयवादी - धर्मांध शक्तींना रोखण्याच्या वल्गना करून त्यांच्याशी आतून साटंलोटं [मॅचफिक्सिंग] करणारे हे लोकच मुळात भाजप-सेनेची बी टिम आहेत. त्याचा पुरावाही त्यांच्या विरोधी पक्ष नेत्यांनी दिलाच आहे.\nविधानसभेला बरोबरीच्या नात्यानं चर्चा करा, नाहीतर गेलात ढगात असं बजावण्याचा अधिकार वंचित- बहुजन नं कमावला आहे.\n-प्रा.हरी नरके, २९ मे २०१९\nफेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक, इद्वान इल्शेषक\nएक आटपाट नगर होतं.\nतिथं अनेक इद्वान राहात होते. विशेषत: त्यातले पत्रकार, फेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक आणि प्राध्यापकी इद्वान लईच भारी होते.\nराजाचा एका लढाईत दारूण पराभव झाला.\nझालं, त्यानं या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं सगळ्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू असं राजानं वचन दिलं.\nइद्वानांनी २ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं हत्तींचं दळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला.घोडदळ पुढं पाह्यजेल होतं.\nपुढच्या लढाईत राजानं तसं केलं. तरीही राजा हरला.\nझालं, त्यानं पुन्हा या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं सगळ्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू व झालेल्या चुका दुरूस्त करू असा शब्द राजानं दिला.\nइद्वानांनी ३ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं घोडदळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला. त्यानं पायदळ पुढं ठेवायला पाह्यजेल होतं.\nतिसर्‍या लढाईत राजानं तसं केलं. तरीही राजा परत हरला.\nझालं, त्यानं परत एकदा या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं त्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू व झालेल्या चुका दुरूस्त करू असा शब्द राजानं दिला.\nइद्वानांनी ४ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं यावेळी पायदळ पुढं ठेवल्या���ं त्याचा पराभव झाला. त्यानं उंटांचं दळ पुढं ठेवायला पाह्यजेल होतं.\nतेव्हा चवथ्या लढाईवर जाण्यापुर्वीच राजानं या इद्वानांची बैठक बोलावली. काय केल्यानं आपल्याला यश मिळेल ते सांगा, कोणते डावपेच मी वापरू ते सांगा, मी तसं करतो, असं राजा म्हणाला.\nत्यावर समदे इद्वान राजाला म्हणाले, आम्ही पत्रकार हावोत. आम्ही फेसबुके, ट्विटरे हावोत. इलेक्ट्रॉनिक हावोत. आम्ही इद्वान इल्शेषक असल्यानं घटना घडून गेल्यानंतर ती तशी का घडली याची चिकित्सा करीत असतो. मार्गदर्शन करीत असतो.\nघटना घडायच्या आधी आम्ही तिच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही.\n-प्रा.हरी नरके, २८ मे २०१९\nविचारवंतांचा खात्मा करू- राम माधव\nमोदी २ मध्ये विचारवंतांचा खात्मा करू- भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांची स्पष्टोक्ती\nभाजपाचे प्रवक्ते राम माधव यांचा इंडीयन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेला खालील लेख सर्वांनी वाचायला हवा. त्यात त्यांनी मोदी २ मध्ये सर्वच क्षेत्रातील धर्मनिरपेक्षतावादी उदारमतवादी विचारवंतांचा आम्ही खात्मा करू असा इशारा दिलेला आहे. देशाच्या अकादमिक-सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातून या सर्वांना नष्ट करण्यासाठीच आम्हाला मतदारांनी सत्ता दिलेली आहे असा त्यांचा दावा आहे.\nLabels: Modi, Politics, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मोदी २, राजकारण\nएखादे चटका लावून गेलेले पुस्तक वर्षानुवर्षे आठवत राहते. काळाच्या ओघात नवनवी पुस्तके वाचनात येतात. ते जुने पुस्तक विस्मरणात जाते.\nका कोण जाणे मात्र कधीतरी अचानक ते जुने पुस्तक आठवू लागते. पुस्तकातले तपशील विसरलेले असतात. पुस्तकाचा गाभा डोक्यात पक्का कोरला गेलेला असतो.\nफार पुर्वी शालेय वयात वाचलेले शिवराम कारंत यांचे एक पुस्तक असेच अचानक धडका मारू लागले. कादंबरी वाचून किमान ४० वर्षे झालेली. एका वृद्धाची नातेसंबंधातली फरपट चित्रित करणारी कथा परतपरत आठवू लागली.\nपुस्तकाचे नाव मात्र आठवेचना. पुस्तक सापडेना.\nदातात अडकलेल्या बडीशेपेच्या एखाद्या दाण्यानं यावी तशी अस्वस्थता येऊ लागली. पुस्तकाचं नाव आठवायचा खूप प्रयत्न करून झाला. शोधाशोध करून झाली.\nपुस्तक सापडत नाही म्हटलं की बेचैनी येते. परतपरत तेच पुस्तक धडका मारू लागतं.\nपरवा घरातल्या सर्व पुस्तकांची साफसफाई करताना अचानक ते पुस्तक हाती लागलं. अशावेळी होणारा आनंद केवळ अपार नी असीम. हा क्षण जण�� युरेका युरेका ओरडण्याचा.\n\"मृत्यूनंतर\" हे ते पुस्तक. कादंबरी. नॅशनल बुक ट्रस्टने १९७५ साली तिचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला. अनुवादक केशव महागावकर.\nअवघी १८६ पृष्ठांची ही कादंबरी. कारंतांनी १९६० मध्ये लिहिलेली.\nकादंबरी अफाट ताकदीची. मानवी नात्यांमधली गुंतागुंत बारकाईनं टिपणारी. पैशासाठी माणसं किती खालच्या पातळीवर उतरतात, हैवान होतात त्याची अस्वस्थ करणारी कथा.यशवंतराव ह्या नायकाची भिडणारी गाथाच.\n-प्रा.हरी नरके, ११ मे २०१९\nLabels: कादंबरी, वाचन, साहित्य-संस्कृती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपुरोगाम्यांमुळेच आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता...\nफेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक, इद्वान इल्शेषक\nविचारवंतांचा खात्मा करू- राम माधव\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/fashion/", "date_download": "2019-07-22T08:47:59Z", "digest": "sha1:N3TSKJUKDNGIWJJJTYKBFHLCZ6W5WHMT", "length": 27269, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Fashion News | Fashion Marathi News | Latest Fashion News in Marathi | फॅशन: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकख��ली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nपावसाळ्यात 'हे' कपडे वापरणं टाळा; जाणून घ्या कारण\nमलायकाचे 'हे' हॉट जिम लूक्स एकदा पाहाल तर पाहातच रहाल...\nफॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का\nचित्रपटाऐवजी कियारा अडवाणीच्या ड्रेसचीच चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्\nभर पावसातही ट्रेन्डी आणि क्लासी दिसायचंय; 'या' शॉपिंग टिप्स फक्त तुमच्यासाठीच\nअनारकली ड्रेसला मॉर्डन ट्विस्ट देऊन असे दिसा युनिक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीपिकाच्या छोट्याशा बॅगच्या किंमतीत करून याल परदेशवारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण नेहमीच आपल्या स्टाइल, फॅशन आणि आउटफिट्सच्या चॉइससाठी चर्चेत असते. मग तिचा बार्बी इन्स्पायर्ड मेट गाला लूक असो किंवा ब्लॅक अॅन्ड व्हाइट बिग बो असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 मधील लूक किंवा मग तिचा नियॉन कलरचा रफ् ... Read More\n��ाडीमधील रफ्फल ट्विस्ट, पारंपारिक फॅशनसाठी ठरतोय मॉर्डन टच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nbollywoodBeauty TipsAlia BhatShilpa ShettySonam KapoorSonakshi Sinhaबॉलिवूडब्यूटी टिप्सआलिया भटशिल्पा शेट्टीसोनम कपूरसोनाक्षी सिन्हा\n; मग लोफर्स ट्राय करा, ट्रेन्डीसोबतच क्लासीही दिसाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहिल्स वेअर करायला कोणाला आवडत नाही कारण यामुळे तुम्हाला ट्रेन्डी आणि स्टायलिश लूक देतात. परंतु, हिल्समुळे अनेकदा कंबर आणि पायांच्या टाचांना वेदनांचं कारण होतात. ... Read More\nfashionBeauty TipsbollywoodCelebrityKarisma KapoorMalaika Arora KhanSonam Kapoorफॅशनब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीकरिश्मा कपूरमलायका अरोरासोनम कपूर\nकतरिनाचे 'हे' लूक कॅरी करा अन् चारचौघांमध्ये उठून दिसा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nKatrina KaifbollywoodBeauty TipsfashionCelebrityकतरिना कैफबॉलिवूडब्यूटी टिप्सफॅशनसेलिब्रिटी\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (776 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nanded/opportunity-grabbed-opportunity-gained-second-attempt/", "date_download": "2019-07-22T08:44:07Z", "digest": "sha1:K7UBPMTOY7DFMWQ2UUQ4HMKFGDXY2I4H", "length": 31393, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Opportunity Grabbed The Opportunity Gained In The Second Attempt | नियतीने हुकलेली संधी दुसऱ्या प्रयत्नात मिळवली | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्याव��� त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nओळखा पाहू, कोण आहे ही अभिनेत्री फेसअॅपच्या माध्यमातून शेअर केला फोटो\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण��याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nनियतीने हुकलेली संधी दुसऱ्या प्रयत्नात मिळवली\nकासराळी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथील सामान्य कुटुंबातील लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले़ २०१६ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदासाठी पात्र ठरल्यानंतर पोस्टाच्या चुकीमुळे लक्ष्मी डाकेवाड हिचे स्वप्न अपूर्ण राहिले होते़ मात्र, खचून न जाता दुसऱ्यांदा स्पर्धा परीक्षेला सामोरे जावून आपले ध्येय साध्य केले़\nपदवीधर असलेल्या लक्ष्मी डाकेवार हिने सन २०१६ मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदासाठी लेखी पूर्व परीक्षा दिली होती. त्यामध्ये पात्र झाल्यानंतर मुख्य परीक्षेतही ती यशस्वी होऊन मैदानी परीक्षेत अनुक्रमे त्यातही पात्र ठरली. आता तोंडी परीक्षेची प्राथमिकता शिक्षक असल्याने पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कॉल लेटर पाठविले होते. पण ज्या तारखेला परीक्षा होती त्याच तारखेला पोस्टमनने पत्र पोहोचविल्याने नोकरी हुकली होती. मात्र, कठोर मेहनत, अपार जिद्द आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा असली की कितीही मोठे यश संपादन करता येते. याप्रमाणे प्रयत्नाची पराकाष्ठा करुन नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या निकालात लक्ष्मी डाकेवार हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला़ पोस्टाच्या चुकीमुळे नोकरी हुकलेल्या लक्ष्मीने हताश न होता जिद्द व चिकाटीने मिळविलेले यश केवळ डाकेवार कुटंबासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही लक्ष्मीने नोकरी हुकल्याने न खचता एका नव्या आशेने स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात टिकून राहिल्याने ध्येय गाठू शकली. खरे तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि त्याहीपेक्षा एक फॅशन म्हणून करणारे अनेक विद्यार्थी बघायला मिळतात. परंतु जिद्दीने पेटून उठणारे अगदी सामान्य परिस्थितीतील विद्यार्थी आजही तेवढ्याच जिवाच्या आकांताने प्रयत्न करतात आणि एके दिवशी यशश्री त्यांच्या गळ्यात यशोमाला घालते. हेच लक्ष्मी डाकेवार हिच्या यशाने दिसून येते. यशाबद्दल पंचायत समिती सदस्या सुनीता इंगळे, सरपंच ��माबाई रिठेवाड, उपसरपंच रामराव बैलापुरे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम इरलेवाड, नरहरी महाराज, विठ्ठल तरकंटे आदींनी लक्ष्मीचे स्वागत केले़\nजिद्दीने पीएसआय होण्याचे स्वप्न केले पूर्ण\n२०१७ साली कॉल लेटर मिळालेल्या दिवशीच मुलाखतीची वेळ होती. मुंबईला त्याच दिवशी पोहोचणे शक्य झाले नसल्याने पोस्टाच्या चुकीमुळे माझया तोंडाचा घास हिरावला गेला. पण माझे आई-वडील, भाऊ व गुरु यांच्या सहकार्याने व माझया जिद्दीने पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले- लक्ष्मी डाकेवार,बेळकोणी (बु.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान\nसततची नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nऑनर किलिंगच्या गुन्ह्यात दोन भाऊ दोषी; एकास फाशी तर दुसऱ्यास जन्मठेपेची शिक्षा\nपोलीसांच्या मारहाणीनंतर युवकाने जाळून घेतले; फौजदारासह एक कर्मचारी बडतर्फ\nफुले, आंबेडकर यांच्या यशामध्ये सयाजीरावांचा मोलाचा वाटा\nआॅनर किलिंग प्रकरणात आज शिक्षेचा निर्णय\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1592 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे ��रूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8419/national-pension-scheme-marathi-information-manachetalks/", "date_download": "2019-07-22T08:45:14Z", "digest": "sha1:RQJO6V4VFGJN4K4PFP6YVKPHJGJWGWNO", "length": 19664, "nlines": 109, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल | मनाचेTalks", "raw_content": "\nआर्थिक / गुंतवणूक/आयकर / सरकारी योजना\nराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल\nएन. पी. एस. ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेचा हेतू आहे. 1 एप्रिल 2004 नंतर सरकारी नोकरी स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण विभागातील कर्मचारी वगळून) ही योजना सक्तीने लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती आपण यापूर्वीकरून घेतली आहे. ती माहिती आपल्याला लेखाखालील लिंकवर जाऊन वाचता येईल. अन्य पेन्शन योजनांच्या तुलनेत या योजनेत काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यात आल्या असून काही नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षित झाली आहे. तेव्हा हे महत्वाचे बदल कोणते त्याचा आपण आढावा घेऊयात.\nयोजना वर्गणीत वाढ : सरकारी कर्मचारी किंवा आपल्या कामगारांसाठी ही योजना ऐच्छिकरित्या स्वीकारलेल्या खाजगी कंपन्या (कॉर्पोरेट मॉडेल) यांना त्यांच्या मूळ पगार + महागाई भत्ता यांच्या किमान 10% वर्गणी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्याकडून प्रत्येकी भरली जात असे 1 एप्रिल 2019 पासून यात सरकारने बदल केला असून आता व्यवस्थापनाचे योगदान मूळ पगार व महागाई भत्याच्या 14% एवढे राहील. मालकाला त्याच्या योगदानासाठी मिळणारी करसवलत आणि कर्मचाऱ्यांना मिळणारी करसवलत, निश्चित वयानंतर मिळणारे निवृत्तीवेतन व एकरकमी करमुक्त रक्कम हे या योजनेचे आकर्षक आहे.\nफंड मॅनेजरच्या संख्येत वाढ : योजना व्यवस्थापक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना (कॉर्पोरेट मॉडेल) तीन फंड मॅनेजरपैकी एकाची तर सर्वसाधारण व असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना (ऑल सिटीझन मॉडेल) सहा फंड मॅनेजरपैकी एकाची निवड करता येत होती. आता या दोघांनाही 8 पैकी एका फंड मॅनेजरची निवड करता येईल. फंड व्यवस्थापनाने आपणास अपेक्षित कामगिरी न केल्यास त्यात बदल करता येऊ शकेल.\nयोजनेतील समभागांच्या टक्केवारीत वाढ : या योजनेचे कार्य म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स योजनेनुसार असेल अशी रचना करण्यात आली आहे. यापूर्वी योजनेतील समभाग गुंतवणूक मर्यादा सरकारी कर्मचाऱ्यांना 15% तर सर्वसाधारण व्यक्तींना 50% होती (Active choise). तसेच याच मर्यादेत समभाग गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्याचे स्वातंत्र्य होते किंवा आपल्या जीवनचक्रानुसार (Life cycle) समभागात गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य होते (Auto choise). यात आता जीवनचक्रानुसार 25%, 50%, 75% समभागात गुंतवणूक करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना तो 50% तर इतरांना 75% पर्यंत वाढवता येऊ शकतो. यामुळे समभाग टक्केवारी वाढल्याने परतावा मिळण्याची शक्यता वाढते.\nयोजना पूर्तीतील 20% करप्राप्त रक्कम आता करमुक्त : योजनेच्या पूर्तीनंतर 40% जमाराशीची पेन्शन योजना आणि 60% रक्कम एकरकमी घेता येत असे. यातील एकूण रकमेच्या 20% रक्कम करप्राप्त होती आता ती करमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता यातील गुंतवणूक, वाढ आणि मुदतपूर्ती तिन्ही करमुक्त झाल्याने ही योजना पी. एफ., पी. पी. एफ. आणि ई. एल. एस. इस. च्या समकक्ष झाली आहे.\nयोजनेतून करमुक्त उचल मिळण्याची सवलत : योजनेत तीन वर्षं पूर्ण करणाऱ्या सभासदास त्याच्या आणि मालकाच्या, जमा व लाभ रकमेच्या 25% रक्कम सुयोग्य कारणासाठी (लग्न, घरबांधणी, आजारपण, शिक्षण) काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाच वर्षांच्या अंतराने एकूण तीनवेळा अशी रक्कम गरजेनुसार काढता येऊ शकेल ती पूर्णपणे करमुक्त असेल. यामुळे मोठा आकस्मित खर्च भागवता येऊ शकेल.\nकिमान गुंतवणूक रकमेत घट : यातील टियर -1 खात्यात वार्षिक किमान ₹6000/- तर टियर -2 मध्ये वार्षिक किमान ₹2000/- भरण्याचे बंधन होते. ही मर्यादा टियर -1 मधील कॉर्पोरेट खात्यास ₹500/- तर सर्वसाधारण खात्यास ₹1000/- करण्यात आली असून टियर-2 मधील खात्यास ₹250/- इतकी कमी करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना हे खाते चालू ठेवणे सोपे जाईल.\nया प्रमाणे काही बदल करून सवलती देण्यात आल्याने ही योजना आता अधिक आकर्षक झाली आहे. आशा अन्य योजनांचा मिळणारा सध्याचा परतावा हा पी. एफ. मधून 8.65%, पी. पी. एफ. मधून 8% निश्चित आहे. ई. एल. एस. एस. मधून बाजार जोखमीसह 10 ते 12% अपेक्षित आहे तर गेल्या 35 हुन अधिक वर्षात निर्देशांकापासून मिळालेला परतावा हा 14 % हून अधिक असल्याने दीर्घकाळात चांगला परतावा या योजनेतून मिळू शकेल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी.\nयाशिवाय यातील टियर-1 मधील गुंतवणूकीस 80CCD-2 नुसार 50 हजार रुपयांची अतिरिक्त करसवलत मिळत असल्याने ज्यांचे उत्पन्न अधिक त्यांना मिळणाऱ्या करसवलतींचा विचार करता अधिक फायदेशीर आहे. या योजनेवर PFRDA या पेन्शन नियमकांचे लक्ष आहे. योजनेच्या व्यवहार नोंदी NSDL e-Governance infrastructure ltd व Karvy Computershare Pvt Ltd यांच्याकडे सुरक्षित आहेत.\nयोजनेचा व्यवस्थापन खर्च अन्य योजनांच्या तुलनेत अत्यल्प आहे. या खात्यात कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय गुंतवणूक करता येत असल्याने दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करण्यासाठी, मर्यादित जोखीम घेऊन गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेता येईल. योजनेसंबंधीत सर्व व्यवहार nps अँपवर ऑनलाइन करता येतात. या अँपची माहितीही आपण यापूर्वीच करून घेतली आहे.\nराष्ट���रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) कशी काम करते\nराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) चे नवीन ऍप कसे आहे या लेखात माहित करून घ्या\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) कशी काम करते\nपुढील लेख अपंगत्वावर मात करून यशाच्या मार्गाने निघालेला रवी वर्मा – Youth For Jobs (Y4J)\nमागील लेख राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) कशी काम करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tianseoffice.com/mr/printer-consumables/copier-toner/", "date_download": "2019-07-22T08:49:05Z", "digest": "sha1:7OXPGO6GKT3EFT7SA5QSSJEPB66QUL7J", "length": 7898, "nlines": 220, "source_domain": "www.tianseoffice.com", "title": "कॉपिअर टोनर - Tianse", "raw_content": "\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nबंधू कॉपिअर बीआरओ नुकतीच-2260 / एच.एल.-2560DN सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN2380 ...\nबंधू कॉपिअर DCP9020 / HL3140 / 31 सुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर TN281 ...\nसुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर Konica Minolta कॉपिअर BIZHUB C200 साठी TN213 / ...\nसुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर Konica Minolta कॉपिअर BIZHUBC258 साठी TN324 / ...\nबंधू कॉपिअर HL5880D सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN3435 / 5585D / 5590D ...\nसुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर Konica Minolta कॉपिअर BIZHUB C200 साठी TN214 / ...\nबंधू कॉपिअर DCB7530DN / B7500D / HLB2 सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर B020 ...\nKonica Minolta कॉपिअर C220 सुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर TN216 / 280\nअरोरा कॉपिअर AD161 सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर ADT161 / 181/188\nसुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर Konica Minolta कॉपिअर BIZHUBC454 साठी TN512 / ...\nअरोरा कॉपिअर AD166 सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर ADT168 / 168/216/218 / ...\nKonica Minolta कॉपिअर C221S सुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर TN220 / C221 / ...\nभाऊ सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN1035 कॉपिअर HL1110 / 1111/1112/1 ...\nअरोरा कॉपिअर AD199 सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर ADT199 / 219/239\nभाऊ सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN2050 कॉपिअर DCP7010 / 7020/7025 / ...\n123456पुढील> >> पृष्ठ 1/9\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/india-will-soon-break-the-record-of-chinas-population-73728.html", "date_download": "2019-07-22T07:25:29Z", "digest": "sha1:QW72UD4USIO3UEHK5X5EZS7NQ6S77NGU", "length": 15583, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भारत लवकरच चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडणार", "raw_content": "\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nभारत लवकरच चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडणार\nनवी दिल्ली : भारत पुढील 8 वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत चीनलाही मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल. भारतात 2019 ते 2050 पर्यंत 27:30 कोटी लोकसंख्या वाढेल. आता भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे. तर चीनची लोकसंख्या 143 कोटी आहे. चीनमध्ये जगातील 19 आणि भारतात 18 टक्के लोकसंख्या आहे. 32.90 कोटी लोकसंख्येसह अमेरिका तिसऱ्या आणि 27.10 कोटीसह इंडोनेशिया चौथ्या नंबरवर आहेत. 2050 पर्यंत संपूर्ण जगातील लोकसंख्या 200 कोटीपर्यंत वाढेल आणि एकूण लोकसंख्या 970 कोटी होईल. अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्सच्या अहवालातून समोर आली आहे.\nअहवालानुसार, लोकसंख्येसह लोकांचे वय वाढत आहे. 2050 पर्यंत 6 मेपासून 1 व्यक्ती 65 वर्षाचा होईल. याचा अर्थ जगातील 16 टक्के लोक वोयवृद्ध असतील. आता 2019 मध्ये 11 टक्के वयोवृद्धांची लोकसंख्या आहे. प्रत्येक 9 मेपासून 1 माणूस वयोवृद्ध होत आहे.\nया दशकाच्या शेवटपर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटी होईल. लोकसंख्येवर नियंत्रण मिळवल्यामुळे चीनची लोकसंख्या 110 कोटी होईल. 73.30 कोटीसह नायझेरिया तिसऱ्या, 43.40 कोटींसह अमेरिका चौथ्या आणि 40.30 कोटींसह पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर असेल. या दशकाच्या शेवटपर्यंत जगातील लोकसंख्या 1100 कोटी असेल.\nजगातील या 9 देशात लोकसंख्या वाढणार\nसंयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, 2050 पर्यंत जगातील लोकसंख्येपेक्षा सर्वाधिक वाढ या 9 देशात होणार आहेत. भारत, नायझेरिया, पाकिस्तान, कॉन्गो, इथिओपिया, टांजानिया, इंडोनेशिया, मिस्रि आणि अमेरिका. भारत 2027 पर्यंत चीनलाही मागे टाकेल आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल.\nजगातील 23 टक्के लोक भारत आणि नायझेरियामध्ये\n2019 ते 2050 च्यामध्ये भारतात 27.30 कोटी लोक वाढतील. यावेळी नायझेरियामध्ये 20 कोटी लोकांची वाढ होईल. 2050 पर्यंत दोन्ही देशात जगातील 23 टक्के लोक राहतात.\nस्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी खास टिप्स\nVIVO Y3 लाँच, ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, पाहा किंमत...\nट्रम्प यांच्या ट्विटमध्ये 102 शब्द, एका शब्दाने जगाचं 90 हजार…\nभारतातील हवा, पाणी चांगलं नाही : डोनाल्‍ड ट्रम्प\nनिवडणुका संपण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडणार\nभारतात लाँच होणार शाओमीचा 'ब्लॅक शार्क 2', पाहा किंमत\nटिक टॉक कंपनीची भारतात 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक, नवं अॅप…\nVIDEO : फुग्याला बांधून स्मार्टफोन पाठवला, redmi note 7 ने…\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला\nभारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू\nHero MotoCorp च्या 'या' बाईकच्या किंमतीत वाढ\nवाहन चोरी रोखणारे जीपीएस, किंमत फक्त...\nशाहरुखचा मुलगा लंडनमधील 'या' मुलीच्या प्रेमात\nगुगल पिक्सल 4 आणि 4 XL मध्ये 6 जीबी रॅम,…\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात व���देशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला\nवंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी\nभारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/tag/bank-recruitment/page/2/", "date_download": "2019-07-22T08:28:29Z", "digest": "sha1:EKMZWYCVZAE6FR2Y63CHFPRMMK4V4TH5", "length": 2154, "nlines": 65, "source_domain": "nmk.co.in", "title": "Bank Recruitment | NMK", "raw_content": "\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nआयबीपीएस मार्फत विविध बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या ७२७५ जागा\nआयबीपीएस मार्फत देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७२७५ जागा भरण्यासाठी आयोजित…\nविजया बँकेत प्रोबेशनरी सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३३० जागा\nविजया बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या एकूण ३३० जागा भरण्यासाठी पदांनुसार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/sushma-swaraj-on-pak/", "date_download": "2019-07-22T07:59:04Z", "digest": "sha1:ZJUTUO3A6UBUJAOPVIIYYHBJVIMEO5E2", "length": 7284, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "पाकच्या खोटेपणावर स्वराज बरसल्या", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपाकच्या खोटेपणावर स्वराज बरसल्या\nपाकच्या खोटेपणावर स्वराज बरसल्या\nभारत सरकारनं पाकिस्तानातील काही नागरिकांना ‘मेडिकल व्हिसा’ नाकारल्याचा कांगावा करणाऱ्या पाकवर केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज बरसल्या आहेत.\n‘गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास भारत नेहमीच तयार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांची नावं परराष्ट्र मंत्री सरताज अझीझ यांच्याकडून कळवली\nगेल्यावरच आम्ही पुढची कार्यवाही करू शकतो.\nत्यांच्याकडून तशी शिफारसच झालेली नाही’, अशी वस्तुस्थिती सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केली. इतकंच नव्हे तर, कुलभूषण जाधवांच्या आईला व्हिसा देण्याच्या आमच्या\nविनंतीपत्रावर पोचपावती देण्याचं सौजन्यही अझीझ यांनी दाखवलं नसल्याची चपराकही त्यांनी लगावली.\nPrevious देशातील सर्वात मोठ्या महामार्गावर सुसाट वाहनांऐवजी धावला घोडा\nNext अमरनाथ यात्रेवरील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 7 भाविक ठार\n 2 जण ठार तर 4 मच्छिमार बेपत्ता\n‘या’ यादीत मोदींनी बीग बी आणि शाहरुखलाही टाकले मागे\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pdshinde.in/2017/05/blog-post_11.html", "date_download": "2019-07-22T08:53:02Z", "digest": "sha1:YNXGFP2TDJZBNV5JBF5XD5HJTOJT4XF5", "length": 18297, "nlines": 289, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: ‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nभारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलतर्फे येत्या दोन वर्षांत उपग्रह (सॅटेलाइट) फोन सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही सेवा सर्वांसाठी असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांची मोबाइलची सेवा अचानक ‘डाउन’ होण्याच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे.\n‘बीएसएनएल’चे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव म्हणाले की,‘ आम्ही इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनकडे यासंदर्भात अर्ज केला आहे. या प्रक्रियेला काही वेळ लागण्याची शक्यता आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांमध्ये आम्ही देशभर सॅटेलाइट फोनसेवा सादर करू. सॅटेलाइट फोनचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात ते सेवा देऊ शकतील. इतकेच नव्हे तर, विमानात किंवा पाणबुड्यांमध्येही ते सेवा देण्यास सक्षम आहेत. परंपरागत मोबाइल टॉवर आजूबाजूच्या पंचवीस ते तीस किलोमीटर क्षेत्रातच कार्यरत राहू शकतात. मात्र, सॅटेलाइट फोनच्या सेवेवर कार्यक्षेत्राची मर्यादा येत नाही.’\nसॅटेलाइट फोनसाठी ‘बीएसएनएल’तर्फे ‘INMARSAT’सेवेची मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा सरकारी आस्थापनांसाठी कार्यरत होणार आहे. त्यामध्ये पोलिस, रेल्वे, ब���एसएफ आदींचा समावेश आहे. त्यानंतर सर्वसामान्यांनाही सॅटेलाइट फोनचा उपयोग करता येणार आहे. सध्या देशात अतिशय अल्प प्रमाणात सॅटेलाइट फोनचा वापर केला जातो.\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील एक्सेल\n7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n7 वा वेतन आयोग फरक एक्सेल\nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जि.प.प्रा.आंतरराष्ट्रीय शाळा आरग नं.1 ता.मिरज जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रग�� शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international", "date_download": "2019-07-22T08:18:50Z", "digest": "sha1:CVBMM3RN5GYARVWHFHTW2XWQ5WIQXB67", "length": 15494, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News, Marathi Top Stories, International Breaking News in Marathi, TV9 Mumbai News", "raw_content": "\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nभारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू\nभारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत एका कॉमेडी शो दरम्यान अचानक ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 19 जुलै रोजी दुंबईतील सिग्नेचर हॉटेलमध्ये ही घटना घडली.\nकिस करणाऱ्या जोडप्याचा फोटो फेसबुकवर टाकला, खासदाराला शिव्यांची लाखोली\nशाळेच्या पार्कमध्ये एक अल्पवयीन जोडपं किस करताना या खासदाराने पाहिलं आणि त्यांचा फोटो काढून तो फेसबुकवर शेअर करण्यात आला. शिवाय त्या ठिकाणी खासदाराने पोलिसांनाही पाचारण केलं. या प्रकाराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात आला.\nकबरींवर 1000 ते 1500 रुपयांचा कर लावा, नगरपालिकेकडून सरकारला प्रस्ताव\nपाकिस्तानमधील लाहोर नगरपालिकेने पंजाब प्रांतातील सरकारला मृतदेह दफन करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या कबरींसाठी एक हजार ते पंधराशे रुपये आकारण्याची शिफारस केली आहे.\nKulbhushan Jadhav Verdict : पाकिस्तानला तोंडावर पाडणारं Article 36 काय आहे\nपाकिस्तानच्या कोठडीत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी आणि महा��ाष्ट्राचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.\nकुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने\nन्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे.\nहाफिज सईदच्या मुसक्या आवळल्या, लाहोरमध्ये बेड्या\n26/11 चा मास्टर माईंड, पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nकुलभूषण जाधव सुटणार का आंतरराष्ट्रीय कोर्टात महत्त्वाचा निकाल\nकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कथित हेरगिरी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या फाशीवर आज (17 जुलै) आंतरराष्ट्रीय न्यायलयात महत्त्वपूर्ण निकाल दिला जाणार आहे.\nअमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा, महिला खासदारांना ट्रम्प यांचा सल्ला\nअमेरिका एक स्वतंत्र, सुंदर आणि यशस्वी देश आहे. तुम्ही आमचा द्वेष करत असाल, इथे खुश नसाल तर इथून जाऊ शकता, असा सल्ला त्यांनी या चार महिला खासदारांना दिला.\nVIDEO : विश्वचषक ट्रॉफीसाठी वापरलेली गाडी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या\nविश्वविजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी चक्क निसान मोटार्स कंपनीने एक अर्धवट कापलेली एका विशेष गाडी तयार केली होती. ही गाडी पाहून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.\nPHOTO : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या थरारक सामन्याला मिलिंद नार्वेकरांची हजेरी\nहा सामना पाहाण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित होते. यापैकीच एक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते.\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्���ा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमद���राला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/congres-giving-single-slogan-60-years-yet-it-dint-destroys-poverty-chief-minister/", "date_download": "2019-07-22T08:45:46Z", "digest": "sha1:6ZLDBZ52DI6XI4RY32HQ4W2M4NY3HRF4", "length": 33549, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Congres Is Giving A Single Slogan For 60 Years, Yet It Din'T Destroys Poverty: Chief Minister | ६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्��्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\n६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री\n६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री\nकाँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार\n६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री\nऔरंगाबाद : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रुपये देण्याच्या आणि कलम १२४ (अ)१ रद्द करण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. सोमवारी गजानन महाराज मंदिर चौकातील जाहीर सभेत काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी पंजोबा, आजी, आई आणि नातू (काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी) हे एकच घोषणा वारंवार करीत आहेत. ६० वर्षांपासून ते व काँग्रेस एकच नारा देत आहेत, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नसल्याचा आरोप त्यांनी केला.\nशिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. उमेदवार खैरे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, आ.प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून १ रुपया जर खाली सोडला तर ८५ पैसे दलाल खातात. मोदींनी ही सगळी खाबूगिरी बंद केली आहे. ते गरिबी हटविण्यासाठी काम करीत आहेत. मोदींनी काळा पैसा आणायचा आणि तो काँगे्रसने ७२ हजार रुपये देऊन वाटायचा, असे ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ‘खुद खाऊंगा ना दुसरों को खाने दुंगा’ याप्रमाणे काम करीत ३४ कोटी गरिबांना जन-धन योजनेत बँकखाते दिले. खात्यावर ८० हजार कोटी रुपये दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी शाहनवाज, आ. सावे, आ. शिरसाट यांची भाषणे झाली.\nस्मार्ट सिटीचा दर्जा या शहराला दिला. १२५ कोटी यापूर्वी शहरातील रस्त्यासाठी दिले आहेत. आजवर एवढा निधी कधी तरी औरंगाबाद शहराला मिळाला काय, येथील रस्ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत निधी देत राहू. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जेवढा लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभेत दिले. जालना-औरंगाबाद इंडस्ट्रियल हब होणार असल्याचे ते म्हणाले.\n‘तो’ अपक्ष अफवा पसरवतोय\nउमेदवार खा.खैरे यांनी अपक्ष उमेदवार (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) आणि एमआयएमचे उमेदवार आ.इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. मला निवडून द्या, मी भाजपला पाठिंबा देईल असे म्हणून एक अपक्ष उमेदवार अफवा पसरवतोय. तो त्याच्या घरच्यांचा नाही, इतरांचा काय होणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्याचे सांगून ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम लटकले; परंतु येत्या एक वर्षात ते काम पूर्ण करू.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरोहित यांच्यापाठोपाठ पार्थही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात \n‘लोकसभे’च्या खर्चाची बिले तपासण्यासाठी लेखाधिकाऱ्यांचे पथक\nनवनिर्वाचित ९ खासदारांच्या निवडीला खंडपीठात आव्हान\nखासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल धर्माच्या नावावर मते मागितल्याचा मुख्य आक्षेप\nराज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'\nनिरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली\nअतिवृष्टीत २ वनरक्षक वाहून गेले;एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता\nबिबट्याच्या तावडीतून पतीने केली पत्नीची सुटका\nखोजेवाडी फाट्यावरील धोकादायक झाडे तोडली\nमुलाला भेटण्यासाठी जाणाऱ्या पित्यावर काळाचा घाला\nबेंगलोर उच्च न्यायालयाचे बनावट आदेश आरोपीने पाठवले आग्रा पोलीस महानिरीक्षकांना\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/today-shriram-garud-rathotsav/", "date_download": "2019-07-22T08:47:28Z", "digest": "sha1:Q5MLVBSDSE2YEI5QNQBXXDEWHBOJD3A2", "length": 32696, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Today Shriram-Garud Rathotsav | आज श्रीराम-गरुड रथोत्सव | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक ���ाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nरामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला राम व गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, या परंपरेनुसार मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे पूजन केल्यानंतर त्यांनी आदेश दिल्यावर ओढण्यास प्रारंभ होईल.\nपंचवटी : रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला राम व गरुड रथयात्���ा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, या परंपरेनुसार मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे पूजन केल्यानंतर त्यांनी आदेश दिल्यावर ओढण्यास प्रारंभ होईल.\nया रथोत्सवानिमित्त राम व गरु ड रथाची रंगरंगोटी, आकर्षक सजावट करण्यात येऊन रथोत्सव तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.१६) रथयात्रा सुरू होण्यापूर्वी सायंकाळी राममंदिरातून रामाच्या भोगमुर्ती, पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन विधिवत पूजन केले जाईल. त्यानंतर रामाच्या रथ भोगमूर्ती व गरु ड रथात रामाच्या पादुका स्थापन केल्या जाऊन आरती केली जाईल त्यानंतर रामरथ आणि गरुड रथ ओढण्याची जबाबदारी असलेल्या समस्त पाथरवट समाज सरदार रास्ते आखाडा तालीम संघ तसेच अहिल्याराम व्यायाम शाळा मानकऱ्यांना मानाचा गंध लावून उत्सवाचे मानकरी श्रीकांत बुवा पुजारी यांच्या हस्ते मानाचा नारळ दिला जाईल. त्यानंतर दोन्ही रथ एका रांगेत उभे करून बुवांच्या हस्ते आरती केल्यानंतर बुवा रस्त्याच्या दिशेने तोंड करून रथ ओढण्याचे आदेश देतील. त्यावेळी ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करून रथयात्रेला पारंपरिक मार्गाने सुरु वात होईल. सुरु वातीला गरु डरथ व त्यापाठोपाठ काहीवेळाने रामरथ ओढण्यास सुरु वात केली जाईल बुवा रथाकडे तोंड करून मार्गक्र मण करतील.\nश्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकलेनगर, नागचौक, चारहत्ती पूल, काट्यामारु ती चौक, जुना आडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने गौरी पटांगणापर्यंत काढण्यात येईल रामाचा रथ नदी ओलांडत नसल्याने रामरथ म्हसोबा महाराज पटांगणावर उभा केला जाईल, तर गरु डरथ रोकडोबा, बोहरपट्टी, मेनरोड, सराफ बाजार, बालाजी मंदिर, परिसरातून मिरवण्यात येऊन म्हसोबा महाराज पटांगणावर आणला जाईल त्यानंतर दोन्ही रथ रामकुंड परिसरात नेले जातील.\n४जय सीता राम सीता असा जयघोष करीत मालविय चौकातून रामरथ श्रीकाळाराम मंदिर पूर्व दरवाजाकडे निघाला. श्रीराम रथाला सज्ज करून रथोत्सवासाठी नेताना रथाचे मानकरी असलेल्या पाथरवट समाजातर्फे सोमवारी (दि.१५) रामरथाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रीराम रथाला राम रथोत्सव समितीतर्फे यंदा प्रथ���च एलईडी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीरामाचा रथ ओढण्याचा मान असलेल्या सरदार रास्ते आखाडा तालीम संघ संचलित श्रीराम रथोत्सव समितीने रथ घेऊन जाण्याअगोदर रथोत्सवात मोलाचे सहकार्य करणाºया मान्यवरांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभारतीय शिक्षणपद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न\nमाघी उत्सवानिमित्त रंगले सतारवादन\nयोग्य उपचारांनी हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदान: चोपडा\nखुर्चीवर उभे राहून भाषण करीत आदित्य यांनी घेतले जनआशीर्वाद\nझपाट्याने भूजल पातळी खालविल्याने नाशिकला ‘रेड अलर्ट’\nदेवळा येथे महिलांचे वरूणराजाला साकडे\nअज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न\nनाईक शिक्षण संस्थेत सत्तापालट\nपित्याकडून शाळकरी मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (776 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/tag/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9/1", "date_download": "2019-07-22T07:42:35Z", "digest": "sha1:CHAYFY7RX6K3JJKRITOPEMI7QGNP2WBT", "length": 5584, "nlines": 45, "source_domain": "getvokal.com", "title": "विवाह Question Answers » विवाह सवाल जवाब | Vokal™", "raw_content": "\nविवाहासाठी कुंडली जुळणे आवश्यक असते का\nकुंडलीत मंगळ नसलेला मुलाला मंगळ असलेल्या मुलीशी लग्न करायचे असेल तर शक्य असलेले मार्ग कोणते आहेत\nराहु दशा राहु भक्तिमध्ये लग्न करणे शक्य आहे का\nजन्मकुंडलीच्या 7 व्या घरामधील केतू आणि लग्न साठी राहूचा काय परिणाम होतो\nहस्तरेखाशास्त्र माझ्या पतीचं नाव दर्शवू शकते का\nपुढील दोन महिन्यांत माझ्या भावाचे लग्न आहे. मला काही स्टाईल टिप्स मिळतील का ज्यामुळे मी उठून दिसेन\nलग्न करणार्या मुलीसाठी लग्न पुर्व स्किनकेअर टिप्स काय आहेत\nक्रिकेटपटू सहसा अभिनेत्रीशी लग्न का करतात\nसचिनने त्याच्यापेक्षा वयाने इतकी मोठी असलेल्���ा एका स्त्रीशी लग्न का केले\nसलमान खान हा त्यांच्यासोबत कधीच लग्न नाही करणार हे माहीत असूनदेखील स्त्रिया त्याच्यासोबत डेटवर का जातात\nबॉलीवूड अभिनेत्री विवाहीत पुरुषांशी लग्न का करतात उदा. रानी मुखर्जी, करिना कपूर, हेमा मालिनी, श्रीदेवी\nबोनी कपूरशी लग्न करण्याच्या वेळी श्रीदेवीची प्रेग्नंट होती का\nजॅकी आणि आयशा श्रॉफ हे खुल्या विवाह बंधनात आहेत काय\nलग्न झाले नसताना सुध्दा रेखा कुंकु का लावते\nप्रियंका चोप्राशी शाहरुख खानचे लग्न झाले आहे का\nपडद्यावर इतर कलाकारांना किस करण्यास त्या कलाकरांचे पती/ पत्नी कसे मान्य करतात\nमाधुरी दीक्षित आणि संजय दत्त डेटिंग करत होते आणि लग्न करणार होते हे खरे आहे का\nलग्न करण्यापूर्वी नेहा धुपीया गर्भवती होती का\nकृष्णने राधाशी लग्न का केले नाही\nमाझे लग्न होवून 3 महिने झाले आहेत अद्याप मी प्रेग्नंट झाले नाही. काय कारण असू शकते\n1 उत्तर पहा >\nलग्न केल्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप झाला आहे का त्याचे काय कारण आहे\nजवळजवळ 9 वर्षापूर्वी माझे लग्न झाले आहे. माझा पती मला मागील दोन वर्षांपासून फसवत आहे. मी काय करू\nआपल्या पती/पत्नी बद्दल आपल्याला आवडत असलेल्या 5 गोष्टी कोणत्या आहेत\nलग्नाच्या नंतर तुमचे आयुष्य कसे आहे त्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतो का\nपरिपूर्ण लग्नासंबंधी तुमची काय कल्पना आहे\nलग्न झाल्यावर माणसाच्या आयुष्यात काय काय बदल होतात\nतुमच्या जोडीदाराने कधी तुमच्यासमोर अफेअर असल्याबाबत कबुली दिली आहे का त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती\nमाझा जोडीदार मला फसवत आहे की नाही हे मी कसे शोधू शकतो\nपाश्चात्य देशातील घटस्फोट होण्याचा दर जास्त का आहे\nतुम्हाला तुमच्या पतीबद्दल कोणती गोष्ट आवडते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/category/tech/page/3", "date_download": "2019-07-22T07:24:19Z", "digest": "sha1:4MFEEU2NZ52C7K5R5KNJF2QTLDYZ52VU", "length": 13947, "nlines": 153, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "टेक Archives - Page 3 of 36 - TV9 Marathi", "raw_content": "\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nफेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड\nयुजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरु��� अमेरिकेच्या फेडरलल ट्रेड कमीशन (federal trade commission) ने फेसबुकवर 5 बिलीयन डॉलर म्हणजे 34, 280 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे\nदेशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी नव्या कारसोबतच जुन्या कारचीही खरेदी विक्री करते.\nगुगलने हटवलेले 15 अॅप तुम्हीही तातडीने डिलीट करा\nगुगलने अँड्रॉईड फोनमधील 15 मोबाईल अॅप डिलीट केले आहेत. हे अॅप आपल्यासाठी धोकादायक आहेत, असं गुगलने म्हटलं आहे.\nRedmi note 7 Pro आता सहज खरेदी करा, फ्लॅश सेलची गरज नाही\nगेल्या सहा महिन्यांमध्ये Redmi Note 7 सिरीजचे जवळपास 1.5 कोटी स्मार्टफोन जगभरात विकले गेले. Xiaomi कंपनी भारतात Redmi Note 7 Pro ला फ्लॅश सेलमध्ये विकते. त्यामुळे अनेकदा ग्राहक हा स्मार्टफोन घेता येत नाही.\nWindows 10 यूजर्सला Microsoft चा इशारा, 5 कोटी कम्प्युटर्सला धोका\nतुमच्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 (Windows 10) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 वापरणाऱ्या आपल्या युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे.\n57 मिनिटात चार्जिंग, 425 किमी चालण्याची क्षमता, Hyundai ची दमदार कार\nElectric SUV Hyundai KONA भारतात अखेर लाँच झाली आहे. ही गाडी 50 किलोवॅट DC फास्ट चार्जरने फक्त 57 मिनिटांत फूल चार्ज होते.\nलवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार\nमोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 मध्ये शाओमीने एमआयएक्स 3 स्मार्टफोन लाँच केला. हा फोन लाँच केल्यानंतर शाओमी आता MIX 4 लाँच करणार आहे.\nतुमचा पासवर्ड कुणी हॅक केलाय का\nमागील काळात ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे घडल्याने नागरिकही काळजीत आहेत. त्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासात आपली तपास यंत्रणाही कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काही दक्षता घेण्याची गरज आहे.\nWhatsApp कडून ‘हे’ 5 फिचर्स लवकरच युजर्सच्या भेटीला\nठराविक काळानंतर WhatsApp मध्ये काहीना काही नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. अनेकदा काही फिचर्स तर केवळ टेस्टिंगसाठी येतात आणि नंतर ते हटवलेही जातात. आता WhatsApp लवकरच 5 फिचर्स घेऊन येत आहे.\nव्हॉट्सअप खरंच रात्री 11.30 ते सकाळी 6 बंद राहणार\nफेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. आता व्हॉट्सअपविषयीचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नय���, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला\nवंचित बहुजन कोणासोबतच आघाडी करणार नाही : अबू आझमी\nभारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष��ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2016/10/", "date_download": "2019-07-22T07:41:54Z", "digest": "sha1:5UYNQLPHENOWN2CJDO6XV4RRU6VGBSW2", "length": 25883, "nlines": 392, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: October 2016", "raw_content": "\nकाही लोक अतिशय भाग्यवंत असतात. बेताचा वकुब असूनही भक्तांच्या आरत्यांच्या जोरावर त्यांचे ढोल वाजत असतात. ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. विचारवंत वगैरे म्हणून ख्यातनामही होतात. काही मोजके लोक मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून व्रतस्थपणे ज्ञानार्जन/ज्ञाननिर्मिती करीत असतात. त्यांच्यामुळेच समाज श्रीमंत होतो. त्याची उंची वाढते.\nभालचंद्र नेमाडे आणि रावसाहेब कसबे यांच्यामधून गेले काही महिने विस्तवही जात नाही. परंतु त्यांचे किमान एका विषयावर एकमत आहे. ते दोघेही दिवंगत वसंत पळशीकरांना थोर विचारवंत मानतात. या दोघांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव असल्याने मी पळशीकरांना मानायचो. मानतो.\nखाजगी भेटीत पळशीकरांशी गप्पा मारताना त्यांचा अवाका आणि व्यासंग सदैव जाणवायचा. ते तसे ऋजु आणि सुहृद होते. वैचारिक पुस्तकांचा त्यांनी सहवास केलेला होता. त्यांचे वक्तृत्व मात्र अगदीच वाईट होते.\nसातारच्या किशोर बेडकीहाळ यांच्या डा. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात पळशीकर असणारच हा जणू घटनात्मक नियम होता.\nअकादमीने समकालीन मराठी साहित्यातले दणकट लेखक रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर एक विशेष चर्चासत्र घेतले होते. सालाबादप्रमाणे पळशीकरच उद्घाटक होते.\nपठारे यांना पळशीकर कोणता \"ताम्रपट\" बहाल करतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते. ते बोलायला उठले आणि त्यांनी पहिलेच वाक्य उच्चारले, \" मी पठारेंचे एकही पुस्तक वाचलेले नाही.\" आणि तरिही ते पुढे सुमारे तासभर बोलले. हे धाडस केवळ थोरच हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. पठारे माझे अतिशय आवडते लेखक असल्याने मला फारच जोराचा धक्का बसला. असे बोलून आपण पठारेंसारख्या मोठ्या ��ेखकाचा अपमान करतोय याचे काहीही सोयरसुतक पळशीकरांना नव्हते. ज्यांनी काहीच वाचलेले नाही त्यांनी एकतर कार्यक्रमाचे निमंत्रणच स्विकारायला नको होते, आणि स्विकारलेच तर जो विषय आपल्याला दिलाय तो वाचूनच कार्यक्रमाला यायला हवे होते असे माझ्यासारख्या सामान्य माणसांना वाटते. आपण एव्हढे मोठे/व्यस्त आहोत की असल्या किरकोळ मंडळींचे आपल्याला वाचायला सवडच नाही असे सुचित करणारा यातला पळशीकरांचा तुच्छताभाव आणि अहंगंड मला तरी खटकला. तथापि पठारेंचे मोठेपण असे की या विधानावर पळशीकरांना सणसणीत उत्तर देणे शक्य असतानाही ते देण्याऎवजी पठारे विनयपुर्वक शांत राहिले.\nपळशीकर माझ्या मनातून उतरले.\nपठारेंसारख्या श्रेष्ठ लेखकाबाबतच त्यांचे असे होते असे नाही. त्यांचे ललित साहित्याचे एकुण वाचन अजिबातच नसावे किंवा अगदीच वरवरचे असावे असे त्यांच्याशी गप्पा मारताना कायम जाणवत असे. मात्र तरिही त्यांची याबाबतची ठाम मते होती आणि त्यांच्या कंपूला ती सरसकट अनुकरणीय किंबहुना वंदनीय वाटत असत.\nस्वा. सावरकर यांच्या नावावर पळशीकरांनी कितीतरी काल्पनिक अवतरणे तयार करून सावरकरांना कसे झोडपून काढले होते यावर शेषराव मोरे यांनी सोदाहरण प्रकाशझोत टाकलेला होता. त्याचा प्रतिवाद पळशीकरांनी कधी केल्याचे किमान मला तरी ज्ञात नाही.\nज्याअर्थी पुरोगामी विचारवंत म्हणून पळशीकरांचा फार मोठा दबदबा आणि दरारा होता त्याअर्थी ते मोठे असणारच मात्र माझ्या मर्यादित कुवतीमुळे मला त्यांचा हा मोठेपणा नीट कळला नसावा.\n[मूळसंदर्भ --- Dinanath Manohar यांची माझ्या पोस्टवरील प्रतिक्रिया,]\nप्रा. शेषराव मोरे यांनी \"सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास\" या त्यांच्या ग्रंथात याबाबतचे पुरावे पृ.क्र.176 ते 218 [एकुण 43 पृष्ठे ] दिलेले आहेत. कृपया ते वाचावेत. ती 43 पाने [ सुमारे 60 अवतरणे ] मी फेसबुकवर टाकावीत अशी अपेक्षा कृपया करू नये. मोरे यांनी वसंत पळशीकरांनी \"बनावट\" अवतरणे तयार केल्याचे दाखवून दिलेले आहे.\n-- समग्र सावरकर साहित्य सवडीअभावी आपण वाचलेले नव्हते. सावरकर साहित्याच्या तिसर्‍या खंडातील एकच भाग वाचून आपण सावरकरांवर लिहिल्याची कबुली स्वत: पळशीकरांनीच ’आजचा सुधारक’ एप्रिल मे 1993 मध्ये दिलेली आहे, तीही पाहावी.\nDinanath Manohar ; पळशीकरांना आदरांजली वाहाणारा हा लेख वेगळा आहे हे निश्चितच. म्हणजे माझी लेख वेगळा असायला काहीच हरकत नाही. स्वा. सावरकर यांच्या नावावर पळशीकरांनी कितीतरी काल्पनिक अवतरणे तयार करून सावरकरांना कसे झोडपून काढले होते यावर शेषराव मोरे यांनी सोदाहरण प्रकाशझोत टाकलेला होता. हे विधान करताना निदान शेषराव मोरे ह्यांनी दिलेले एखादे उदाहरण टाकले असते तर योग्य झाले असते. श्रीमान शेषराव मोरे ह्यांचं साहित्य बहुसंख्य लोकांनी वाचलं असेल असं गृहित धरणं तेवढसं योग्य नाही, असं मला वाटतं. (चुकभूल देणेघेणे)]\nदिवाळी अंक , 2016\nआपल्या मराठी भाषेत दरवर्षी सुमारे 350 दिवाळी अंक निघतात. मराठीची ही श्रीमंती अन्य भाषेत क्वचितच असेल.\nयातले सुमारे 50% अंक जरी नेहमीचा रतिब घालणारे आणि केवळ जाहिराती मिळवण्यासाठी काढलेले सुमार अंक असले तरी उर्वरित 50% तले बरेचसे बरे तर किमान 10% अतिशय दर्जेदार असतात. दरवर्षी असे किमान 30-35 अंक हाती लागले की दिवाळी मजेत, अगदी सुखात जाते.\nयावर्षीच्या दिवाळी अंकात मला सर्वाधिक आवडलेला अंक म्हणजे \"ऋतुरंग\"\nमाझे मित्र अरूण शेवते यांनी संपादित केलेला हा 24 वा दिवाळी अंक म्हणजे अगदीच भारी झालाय. शंभर नंबरी. या \"मी आणि माझे वडील विशेषांक\" यात गुलजार, जावेद अख्तर, विद्या बालन, मुक्ता बर्वे, राजीव खांडेकर, लता मंगेशकर, जानराव प्रकाशराव जानुमल [जोनी लिव्हर], नागराज मंजुळे, मनोज जोशी, शोभा डे, अमृता सुभाष, संदिप वासलेकर, सदानंद मोरे, सिसिलिया कार्व्हालो, ज्ञानेश्वर मुळे आदींचे एकुण 27 लेख आहेत. अतिशय झकास.\nमला पहिल्या वाचन फेरीत आवडलेले काही दिवाळी अंक खालील प्रमाणे ---\n15. मेहता ग्रंथ जगत\n20. आपले वाड्मय वृत्त.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nदिवाळी अंक , 2016\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=39&bkid=153", "date_download": "2019-07-22T08:41:35Z", "digest": "sha1:HJNDT3BMAYV6XFW5OOB3SWBTXPIZXUIZ", "length": 2340, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : आहे सहज किती पुरुषांसाठी पाकसिद्धी\nName of Author : ज्योती देवळालीकर\nघर जसे सर्वांचे-त्याचप्रमाणे स्वयंपाकघर हेही सर्वांचेच;ही संकल्पना दृढ व्हायला हवी.दिवसेंदिवस विविध प्रकारच्या कामाच्या बोजाखाली स्त्री जास्तच दबत चाललेली दिसते.अजूनही महाराष्ट्रीयन कुटुंबात स्त्री व पुरुष यांच्या स्वयंपाकघरातील कामात फारच असमानता दिसते.स्वयंपाक फक्त स्त्रीच करत असते;पण जर तो जर सर्वांनी मिळून केला तर एकमेकांचा सहवास मिळेल,वेळेची बचत होईल;घरातील वातावरण बदलेल.मुलांना वळण लागेल.टी.व्ही.ची ओढ कमी होईल व स्वयंपाक गोड वाटेल.मुले स्वयंसिध्द होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.lssparle.org.in/2017/08/saath.html", "date_download": "2019-07-22T08:11:07Z", "digest": "sha1:MTVYF3PCTHOBD2AP22XT22PYGW7R2VL2", "length": 5190, "nlines": 54, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "SAATH संस्थेस मदत ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nSAATH (Support & Aid for Thalasaemia Healing)संस्थेच्या संस्थापिका श्रीमती सुजाता रायकर यांनी बुधवार दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी संस्थेस भेट दिली. त्यांच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची महिती त्यांनी उपस्थितांना दिली.\nSAATH संस्था करत असलेल्या स्तुत्य उपक्रमास प्रोत्साहन म्हणून लोकमान्य सेवा संघातर्फे SAATH संस्थेस रुपये २५,००० ची (रुपये पंचवीस हजार फक्त) देणगी देण्यात आली.\nसंस्थेच्या सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nग्राहकपेठ २०१९ - स्टॉलसाठी अर्ज\nसंस्थेच्या वतीने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०१९ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ग्राहकपेठ आयोजित केली जाणार आहे. आपल्याला जर या ...\nलोकमान्य वार्ता - डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१९\nलोकमान्य सेवा संघाचे कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने इतर माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून 'लोकमान्य वार्ता' हे त्रैमासिक आम्ही डि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/jiwamahala.html", "date_download": "2019-07-22T08:54:25Z", "digest": "sha1:U5ZBPDZ5LL3JXJROGGWAA44PAJ6FPCCV", "length": 4361, "nlines": 38, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: जीवा महाला", "raw_content": "\nजीवा महाला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्यंत विश्वासू, शूर अंगरक्षक होता. अफजलखानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण देवून दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्याचा कट वेळीच ओळखून शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. यावेळी शिवाजी महाराजांवर चालून आलेल्या सय्यद बंडाला रोखून वीर जीवा महाला यांनी वीरता दाखविली. त्यामुळे होता जीवा म्हणून वाचला शिवा असे आजही म्हटले जाते.\nस्वतःच्या जीवावर उदार होत त्यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता, महाराजांवर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला त्यांनी यमसदनाला पाठवले आणि इतिहासात त्यांचा पराक्रम 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' या म्हणीने नोंदवला गेला. जीवा महालांची दखल भारतीय टपाल खात्यानेही घेतली व 'वीर जिवाजी महाला - शिवाजी महाराजांचे अंगरक्षक' या नावाने पोस्टाचे विशेष पाकिट प्रकाशित केले आहे.\nप्रतापगडाच्या पायथ्याशी उभारणार वीर जीवा महाले यांचे स्मारक\nजीवा महाला यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे पाकीट\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-07-22T07:30:59Z", "digest": "sha1:JSQIE574TZN5FL4BRYN7URXHSNOGZLDJ", "length": 6584, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हँपशायर काउंटी क्रिकेट क्लब - विकिपीडिया", "raw_content": "हँपशायर काउंटी क्रिकेट क्लब\n(हँपशायर काउंटी क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nहँपशायर काउंटी क्रिकेट क्लब\n- अँटेलोप मैदान, साउथँप्टन\nसंडे/प्रो ४०/नॅशनल लीग: ३\nजिलेट/नॅटवेस्ट/सी&जी/फ्रेन्ड्स प्रोविडंट चषक: ३\nबेन्सन आणि हेजेस चषक: १\nसी.बी. फ्राय हँपशायरसाठी १९०९ ते १९२१ पर्यंत खेळले\nसद्य खेळाडू दिमित्री मस्कारेन्हास\nकाउंटी मैदान, रोझ बाउल, २००९ मध्ये\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंग्लंड प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nडर्बीशायर · ड्युरॅम · एसेक्स · ग्लॅमॉर्गन · ग्लाउस्टरशायर · हँपशायर · केंट · लँकेशायर · लीस्टरशायर · मिडलसेक्स · नॉर्थम्पटनशायर · नॉटिंगहॅमशायर · सॉमरसेट · सरे · ससेक्स · वॉरविकशायर · वूस्टरशायर · यॉर्कशायर\nएमसीसी · कॅंब्रिज विद्यापीठ · ड्युरॅम विद्यापीठ · लोघोब्रो विद्यापीठ · ऑक्सफर्ड\nइंग्लंडचे प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर���गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/category/tech/page/5", "date_download": "2019-07-22T08:38:52Z", "digest": "sha1:G4RD64OV5NCME6Q4AAWDN3CJVYJP2WV3", "length": 15268, "nlines": 153, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "टेक Archives - Page 5 of 36 - TV9 Marathi", "raw_content": "\nअमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nस्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी खास टिप्स\nआपल्यातील अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. याच व्यसनापासून दूर जाण्यासाठी अनेक जण सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र काही खास टिप्स वापरुन तुम्ही नक्की तुम्हाला जडलेले मोबाईलचे व्यसन सोडवू शकता.\nTriumph कंपनीची Rocket 3 TFC ही बाईक लाँच, किंमत तब्बल…\ntriumph या कंपनीने आपल्या नव्या आणि बहुप्रतिक्षित Rocket 3 TFC ही बाईक लाँच केली असून त्याचे स्पेशिफिकेशन्स रिव्हील केले आहे. या नव्या बाईकमध्ये रायडर, रेन, रोड आणि स्पोर्टस यांसारखे चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहे.\nआता प्रकाशातून मिळणार डेटा कनेक्टीव्हिटी, नव्या बल्बच्या शोधानं नवी डेटाक्रांती\nइलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फिलिप्सने भन्नाट उपकरण आणलं आहे. फिलिप्सने असे स्मार्ट लाईट्स आणले आहेत, ज्यामुळे प्रकाश तर मिळेलच, पण त्या प्रकाशकिरणांपासून इंटरनेट डाटाही मिळणार आहे.\n‘ती’ माझी सर्वात मोठी चूक होती : बिल गेट्स\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या यशाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. मात्र, प्रथमच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सांगितली आहे.\nगुगलकडून 30 लाख अकाऊंट बंद, तुमच्या अकाऊंटचाही समावेश\nगुगलने गेल्यावर्षी आपल्या मॅप सेवेतून 30 लाखांपेक्षा अधिक व्यावसायीक अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या ब्लॉगनुसार या बोगस अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.\nव्हॉट्सअॅपच्या पिक्चर-इन-पिक्चरमध्ये नवीन अपडेट, आता बॅकग्राऊंडमध्येही व्हिडीओ दिसणार\nसर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने पिक्चर-इन-पिक्चर (PiP) फीचरमध्ये एक नवं अपडेट दिलं आहे. हे अपडेट अँड्रॉईड यूझर्ससाठी उपलब्ध करण्यात आल��� आहे. यामध्ये यूझर्स एका चॅटमधून दूसऱ्या चॅटमध्ये मूव्ह करताना पॉप-अप विंडोमध्ये व्हिडीओ पाहू शकणार आहेत.\nBSNL अडचणीत, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही\nरोख रकमेची कमतरता असल्यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांना 850 कोटी रुपयांचा जूनचा पगार देण्यात असमर्थ असल्याचं बीएसएनएलने सांगितलं. त्याशिवाय कंपनीवर तब्बल 13 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने सध्या बीएसएनएलचा व्यवसाय अस्थिर आहे.\nआधार कार्डमुळे घरबसल्या जिंका 30 हजार रुपये\nआधार कार्डद्वारे तुम्ही घरबसल्या 30 हजार रुपये कमवू शकता. धक्का बसला ना, पण हो हे खर आहे.\nRealme चा 64MP क्वॉड कॅमेरा स्मार्टफोन, सर्वातआधी भारतात लाँच होणार\nस्मार्टफोन कंपनी Realme 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून Realme च्या चाहत्यांना Realme X या स्मार्टफोनची प्रतिक्षा होती. त्यामुळे आता कंपनीने या नव्या फोनची घोषणा केल्याने Realme च्या चाहत्यांची एक्साईटमेंट आणखी वाढली आहे.\nपासवर्ड न सांगता तुमचे वायफाय कसं शेअर कराल\nआज इंटरनेट आपल्या सर्वांची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपण बऱ्याचदा डेटा ऑन करतो आणि उपलब्धतेनुसार वाय-फाय (Wi-Fi) चा वापर करतो.\nअमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nअमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nअमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं\nपावसाचे 50 दिवस पूर्ण, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2019/01/blog-post_17.html", "date_download": "2019-07-22T07:38:55Z", "digest": "sha1:N2TZLWFNA4KF2R4VUEKPVQANNR74FTBN", "length": 24252, "nlines": 353, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: लक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी -", "raw_content": "\nलक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी -\nलक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी - प्रा.हरी नरके राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज पहाटे निधन झाले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावच्या स्मारक निर्मितीनिमित्त त्यांचा माझा प्रदीर्घकाळ संबंध आला होता. पंचायत राज्यातून लोकसभेपर्यंत वाटचाल केलेले पाटील हे बेरकी राजकारणी होते. साखर कारखाना त्यांच्या ताब्यात होता. तेव्हा त्यांनी एकदा माझे व्याख्यानही ठेवले होते. त्यांचा माझ्यावर एक बहुजन कार्यकर्ता म्हणून विशेष लोभही होता. मी त्याकाळात बहुजन ऎक्याच्या विचारांनी संमोहित झालेलो होतो. मात्र मी पुण्याहून नायगावला येऊन सावित्रीबाईंचे स्मारक आणि संपुर्ण गावाचा कायापालट करण्याच्या कामात पुढाकार घेत असल्याचे बघून ते सावध झाले. मला या भागातून निवडणूक लढवायची असावी अशी त्यांची धारणा बनली. स्पर्धक भावनेने ते अस्वस्थ झाले. माझ्या स्मारकाच्या कामाला विरोध करू लागले.मोडता घालू लागले. सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना भेटून मी त्यांनी त्यांचा विकासनिधी स्मारकासाठी द्यावा असा प्रयत्न चालवला होता. त्यावेळी मंत्री असलेल्या रामराजे निंबाळकर यांनी ह्या आवाहनाला विधायक प्रतिसाद दिला. ते इतर सर्वांशी बोलले. त्यांनी सर्व आमदार,खासदारांची बैठक बोलावली. मलाही बोलावले. पण कुठून तरी सुत्रे हलली. बैठक रद्द करायला सांगण्यात आली. सज्जन रामराजे बिचारे मनापासून हळहळले. मी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. चर्चा झाली. मी खासदारनिधीचा विषय काढताच ते म्हणाले, \"तुम्ही उशीरा आलात. माझा निधी तर केव्हाच संपला.\" मी जिल्हाधिकारी कचेरीतून सगळी माहिती काढलेली होती. त्यांच्या निधीतले २५ लाख रूपये शिल्लक असल्याचे मी त्यांना सांगताच ते वरमले. मला म्हणाले, \"तुम्ही कशाला या फंदात पडता सावित्रीबाईंशी आपला काय संबंध सावित्रीबाईंशी आपला काय संबंध त्यांचा समाज बघून घेईल त्यांच्या स्मारकाचे.\" सावित्रीबाईंचे कार्य सर्वांसाठीच असल्याचे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, \"माझा पुतण्या पोलीसखात्यात अधिकारी आहे. त्याची अमूक तमूक पोलीस स्टेशनला बदली करायला गृहमंत्र्यांना सांगा. ते सावित्रीबाईंच्या समाजाचे आहेत. बदली झाली तर मी माझा खासदारनिधी नक्की देतो. खरंतर असल्या उद्योगात पडायचे नाही असा माझा नियम होता. पण आपदधर्म म्हणुन मी गृहमंत्र्यांशी बोललो. ते माझ्यावर चिडले. पण त्यांनी खासदार पाटलांच्या पुतण्याच्या बदलीचे काम केले. मी खासदार पाटलांना ही बातमी सांगायला फोन केला आणि आतातरी सावित्रीबाईंच्या स्मार��ासाठी निधी द्या असं आवाहन केलं. खासदार पाटील मला म्हणाले, \"ही बदली तर मी डीजींकडून स्वत: करून घेतलीय. त्यात गृहमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. सावित्रीबाईंचे समाजबांधव मला मतं देत नाहीत. मी निधी देऊ शकत नाही.\" एकदा नायगावचे एक ग्रामस्थ माझ्याकडे आले. आपला मुलगा एस.एस.सी. बोर्डात सोळावा आल्याचे त्यांनी मला सांगितले. सावित्रीबाईंच्या वंशातला हा मुलगा इतके यश मिळवतो, याचा मला आनंद झाला. मी ३ जानेवारीच्या जयंती उत्सवात त्या मुलाचा जाहीर सत्कार करायचे ठरवले. शासकीय कार्यक्रम पत्रिकेत सत्काराचा हा विषय घातला. कार्यक्रम पत्रिका वाचून खासदारांचा जवळचा एक कार्यकर्ता मला भेटला. \"तो मुलगा १६ वर्षांपुर्वी बोर्डात आला होता, आता त्याचा सत्कार कशाला करता त्यांचा समाज बघून घेईल त्यांच्या स्मारकाचे.\" सावित्रीबाईंचे कार्य सर्वांसाठीच असल्याचे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, \"माझा पुतण्या पोलीसखात्यात अधिकारी आहे. त्याची अमूक तमूक पोलीस स्टेशनला बदली करायला गृहमंत्र्यांना सांगा. ते सावित्रीबाईंच्या समाजाचे आहेत. बदली झाली तर मी माझा खासदारनिधी नक्की देतो. खरंतर असल्या उद्योगात पडायचे नाही असा माझा नियम होता. पण आपदधर्म म्हणुन मी गृहमंत्र्यांशी बोललो. ते माझ्यावर चिडले. पण त्यांनी खासदार पाटलांच्या पुतण्याच्या बदलीचे काम केले. मी खासदार पाटलांना ही बातमी सांगायला फोन केला आणि आतातरी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी निधी द्या असं आवाहन केलं. खासदार पाटील मला म्हणाले, \"ही बदली तर मी डीजींकडून स्वत: करून घेतलीय. त्यात गृहमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. सावित्रीबाईंचे समाजबांधव मला मतं देत नाहीत. मी निधी देऊ शकत नाही.\" एकदा नायगावचे एक ग्रामस्थ माझ्याकडे आले. आपला मुलगा एस.एस.सी. बोर्डात सोळावा आल्याचे त्यांनी मला सांगितले. सावित्रीबाईंच्या वंशातला हा मुलगा इतके यश मिळवतो, याचा मला आनंद झाला. मी ३ जानेवारीच्या जयंती उत्सवात त्या मुलाचा जाहीर सत्कार करायचे ठरवले. शासकीय कार्यक्रम पत्रिकेत सत्काराचा हा विषय घातला. कार्यक्रम पत्रिका वाचून खासदारांचा जवळचा एक कार्यकर्ता मला भेटला. \"तो मुलगा १६ वर्षांपुर्वी बोर्डात आला होता, आता त्याचा सत्कार कशाला करता\" असे त्याने मला विचारले. मी सत्कार रद्द केला. जयंती समारंभाला तो मुलगा, त्याचे आईवड���ल सजून धजून आले होते. कार्यक्रम संपत आल्याचे बघून ते स्टेजवर माझ्याकडे आले. मी त्यांना १६ वर्षांपुर्वी तुमचा मुलगा बोर्डात आल्याने त्याचा सत्कार आता करणे बरे दिसणार नसल्याने तो रद्द केल्याचे बोललो. त्यांनी मला मुलाची गुणपत्रिका दाखवली. ती तर त्याच वर्षाची होती. म्हणजे मुलाचे वडील खरे बोलत होते. मी स्वत:च कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी या मुलाचा सत्कार केला. मुलगा आणि त्याचे आईवडील आनंदून गेले. कार्यक्रम संपल्यावर मी खासदारांच्या त्या कार्यकर्त्याला स्टेजवरच जाब विचारला. \" हा मुलगा तुमच्या भावकीतला असूनही तुम्ही माझ्याशी असं खोटं का बोललात\" असे त्याने मला विचारले. मी सत्कार रद्द केला. जयंती समारंभाला तो मुलगा, त्याचे आईवडील सजून धजून आले होते. कार्यक्रम संपत आल्याचे बघून ते स्टेजवर माझ्याकडे आले. मी त्यांना १६ वर्षांपुर्वी तुमचा मुलगा बोर्डात आल्याने त्याचा सत्कार आता करणे बरे दिसणार नसल्याने तो रद्द केल्याचे बोललो. त्यांनी मला मुलाची गुणपत्रिका दाखवली. ती तर त्याच वर्षाची होती. म्हणजे मुलाचे वडील खरे बोलत होते. मी स्वत:च कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी या मुलाचा सत्कार केला. मुलगा आणि त्याचे आईवडील आनंदून गेले. कार्यक्रम संपल्यावर मी खासदारांच्या त्या कार्यकर्त्याला स्टेजवरच जाब विचारला. \" हा मुलगा तुमच्या भावकीतला असूनही तुम्ही माझ्याशी असं खोटं का बोललात\" असं मी त्याला चिडून विचारलं. त्यावर तो थंड आवाजात सराईतपणे म्हणाला, \"आम्ही काहीही सांगू. तपासून घ्यायची जबाबदारी तुमची आहे.\" खासदारसाहेब त्याला टाळी वाजवून दुजोरा देत होते. ग्रामीण भागातले लोक आणि कार्यकर्ते भलेच असतात असा माझा तोवर भाबडा समज होता. पण ती माझी नशा तात्काळ उतरली नी माणसं ग्रामीण असोत की शहरी ती सारखीच असतात याचा धडा मला मिळाला. सातारचे कलेक्टर अनिल डिगीकर, सीईओ दिलीप बंड आणि एस.पी. सुरेश खोपडे यांचे मला या स्मारकाच्या आणि गावाच्या विकासाच्या कामी ड्युटीप्लस सहकार्य लाभले. गावातल्या महिला आणि युवकांनी या स्मारकासाठी मनापासून झटून योगदान दिले. -प्रा.हरी नरके,१७ जाने. २०१९\nLabels: सावित्रीबाई फुले स्मारक\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अर���णा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nGirls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट\nलक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी -\nभाई: व्यक्ती की वल्ली\" एक हलकाफुलका चित्रपट\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न...\nगरिबांना आर्थिक आधारावर १० % आरक्षण\nलेखकांचे स्वातंत्र्य आणि महात्मा फुले - प्रा.हरी न...\nप्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची ...\nसावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाच�� संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%A6,%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T07:33:16Z", "digest": "sha1:INTO3SXIZWIW5CM6MSVESCA3VEIPTHBO", "length": 3667, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:१०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\n\"१०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१८ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-rcf-recruitment-157-posts/11739/", "date_download": "2019-07-22T07:37:05Z", "digest": "sha1:3MUWVTVDGNCVB5C3JPAHPM7RBGU5DXOE", "length": 7752, "nlines": 96, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या ७४ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या ७४ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या ७४ जागा\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nपरिचारिका (ग्रेड- II) पदाच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा बारावी उत्तीर्णसह जी.एन.एम. कोर्स आणि २ वर्ष अनुभव आवशयक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण आवश्यक.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमे���वारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nऑपरेटर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ५० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बी.एस्सी. (रसायनशास्त्र) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% गुण आवश्यक.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nबॉयलर ऑपरेटर (ग्रेड- III) पदाच्या १६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा आयटीआय/ बॉयलर अटेंडंट डिप्लोमा आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०१९ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध पदाच्या ८३ जागा\nपोलीस निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१७ चा अंतिम निकाल उपलब्ध\nरयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक कंत्राटी पदांच्या एकूण ७२५ जागा\nठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात चिकित्सक पदाच्या ४९ जागा\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी/ उर्दू शिक्षक पदांच्या एकूण ७८ जागा\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T09:15:29Z", "digest": "sha1:RSQTWMAJFD7EHJ3E2WWCQBU3J4VQ6HVV", "length": 5954, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेघालयमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या मेघालय राज्यात ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.\nपूर्व गारो हिल्स विल्यमनगर २,४७,५५५ २,६०३\nपूर्व जैंतिया हिल्स ख्लेरियात\nपूर्व खासी हिल्स शिलॉँग ६,६०,९९४ २,७५२\nउत्तर गारो हिल्स रसुबेलपारा १,१८,३२५ १,११३\nरि-भोई नॉँगपोह १,९२,७९५ २,३७८\nदक्षिण गारो हिल्स बाघमरा १,००,९८० १,८८७\nनैऋत्य गारो हिल्स अंपती\nनैऋत्य खासी हिल्स मॉकिर्वत ९८,५८३ १,३४१\nपश्चिम गारो हिल्स तुरा ५,१८,३९० ३,७१४\nपश्चिम जैंतिया हिल्स जोवाई २,९५,६९२ ३,८१९\nपश्चिम खासी हिल्स नॉँगस्टॉइन २,९४,११५ ५,२४७\nपूर्व गारो हिल्स • पूर्व खासी हिल्स • जैंतिया हिल्स • दक्षिण गारो हिल्स • रि-भोई • पश्चिम गारो हिल्स • पश्चिम खासी हिल्स\nआंध्र प्रदेश • अरुणाचल प्रदेश • आसाम • बिहार • छत्तीसगढ • गोवा • गुजरात • हरयाणा • हिमाचल प्रदेश • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • कर्नाटक • केरळ • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मणिपूर • मेघालय • मिझोरम • नागालँड • ओडिशा • पंजाब • राजस्थान • सिक्किम • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • पश्चिम बंगाल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१४ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://sgkaigaonkar.com/gplans", "date_download": "2019-07-22T08:35:21Z", "digest": "sha1:PGAO4DEG7H4HQCACAK3SAQ73FOTLND6O", "length": 8867, "nlines": 111, "source_domain": "sgkaigaonkar.com", "title": "Gold Plans | SG Kaigaonkar", "raw_content": "\nमासिक हफ्ता रु . १००० /- प्रमाणे …\nया योजनेत सहभागी होवुन दरमहा ठराविक रक्कम भरून आपणास मनात असलेली सुवर्णखरेदी सहज व सुलभ करणारी ही एकमेव विश्वसनीय योजना आहे ,दरमहा रु . १०००/- किंवा रु . १०००/- च्या पटीत कितीही रक्कम भरून सभासद होऊ शकता ,दरमहा ठरलेल्या हप्त्याच्या रक्क्मेप्रमाणे सलग १२ महिने रक्कम भरा व जमलेल्या रकमेमध्ये आपल्या मनासारखी २२ कॅरेट सुवर्ण अथवा डायमंड ज्वेलरी खरेदी करा , आपण दरमहा कितीही रक्कम भरली तर आपणास कितीही रुपयांची ज्वेलरी खरेदी करता येईल , यासाठी सोबत तक्त्यात सुवर्ण नियोजन दिले आहे . या योजनेत सहभागी होवून सुवर्णसौख्याचा लाभ घ्यावा .\nअ . क्र . दरमहा भरणा करण्याची रक्कम १२ हप्त्��ाव्द्वारे भरलेली एकुण रक्कम १२ हप्त्यानंतर जमा झालेली ज्वेलरी खरेदीसाठी बोनस सह एकुन रक्कम\n१ १०००/- १२,०००/- १३,०००/-\n२ ३०००/- ३६,०००/- ३९,०००/-\n३ ५०००/- ६०,०००/- ६५,०००/-\n४ १०,०००/- १,२०,०००/- १,३०,०००/-\n५ १५,०००/- १,८०,०००/- १,९५,०००/-\n६ २५,०००/- ३,००,०००/- ३,२५,०००/-\nसुवर्णसंचय योजनेच्या नियम व अटी\n१) किमान रु . १०००/- व त्याच्या पटीत रु . १०००/- प्रमाणे कितीही रुपये या योजनेत सहभागी होण्यासाठी हप्ता म्हणून भारता येतील.\n२) नियोजित मासिक हप्त्याची रक्कम नियमितपणे प्रत्येक महिन्यास सलग १२ महिने भरावी.\n३) सहभागी सदस्यांनी रोख किंवा बँकेच्या चेकने किंवा डिमांडड्राफ्ट स्वरुपात हप्त्याची रक्कम तारखेपूर्वी जमा करावी . भरलेल्या रक्कमेची नोंद योजनेच्या पासबुकमध्ये करून घेणे आवश्यक आहे.\n४) डी . डी चेकही या योजनेत सहभागासाठी स्वीकारले जातील.\n५) कोणत्याही कारणास्तव दिलेला चेक परत आला तर यासाठी होणारा दंड सहभागी सदस्यास भरावा लागेल.\n६) शेवट हप्त्याच्या रक्कमेनंतर ३० दिवसांनी सदस्यास ज्वेलरी खरेदी करता येईल.\n७) ही स्वेच्छा योजना आहे .\n८) हप्त्याच्या रक्कमेत होणाऱ्या विलंबाप्रमाणे तेवढे दिवस उशीरा ज्वेलरी खरेदी करावी लागेल .\n९) जो सहभागी सदस्य संपूर्ण हप्ते नियमितपणे भरेल त्यास त्यांच्या पसंतीप्रमाणे २२ कॅरेट गोल्ड ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी खरेदी करता येईल तसेच नियमाप्रमाणे बोनसही मिळविता येईल .\n१०) योजनेतील सहभाग मध्येच काढून घेतला तर बोनस रक्कम दिली जाणार नाही व निव्वळ जमा रक्कम चेकद्वारे दिली जाईल.\n११) योजना पूर्ण झाल्यानंतर आमच्या दालनात असलेल्या किमतीनुसारच दागिन्यांची योजनेंअंतर्गत खरेदी करता येईल.\n१२) सोन्याच्या मुद्रा , वेढा किंवा इतर २४ *रेटच्या सोन्याच्या दागिन्यांची या योजनेंअंतर्गत खरेदी करता येणार .\n१३) योजनेच्या नियम व पद्धती आदी. निर्णय ठरविण्याचा हक्क व्यवस्थापनेकडे राहील.\n१४) योजनेच्या सर्व विषयांसाठी व्यवस्थापनेच्या निर्णय अंतिम राहील , त्यामध्ये असणाऱ्या नियम , अटी इत्यादीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचा अधिकार व्यव्स्थापानेस राहील .\n१५) योजना कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेमध्ये आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करूनच दागिने खरेदी करता येईल .\n१६) न्यायालयीन कारवाईसाठी अहमदनगर न्यायालयाच्या कक्षेत कार्यवाही ���ोइल.\n[२] तुमच्या शुध्द सोन्याची चमक …\nआपल्या जवळील न वापरात असलेले शुध्द सोने\nआमच्याकडे कमीत कमी ६ महिने /१ वर्ष\nकिंवा २ वर्षाच्या पटीत जमा करा\nप्रति वर्षी भरघोस उत्पन्न मिळवा *\nयोजनेच्या अधिक माहितीसाठी समक्ष भेटा - सागर कायगावकर\nभेटण्याची वेळ - सकाळी १०. ३० ते साय. ८ पर्यंत\nमागील ३९ वर्षाचे सोन्याचे भाव\n(प्रती १० ग्रॅम सोने ) १ वर्षातील वाढ\n(टक्केवारी मध्ये ) ५ वर्षातील वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/wada.html", "date_download": "2019-07-22T08:58:18Z", "digest": "sha1:HMSCCSL53CWS47HN3R2SMYNZA5JQETXS", "length": 3019, "nlines": 41, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: वाडा तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nवाडा तालुका नकाशा मानचित्र\nवाडा तालुका नकाशा मानचित्र\nजव्हार तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nडहाणू तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nतलासरी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nपालघर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमोखाडा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवसई तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवाडा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nविक्रमगड तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/875_manorama-prakashan", "date_download": "2019-07-22T08:35:57Z", "digest": "sha1:YREFOFLCPEKTYSKI4LL73EFZKO5XJA2U", "length": 49965, "nlines": 1165, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Manorama Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nहे पुस्तक गणिताचे नव्हे, कारण ’गणित’ म्हटले की किचकटपणा. गणित म्हटले की अवघड. गणित म्हटले की आपल्या डोक्यापलिकडचे. असे अनेकांचे आडाखे, पण हे पुस्तक आहे मनोरंजनाचे. हे मनोरंजन होते ते गणितांतील किचकटपणा नाहीसा होऊन त्यातील गंमती दाखविल्यामुळे.\n1001 Thoughts अर्थात इंग्रजीतील सुंदर सुविचार\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पोट धरुन हसव��णारे विनादी किस्से संकलित केले आहेत शशिकांत कोनकर\nजगाच्या ज्ञानात भर घालणार्‍या 14 श्रेष्ठ बंदिवानांच्या बंदिवासातील अनुभवाच्या कथा या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.\nहा क्रांतिकारकांना स्फूर्ति देणारा ऐतिहासिक महत्त्वाचा महान ग्रंथ आहे.\nमंगल पांडे, झाशीची राणी, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बादशहा बहादूरशाह जफर या 1857 च्या क्रांती संग्रामातील स्वतंत्र्य सेनानींच्या 100 गोष्टी.\nपहिला मान मिळवणार्‍या विविध क्षेत्रात आपल्य लोकविलक्षण कर्तृत्वाची छाप पाडून त्याद्वारे समाजाच्या प्रगतीसाठी सहाय्यभूत झालेल्या विविध क्षेत्रातील मानाचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांची माहिती मंदाकिनी भट यांनी संकलीत केली आहे.\nआज शिक्षणक्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. पालक, शिक्षक, विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मुख्याध्यापकात दिसतो.\nया पुस्तकातील खेळ कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना खेळता येण्यासारखे आहेत. 12-14 वर्षाच्या नातवापासून ते 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनाच खेळता येण्याजोगे, मन आनंदी करणारे, ज्ञानात भर घालणारे आणि बुद्धीला धार आणणारे आहेत.\nजादूगार सुनिल कामत यांचे लहान थोर सर्वांसाठी घरच्या घरी करता येण्यासारखे सोपे प्रयोग.\nविद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अत्यंत उपयुक्त असे ६०० सुभाषिते इंग्रजी व मराठी अर्थासहित.\nनाटयछटा सादरीकरणासंदर्भात विशेष मार्गदर्शन.\nलहानथोर सर्वांना अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी होतील अशा स्वामी विवेकानंदांच्या 75 गोष्टी.\n@ Liver.Com (अ‍ॅट लिव्हर डॉट कॉम)\nयकृतरोपण ही एक अत्यंत गुंतागुंताची शस्त्रक्रिया आहे. त्यानंतर घेण्यात येणारी काळजी व उपचारपद्धतीही तशीच खडतर आहे.\nविद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना अत्यंत उपयुक्त आचार-विचारांच्या गोष्टी.\nआईच्या पाककृती आरोग्य जपणा-या.\nआयुर्वेचाच्या अभ्यासकांना व इतर सामान्य जनांना ह्या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरेल.\nप्राचीन काळापासून आजपर्यंत शरीरस्वास्थ्याकरिता वैद्यकीय दॄष्टीने केलेले मार्गदर्शन.\nAavadtya Bhajya (आवडत्या भाज्या)\nजेवणाची लज्जत वाढविणार्‍या व सोप्या पद्धतीने करता येणार्‍या आवडत्या भाज्या\nअ‍ॅक्युप्रेशरचा प्रयोग ब-याचशा जीर्ण व गंभीर रोगांच्या उपचारासाठी यशस्वीरित्या करता येतो हे लक्षावधी उपचारकांच्या प��रयत्नात दिसून येतो आहे.\nAetihasik Goshti (ऎतिहासिक गोष्टी)\nमुलांमध्ये साहस आणि धाडस निर्माण करणार्‍या ऎतिहासिक गोष्टी\nनिरोगी राहण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि हे पुस्तक त्यासाठीच आहे.\n (आला सण काय कराल \nस्वादिष्ट, रुचकर फराळ आणि पक्वान्ने.\nआरोग्य चांगले आणि जीवन सुखी करणारे, १७ नैसर्गिक उपचार पध्दतीने सजलेले, एक आगळे वेगळे पुस्तक.\nAlpamoli Bahuguni (अल्पमोली बहुगुणी)\nदैनिक नवाकाळ मधुन आलेल्या वैद्यकीय लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.\nजन्मकुंडलीतील ग्रह व गोचर भ्रमण करणारे ग्रह यांची अनिष्टता दूर करुन सुखी जीवनाचा मार्ग दाखविणारे.\nसध्या शैक्षणिक जगात क्रिडेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. खेळाडूंना वैयक्तिक व सांघिक नैपुण्य दाखविण्याची संधी ही खेळांच्या व स्पर्धांच्याच माध्यमातून मिळत असल्याने अनेक खेळाडू व संघ हयात समाविष्ट होत असतात\nव्यासपीठ आणि सभा गाजवू इच्छिणा-या सर्वांना अत्यंत उपयुक्त असे पुस्तक.\nया पुस्तकात लहान मुलांसाठी बडबड गीते आहेत. तसेच मुलांना कोणत्याही आनंदाच्या क्षणी भेट देण्यास उपयुक्त आहे.\nAtrey Vani (आत्रेय वाणी)\n\" नास्ति मूलं अनौषधम\"...प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असतोच.. तेव्हा घरच्या घरीच कुंडीत झाडे लावण्याचे तंत्र कसे असावे...व त्यांचा औषधी उपयोग कसा करावा तेव्हा घरच्या घरीच कुंडीत झाडे लावण्याचे तंत्र कसे असावे...व त्यांचा औषधी उपयोग कसा करावा याविषयीची माहिती यात दिलेली आहे.\nसतत सानिध्यात असूनही परके वाटणारे आपल्या शरीराचे अवयव या पुस्तकात स्वत: स्वत:ची माहिती करून देत आहेत अशी कल्पना करून अतिशय रंजकपणे ती मांडली आहे. आपल्या शरीरातील हे सगळे अवयव कोठे आहेत, ते कसे काम करतात, ताणतणावांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो याची सखोल ओळख करून दिली आहे.\nथोरामोठ्यांच्या जीवनात घडलेल्या अविस्मरणीय गोष्टी.\nAyurvedik Pakkruti (आयुर्वेदिक पाककृती)\n\"आरोग्यम्‌ धनसंपदा\" साठी प्रत्येकाने घरी ठेवावे असे पुस्तक.\n\"बालमानसशास्त्र\" म्हणजे काही फार मोठे शास्त्र नसून केवळ युक्तीने आपल्या पाल्याला घडविणे.\nबारा राशींचे विस्तॄत विवेचन, जन्म ते मॄत्यूपर्यंतच्या घडामोडी, प्रत्येक नक्षत्रातील ग्रहांचे परिणाम.\nभाडेकरुंना कायद्याने संरक्षण कसे मिळवता येईल याविषयी पुर्ण माहिती.\nभारतातील निरनिराळ्या क्षेत्रांत उच्चपदी पोहचलेल���या स् त्रीपुरुषांची थोडक्यात देण्यात आली आहेत.\nआपल्या देशात अनेक देशभक्त आणि वीरपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या कार्याची खरीखुरी ओळख या पुस्तकात करून दिली आहे.\nया कथासंग्रहातील पंचवीस विरांगणा या रजपूत घराण्यातील, तत्कालीन परकीय जुलमी राजवटीविरुद्ध तसेच चतुराईने, युक्तीने शीलरक्षणासाठी असामान्य कर्तृत्व दाखविल्या विरांगणांच्या आहेत.\nब्रिटिशांची अन्यायदायक, क्लेशकारक सत्ता झुगारून देण्यासाठी उसळत्या रक्ताच्या युवकांनी क्रांतीचा झेंडा हाती घेतला. हसत-हसत फासावर गेले, रक्त सांडले. अशा ह्या क्रांतिवीरांच्या पराक्रमाची यशोगाथा युवापिढीला समजण्यासाठी लेखक प्रभाकर बागुल यांची ही ग्रंथ निर्मिती.\nसौ. विद्या फडके यांनी संकलन केलेली मराठी व हिंदी देशभक्तीवर आधारीत गीते या पुस्तकात आहेत.\n\"सहा सोनेरी पाने\" हे महान द्दष्टे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले अंतिम पुस्तक आहे. (कॉपी जरा मळक्या आहेत प्रकाशनातुनच तश्या आल्या आहेत पण पुस्तक उपलब्ध आहे.)\nप्रत्येक भक्ताच्या मनात असलेला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचा शाश्वत आशीर्वाद.\nबिनपैशाची चिकित्सा व रोगनिवारण.\nबोधपर वाक्ये व सुविचार वाचताना मला जाणवलं, ही वाक्ये आपला आत्मविश्‍वास वाढवणारी, जीवनाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी देणारी शक्ती आहे.\nनिवेदक, सूत्रसंचालक, नाटकात काम करणार्‍यांसाठी व व्यासपीठ गाजविणार्‍यांसाठी उपयुक्त असे पुस्तक.\nचमत्कारिक भाकितें, सत्य भविष्य कथन, संपूर्ण ज्योतिष शास्त्र- अस्सल सहदेव भाडळी.\nभारतीय संस्कृतीचा प्रमुख आधार असलेल्या संस्कृत भाषेची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.\nआहार व मनावरील परिणाम, बुध्दीची निर्णयक्षमता, विचार बदलण्याचे तंत्र, स्वत:मधील गुण ओळखण्याचे तंत्र, जीवनातील उद्दिष्ट.\nरत्नपारखी शिवरायांनी आपल्या स्वराज्य उभारणीसाठी अनेक रत्ने, शिलेदार पारखून घेतली होती. त्यांच्या पराक्रमाची स्वराज्याशी इमान राखून केलेल्या कर्तव्यश्रेष्ठतेची ही गाथा होय.\nप्रदीप दळवी लिखित मनोरमा प्रकाशन प्रकाशित कादंबरी.\nभागवत सप्ताह साजरा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे रसळ निरुपण दैनंदिन श्रीमद्भागवत .\nआपत्ती पूर्व तयारी आणि उपाय योजना आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी.\nपदोपदी लागणा-या निरनिराळ��या दस्त एवजांच्या नमुन्याचा संग्रह\nआजच्या धकाधकीच्या यांत्रिक युगात प्रत्येक मनुष्याला यंत्राप्रमाणेच कामे करावी लागतात. प्रत्येक मनुष्याला एक सुप्त कल्पनामय इच्छा असते. ती म्हणजे काम कमी व भरपूर धन मिळाले पाहिजे.\nDhanprapticha Marg (धनप्राप्तिचा मार्ग)\nअकस्मात धनलाभ, शेअर बाजार तसेच रेस-लॉटरी इत्यादींपासून भरपूर आर्थिक धनलाभ होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना.\nधार्मिक व सांस्कृतिक विषयांची संपूर्ण माहिती देणारे ज्ञानवर्धक संग्राह्य पुस्तक\nदेवता, धर्मपालन, व्रते, संस्कार, जनानाशौच, मृताशौच, महालय श्राद्ध याविषयी संक्षिप्त महत्त्वाची माहिती.\n१०० झाडांची वैशिष्टयपूर्ण माहिती. प्रत्येक झाडाचे गुणधर्म, फायदे व औषधी उपयोग.\nनॉलेज सेलिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, नेटवर्क मार्केटिंग, क्रिएटिव्ह डिझायनिंग फ्रॅंचाईझ.\nसोपे इंग्रजी निबंधलेखन या पुस्तकात दिले आहे.\nइंग्रजी निबंधलेखन इयत्ता ५ वी ते ८ वी साठी.\nहे पुस्तक नवोदित ज्योतिष शिकणा-यांना उपयोगी पडेलच पण त्याबरोबरच या क्षेत्रात कार्यरत असणा-या ज्योतिष मित्रांच्या, विद्बानांच्या ज्ञानातही भर टाकेल.\nसर्व प्रकारच्या चुकांचे वर्गीकरण करुन चुकीचे वाक्य सुधारुन दाखवण्या अगोदर त्या वाक्यातील चूक समजावून सांगितली आहे.\nया पुस्तकात साधारणत: नेहमी वापरात असलेले वाक्प्रचार दिले आहेत.\nजन्मकुंडलीवरुन त्या त्या व्यक्तींच्या जीवनाची रुपरेषा व विशिष्ट प्रसंगी जीवन कसे वळण घेणार आहे याची माहिती व मार्गदर्शन करणारा ग्रंथराज...\nFit Me Smart Me (फिट मी स्मार्ट मी)\nफिटनेस ही केवळ खाऊन पिऊन सुखी असणार्‍या ऐषाआरामी जीवन जगण्यार्‍या लोकांची मक्तेदारी नाही.\nफुटके नशीब सांधून देणा-या ग्रहांची सर्वंकश माहिती.\nविद्यार्थी, शिक्षक, पालक यांना अत्यंत उपयोगी असे पुस्तक.\nलहान थोर सर्वांना प्रेरणा देणारे गौतमबुद्ध चरित्र कार्य आणि उपदेश.\nया पुस्तकात संमोहन उपचार कसे घ्यावेत, ताण तणाव कमी कसे करावेत हे सामान्य वाचकांस कळेल अशा साध्या सोप्या शब्दांत वर्णन करुन सांगण्यात आले आहे.\nघर-सदनिका बांधताना वा विकत घेताना कोणती काळजी घ्याल या संबंधी माहिती.\nसोप्या भाषेत सामान्य व्यक्तिलाही समजतील अशा घटस्फोटांचे प्रकार व कौंटुंबिक न्यायालयातील अन्य बाबी ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत.\nमनाला चटका लावणार्‍या घोसाळकर गुरुजी आणि इतर एकांकिका\nलहानथोर सर्वांना अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी ठरतील असे गोष्टीरूप डॉं बाबासाहेब आंबेडकर\nसामान्य व्यक्तिला आपल्या जवळ असणारा व सहज उपलब्ध होणारा हा \"कक्षाचा कार्यकर्ता\" हे या पुस्तकाचे वैशिष्टय आहे.\nघटनेची ढोबळ रचना व ग्रामपंचायत अधिनियम यांची संपुर्ण माहिती देणारे पुस्तक\nमन हेच लौकिक अर्थाने सुख आणि दु:खाचे मूळ कारण आहे. ते सुखी कसे होईल याचाच मार्ग या पुस्तकात आहे.\nGunanchi Pushpmala (गुणांची पुष्पमाला)\nव्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास वेगळा. प्रत्येकाचा स्वभाव, आवडी-निवडी वेगळ्या. अशा परिस्थितीत आपल्या जीवनाचा प्रवास कसा आनंददायी बनवू शकतो याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.\nभारतीय संस्कृतीचे प्रतिक गुरू-शिष्यांचे नाते उलगडून सांगणार्‍या मनाला भिडतील अशा कथा.\nस्पर्धेच्या युगात पाउल टाकताना गोंधळून-घाबरुन जाउ नका कारण आपल्या हाती हे टॉनिकरुपी पुस्तक आहे.\nआचार्य प्र.के. अत्रे ह्यांच्या निवडक विनोदी गोष्टींचा संग्रह\nआचार्य अत्रे यांच्या निवडक कथा\nहार्टअटॅक आणा आटोक्यात- ह्रदय-रक्ताभिसरणाचे विकार आणि उपाय.\nया पुस्तकात रांगोळ्यांबरोबर रांगोळीचा इतिहास, महत्त्व, रंगसंगती इ. भरपूर माहिती दिली आहे. यात पौराणिक पासून ते आत्तापर्यंतचे विविध प्रकार, महिरप, ताटाभोवतालची रांगोळी, फ्रिहॅण्ड ड्रॉईंग समाविष्ट केले आहे.\n\"हिंदुपदपादशाही\" ह्या पुस्तकाचा वि. वि. पटवर्धन यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुरस्कारिलेले हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान म्हणजे हिंदुराष्ट्रवादाची गीताच होय.\nबंगालचा राजा धवलचंद्र याच्या पदरी असलेल्या नारायण पंडिताने लिहिलेल्या या कथा प्राण्यांवर असून त्या मनुष्यप्राण्यांना उद्देशून आहेत. कथेच्या शेवटी काहीतरी तत्त्व सांगितले असून त्याचे स्पष्टीकरण करणारे उदाहरण म्हणून पुढील कथा सांगण्यात आली आहे.\nको-ऑप. हाउसिंग सोसायटी संबंधीचे नमुने आणि निवाडे यांची एकत्रित माहिती.\nइच्छापत्र कसे बनवावे, पुरवणी इच्छापत्र, इच्छापत्राची नोंदणी, इच्छापत्रावरील हुकुमनामा\nहाउसिंग सोसायटया, अपार्टमेंटस, भाडयाच्या इमारती, म्हाडाअंतर्गत येणा-या चाळी, अन्य मालमत्ता ह्यांची संपूर्ण माहिती.\n (अक्कलकोट निवासी) ॥श्री स्वामी समर्थ॥\nजगाच्या कानाकोपर्‍यात ज्यांनी मानवजातीला काही ना काही सेवा दिली अशा अनेक थोर समाजसेवकांची भावी पिढीला माहिती होण्यासाठी या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/507/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95_-_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T07:32:38Z", "digest": "sha1:AS7LA4DMOT2DRR5DD2VGTQLPAH3FOKWN", "length": 7638, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक - सुनील तटकरे\nयंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल, अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला. किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि पूर्णपणे मोडकळीस आला आहे. पण शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केलेल्या नसल्याची खंत तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच 'मेक इन इंडिया', 'मेक इन महाराष्ट्र' या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या त्रुटीदेखील त्यांनी निदर्शनास आणल्या.\nन्याय मागण्यासाठी आलेल्या शेतक-यावरच खोटा गुन्हा दाखल कसा करता\nगारपिटीमुळे मोठ्या अडचणीत सापडलेले औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारी यांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांमार्फत मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. याबाबतीत पोलिसांनी काय कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार आज मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार जितेंद्र अव्हाड, प्रकाश गजभिये, निरंजन डावखरे आणि विरोधी पक्षाचे अन्य आमदार यावेळी उपस्थित ह ...\nझोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य - जयंत पाटील ...\nभाजपची मदत करण्याची मानसिकता कोणाची आहे ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत अशा वातावरणा�� कुठल्या तरी मागच्या गोष्टी काढणे हे आवश्यक वाटत नाही. एकीकडे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे काही लोक भाजपची सुपारी घेत आहेत. झोपलेल्यांना उठवणे सोपे असते मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर दिली आहे.भाजप-शिवसेना या जातीयवादी सरकारच्या काळात भिमा-क ...\nलोकशाहीत यश व अपयश येत असते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतील सुधारणांवर भर देऊ ...\nमहाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष् ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/special-childrens-specials-king-joe-ray-special-children-presented-swapnavat-natya-vishnu/", "date_download": "2019-07-22T08:49:06Z", "digest": "sha1:64DEAWJ3ZHOQP3OOBS4LDCTHMN7VAL4D", "length": 44385, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Special Children'S Specials: 'The King Joe Ray ...' By The Special Children Presented By Swapnavat Natya Vishnu. | विशेष मुलांची विशेष धम्माल : विशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कार 'राजा जो जो रे ... '* | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारह���णीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभे���े कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nविशेष मु��ांची विशेष धम्माल : विशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कार 'राजा जो जो रे ... '*\nविशेष मुलांची विशेष धम्माल : विशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कार 'राजा जो जो रे ... '*\nअभिनय कट्टा ४२४ सजला *विशेष मुलांच्या विशेष नाट्याविष्काराने*. दिव्यांग कला केंद्र, विशेष मुलांच्या विशेष कलागुणांना वाव देण्यासाठी सुरु झालेले विशेष मुलांचे एक आगळंवेगळं केंद्र.\nविशेष मुलांची विशेष धम्माल : विशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कार 'राजा जो जो रे ... '*\nठळक मुद्देविशेष मुलांची विशेष धम्मालविशेष मुलांनी सादर केला स्वप्नवत नाट्याविष्कारदिव्यांग कलाकेंद्राचा प्रवासातील दुसरा टप्पा सादर\nठाणे : ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग व आदित्य प्रतिष्ठान ठाणे संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपूर्वी सुरू झलेल्या दिव्यांग कलाकेंद्राचा प्रवासातील दुसरा टप्पा दिव्यांग कलाकेंद्राने आगळ्यावेगळ्या सादरीकरणाने अभिनय कट्ट्यावर साजरा केला .दिव्यांग मुलांना सहानभूती नव्हे तर त्यांच्यातील कमीपणापेक्षा त्यांच्यातील लपलेल्या गुणांना त्यांची खरी ओळख बनवण्याच्या हेतूनेच दिव्यांग कला केंद्राची सुरुवात झाली. आणि ह्या दोन वर्षात मुलांची शारीरिक मानसिक दोन्ही क्षेत्रातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे.कुणी चांगलं चित्र काढू लागलाय.. कुणी चांगलं गाऊ लागलाय.. कुणी खेळात प्रवीण झालाय... कुणी पोहण्यात... कुणी नाचतो... कुणाचं पाठांतर चोख .देवाने दिलेल्या विशेष गुणांना व्यासपीठ मिळवून देणार दिव्यांग कला केंद्र.दोन वर्षात मुलांनी केलेले नृत्याविष्कार, नाट्याविष्कार, खेळातील प्राविण्य ठाणेकरांची कौतुकाचा विषय होता.दहीहंडी उत्सव,गणेशोत्सव , नवरात्रोत्सवातली कार्यक्रमासोबत ट्राफिक नियमावर भाष्य करणार 'बाबू समजो इशारे' देशातील ऐक्यावर भाष्य करणार हम सब एक है अशा अनेक सादरीकरणांची ठाणेकरांसोबत ठाण्यातील वरिष्ठ राजकीय आणि सामाजिक अधिकाऱ्यांनी दिव्यांग कला केंद्राची कौतुक करीत दखल घेतली.\nदोन वर्षाच्या प्रवासात मुलांमधील बदलाचा स्नेहसंमेलनानिमित्त सादर करण्यात आलेला नाट्याविष्कार म्हणजे 'राजा जो जो रे' हा एक भन्नाट पुरावा आहे.निवेदन पासून ते नाटकाच्या शेवटपर्यंत दिव्यांग मुलांनी सादर नाटक सामान्य कलाकारांच्या ताकदीने साद��� करून दाखविले.अचूक संवादफेक पात्राला साजेशी वेशभूषा, रंगभूषा , मुलांनीच बनवलेलं नेपथ्य आणि मुलांमधील निरागसत्व हे ह्या बालनाट्याच वैशिष्ठय. कोणत्याही दिव्यांग मुलांनी इतकं अप्रतिम सादरीकरण केलेलं हे पहिलंच नाटक असावं.सदर नाटकाला *दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती ह्यांचं दिग्दर्शन लाभलं. सादर नाटकाला संगीत कादिर शेख, परेश दळवी ह्यांनी दिले* .आणि मुलांची रंगभूषा रंगभूषाकार मनोज ह्यांनी केली. आळशी राजाची झोप हरवलेली आहे आणि ती शोधून देण्याचा खटाटोप सादर नाटकात मांडला आहे. *लेखक र. म. शेजवलकर* ह्यांच्या लेखणीतून अवतरलेले ह्या बालनाट्याचे एक विशेष सादरीकरण दिव्यांग कला केंद्राच्या कलाकारांनी सादर केले.सदर नाटकात *राजाची भूमिका अपूर्वा दुर्गुळे ,राणीची भूमिका आरती गोडबोले, सेनापतीची भूमिका अन्मय मेत्री,प्रधानजींची भूमिका विजय जोशी,दवंडीवाल्याची भूमिका गौरव राणे, सुरीलाची भूमिका अविनाश मुंगसे, आजीची भूमिका ऋतुजा गांधी , नर्तकांची भूमिका पार्थ खड्कबाण ,भूषण गुप्ते, रेश्मा जेठरा ,गौरव जोशी ह्यांनी तर जादूगाराची भूमिका संकेत भोसले आणि जान्हवी कदम ,अंगाईगाणारी भूमिका दीपा काजळे आणि तिच्या नातीची भूमिका रुपाली विभुते ,साधूची भूमिका निशांत गोखले ह्यांनी साकारली* . मुलांच्या सादरीकरणाने उपस्थित मुलांच्या पालकांसोबतच उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले. राजा जो जो रे नाटक लिहून पस्तीस वर्ष झाली अनके कलाकारांनी ह्याचे आजवर अनेक प्रयोग सादर केले. पण आज दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी सादर केलेला प्रयोग हा माझ्या आयुष्यातील ह्या संहितेचा एक अभूतपूर्व प्रयोग होता असे मत बालनाट्याचे लेखक डॉ. र. म. शेजवलकर ह्यांनी व्यक्त केले.\nकार्यक्रमाच्या शेवटी २०१८-१९ ह्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व मुलांचा सत्कार करण्यात आला . ह्या वर्षभरात *मुलांनी वृक्षारोपण करून रोपवाटिकेची लागवड केली, दिव्यांग रोपवाटिकेला सुरुवात करण्यात आली. हसतखेळत व्यवहार ज्ञानासोबत विविध कार्यक्रमात नृत्याविष्कार ,नाट्याविष्कार केले,त्यांनी काढलेल्या चित्रांची, शुभेच्छा पत्रांची , दिव्यांग बंधनातून त्यांनी समजवलेल राखीचे महत्व पटवून देणारे सादरीकरण केले* .वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण ��ादर कार्यक्रमात आले. खेळ महोत्सव २०१८-१९ मध्ये दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी बटाटा शर्यत,संगीत खुर्ची,चमचा लिंबू आणि धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. सदर कार्यक्रमात काही विशेष पारितोषिक देऊन मुलांना प्रोत्साहित करण्यात आले. *भूषण गुप्ते, रेश्मा जेठरा,रुपाली विभुते ह्यांना सुंदर हास्य* ; *आरती गोडबोले,जान्हवी कदम ह्यांना सुंदर नर्तक* ; *विजय जोशी,ऋतुजा गांधी ह्यांना सुंदर गायक* , *दीपा काजळे, गौरव जोशी ह्यांना गुणी विद्यार्थी;* *गौरव राणे ह्याला उत्कृष्ट विध्यार्थी* , *अन्मय मेत्री ह्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू,* *निशांत गोखले ह्याला कलात्मक विद्यार्थी* , *अविनाश मुंगसे ह्याला सर्वोत्कृष्ट कलाकार* , *पार्थ खडकबाण ह्याला आकर्षक व्यक्तिमत्व* *संकेत भोसले,अपूर्वा दुर्गुळे* ह्यांना २०१८-१९ मधील *आदर्श विद्यार्थ्यांचे* पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्राचे शिलेदार अनिता महाजन ,संगीत शिक्षक वीणा टिळक ,कला शिक्षक परेश दळवी आणि व्यवस्थापक संभाजी आंद्रे ह्यांचाही वर्षभरातील कामगिरी बद्द्दल सन्मान करण्यात आला.\nदिव्यांग कला केंद्राचा दोन वर्षाचा प्रवास माणूस म्हणून आम्हाला खूप काही शिकवून गेला. मुलांसोबत आमचे नाते घरच्यांसारखेच जवळचे निर्माण झाले. आमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणूनच आम्ही दिव्यांग कला केंद्र अनुभवतो. दोन वर्षातील मुलांमधील बदल हा खूप आशादायक आहे. येणाऱ्या पुढील वर्षात दिव्यांग कला केंद्रात मुलांच्या प्रगतीसाठी अजून खूप गोष्टी ठरवलेल्या आहे. समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करावे असे मदतीचे आवाहन व आपल्या मुलांच्या सुंदर भविष्यासाठी आपण मिळून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे असे पालकांना आवाहन दिव्यांग कला केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती यांनी केले. दोन वर्षात दिव्यांग कला केंद्राच्या माझ्या मुलांमधील प्रगती खूपच समाधान कारक आहे.ह्या दोन वर्षात सामान्य माणसालाही लाजवेल असे सादरीकरण ह्या विशेष मुलांनी सादर केलेत.आज सादर केलेले राज जो जो रे नाटक कुठेही जाणवले नाही कि हे दिव्यांग मुलांनी सादर केले.* *मुलांना जे आवडतं ते त्यांना करून द्यायचं त्या क्षेत्रात त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळवून देऊन भविष्यात त्यांची एक स्वतंत्र ओळख नि��्माण करून देण्याचं ध्येय दिव्यांग कला केंद्राचं आहे.* मुलांमधील जिद्द ,ऊर्जा आपल्यालाही शिकवून जाते कि संकटं व अडचणी ह्या टाळण्यासाठी नाही तर जगण्याची नवीन उमेद निर्माण करण्यासाठी असतात *भविष्यात दिव्यांग मुलांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभं करण्यासाठी दिव्यांग कला केंद्र कटिबद्ध आहे असे मत अभिनय कट्टा,दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.\nदिव्यांग कला केंद्र म्हणजे आमच्या मुलांचे दुसरे घर. आमच्या मुलांमधील खऱ्या गुणांना ओळखून पारखून त्यांची गुणवत्ता वाढवायचा प्रामाणिक प्रयत्न गेली दोन वर्षे दिव्यांग कला केंद्र करतेय. आमच्या मुलांमधील दोन वर्षातील बदल खरंच आम्हालाही आनंद देऊन जाणारे आहेत.अशा प्रकारची मुलांच्या चेहऱ्यावर सतत हसू ,आनंद, समाधान देणारी शाळा आम्ही आजपर्यंत पाहिली नाही. दिव्यांग कला केंद्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असे मत दिव्यांग कलाकेंद्रातील विध्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभाजपा सरकार प्रियंका गांधींना घाबरते, अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक\nरिक्षावाल्या काकांची अशी' 'ही' समाजसेवा'\nआजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता\nतेल आणि दूधामध्ये भेसळ करणा-यांविरुद्धची कारवाई तीव्र करणार -जयकुमार रावल\nराज्यातील 5 जिल्हा परिषदा बरखास्त, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nठाण्यातील तीन तरुणींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक\nलोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nआरजी जागेतील बेकायदा बांधकामे तोडण्याच्या मागणीसाठी रहिवाशांचा मूक मोर्चा\n‘त्या’ कुटुंबांना उकिरड्यावर राहण्याची वेळ का आली\nबदलापुरातील बाप्पा चालले मॉरिशसच्या प्रवासाला\nखड्ड्यांवरून रंगले राजकारण; सेनेचा आक्रमकपणा गेला कुठे\nघाणेकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर भरत जाधवांची व्हिडीओमधून टीका\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द��यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (777 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/fed-holds-interest-rates-steady-sets-stage-december-hike-15201", "date_download": "2019-07-22T08:05:19Z", "digest": "sha1:DK7HULEBGJT35HFAFZ4L4KCWBQWUEARI", "length": 13980, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fed holds interest rates steady, sets stage for December hike फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’च | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nफेडरल रिझर्व्हकडून व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’च\nगुरुवार, 3 नोव्हेंबर 2016\nअमेरिकन जॉब मार्केट व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्यानंतर व्याजदरवाढीचा मार्ग खुला होईल, असे फेडरल बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nवॉशिंग्टन: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार) पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल केले नसून, पुन्हा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदर पुन्हा एकदा शून्याच्या जवळपासच कायम ठेवले आहेत. यामुळे भारत आणि अन्य विकसनशील देशांना दिलासा मिळाला आहे. परंतु बैठक संपल्यानंतर जाहीर केलेल्या निवेदनात मात्र फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्ष्य जेनेट येलेन यांनी डिसेंबरमध्ये दरवाढीचे संकेत दिले आहेत.\nयू्एस फेड व्याजदर 0.5 टक्के कायम ठेवला आहे. शिवाय डिस्काउंट रेट 1 टक्के आणि फेड फंड रेंज 0.25-0.50 टक्क्यावर स्थिर ठेवण्यात आला आहे. फेडरल रिझर्व्हची पुढील बैठक 13-14 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे पुढील बैठकीत व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.\nअमेरिकन जॉब मार्केट व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्यानंतर व्याजदरवाढीचा मार्ग खुला होईल, असे फेडरल बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nशिवाय, फेडरल रिझर्व्हने सध्या जागतिक बाजारपेठेत मंदावलेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करत बाजारात जोखीम वाढत असल्याचे प्रतिपादन केले आहे. तसेच वर्षभर जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव कायम राहण्याचा अंदाज बँकेने व्यक्त केला होता. अमेरिकी अर्थव्यवस्था आता सुधारत आहे. परंतु हे चित्र किती काळ टिकून राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत बँकेच्या प्रमुख जेनेट येलेन यांनी व्यक्त केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेत्री म्हणते, कुलभूषण यांना वाघा सीमेवर फाशी द्या\nनवी दिल्लीः पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) दिलासा मिळाला आहे. मात्र,...\nधोनी ट्रेनिंगसाठी जम्मू काश्मिरला रवाना, आर्मी प्रमुख बिपीन रावत यांची परवानगी\nनवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विंडीज दौऱ्यावर न जाता भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट सोबत प्रशिक्षण घेणार आहे. त्याला आता...\n‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक\nनाशिक - भारतात जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही तितकेच आरोग्यासाठी कारणीभूत व घातक ठरत असल्याचे ‘व्हॅरिकोस व्हेन्स’च्या...\nइम्रान खान यांची अमेरिकेत फजिती; सभेत बलुचिस्तानच्या घोषणा\nवॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या स्वागताला एकही अमेरिकेचा नेता आला नसल्याची घटना ताजी असतानाच आता रविवारी...\n'चांद्रयान- 2'चे आज प्रक्षेपण\nचेन्नई : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेले 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार असून, त्यासाठीची उलटगणती...\nआजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलात ‘परजीवी’ची नवी जात\nकोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=66&bkid=264", "date_download": "2019-07-22T08:23:41Z", "digest": "sha1:ZUDIYWHBF6VLWGP2BBGLQEOTCF3A45CI", "length": 2587, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : निवडक विजया वाड\nवाचकांच्या ह्��दयाला हात घालणाऱ्या कथा लिहून विजयाताईंनी अनेक मने जोडली आहेत. हा संग्रह म्हणजे विजयाताईंच्या कथाविश्वातले काही मधुकण.हे कथानक प्रातिनिधीक तरीही आटोपशीर व्हावे यासाठी निवड करण्याची पथ्ये काटेकोरपणे पाळावी लागली. केवळ गाजलेल्या किंवा पुरस्कार प्राप्त कथांचाच विचार न करता वेगळ्या वळणाच्या आणि कसदार कथांचा समावेश यात व्हावा, असा प्रयत्न केला आहे. तसेच केवळ स्त्री समस्याविषयक कथांनाच प्राधान्य न देता जीवनाच्या विस्तिर्ण परिघातील मानवी भाव भावनांना कवेत घेणाऱ्या त्यांच्या कथांना येथे स्थान देण्यात आले आहे. हा कथासंग्रह रसिक वाचकांना समाधान देईल, असा विश्वास वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-22T07:31:59Z", "digest": "sha1:JMCSFTWMGA6ODMLBLCP34GNZCSQSIBBZ", "length": 7972, "nlines": 130, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "वाढ दिवस | माझ्या मना ...", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमित्रांनो आज माझा खरा खुरा वाढ दिवस गम्मत वाटली न अशीच परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी आई वडील सुशिक्षित नसल्याने मुलांचे वाढ दिवस लक्षात ठेवत नसत. किंवा माहित नसत. इंग्रजी तारखांचे तर शक्यच नाही. त्यांची पंचाईत होत असे शाळेत नाव घालायच्या वेळी.( नशीब आपले शाळेत नाव घातले म्हणून आज येथवर येऊन पोहोचलो 🙂 ) शिक्षकांनी जन्म तारीख विचारली कि त त प प व्हायची. मग काही तरी सांगून टाकायचे किंवा तुम्हाला वाटेल ती तारीख लिहा पण शाळेत नाव घाला. शिक्षक बिचारे काय करतील. जवळची तारीख म्हणजे १ जून. जेव्हा शाळेत नाव घालायचे तेव्हाची १ जून पकडून मागचे सहा वर्ष मोजायचे आणि ती जन्म तारीख लिहायची झाले.\nकाही वर्षांपूर्वी गावी माझा जन्म कधी झाला हे शोधून काढले तर तारीख मिळाली १५ फेबृवारी. तेव्हापासून आम्ही हा वाढदिवस साजरा करायला लागलो. साजरा करणे म्हणजे जास्त काही नाही फक्त सकाळी उठल्यावर घरच्यांनी शुभेच्छा देणे. मनात आले तर काही तरी गोड करून खाणे.\nतुम्ही विचारलं माझे वय किती कोणाला वय विचारायचे नसते हो कोणाला वय विचारायचे नसते हो\nPosted in ब्लोग्गिंग, वाढदिवस, स्वानुभव.\tTagged कौतुक, वाढ दिवस, स्वानुभव\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (54) ईको फ़्रेन्डली (19) कथा (22) कलाकुसर (11) कल्पना (39) काव्य संग्रह (8) कौतुक (19) ग्लोबल वार्मिंग (40) घटना (32) दुखः (44) फिल्मी (2) बातम्या (39) ब्लोग्गिंग (220) भ्रमंती (18) माझ्या कविता (36) वाटेल ते (112) वाढदिवस (9) विज्ञान जगतातील घडामोडी (13) विज्ञान जगात (23) शुभेच्छा (24) संस्कार (31) सण (28) स्वानुभव (280)\nAlka Paranjpe च्यावर नोज फिडिंग…\nRavindra Koshti च्यावर ती, ती, ती आणि मी….\nNAIK.A.B च्यावर ती, ती, ती आणि मी….\nRavindra Koshti च्यावर ती, ती, ती आणि मी….\nAlka Paranjpe च्यावर ती, ती, ती आणि मी….\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार सण सत्य घटना सन सहजच स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/19/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%B6", "date_download": "2019-07-22T08:17:38Z", "digest": "sha1:4KSGSUHMOZMJZ5UL2YY7FVTAGNLHIU2I", "length": 12292, "nlines": 56, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश - सुनील तटकरे\nमुंबई - राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या आठ महिन्यांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.\nमुंबईच्या मालवणी भागातील विषारी दारूचे १०४ बळी, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे बलात्कार पिडीत मुलीवर दुसऱ्यांदा बलात्कार होण्याची गंभीर घटना, साकीनाका भागातील मॉडेलवर झालेल्या बलात्कारात पोलिसांचाच सहभाग त्यामुळे या राज्याचे रक्षकच भक्षक बनत चालले आहेत.\nगृहमंत्रीपदावर असताना दिवगंत आर.आर.पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्यातील माता-भगिनीचे संसार उध्वस्त होऊ नये. याकरिता डान्सबार बंदी केली होती, सध्या मात्र हे डान्सबार खुलेआम सुरु असल्याचे दिसत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने महिला पत्रकारही आता हल्ले होऊ लागले आहेत.\nगेल्या आठ महिन्यांत २३९४ मुलांच्या अपहरणाची प्रकरणे तर ५२५० महिलांच्या विनयभंग, बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. आज राज्यात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. राज्यातील या बिघडलेल���या परिस्थितीबद्दल सत्ताधारी मंत्रीच गृहमंत्र्याचा वचक नसल्याची टीका करीत आहे.\nआम्ही जात्यात अन् तुम्ही सुपात... हे दिवसही बदलतील\nसध्या सरकारमधील भाजपा मंत्र्याचा चिक्की घोटाळा, बोगस डिग्री प्रकरण, अग्निशमन यंत्रे खरेदी घोटाळा, आदिवासी मुलांचे पोषण आहार भ्रष्टाचार, शेतकऱी कडबाकुट्टीची यंत्रे खरेदीतील भ्रष्टाचारा सारखी रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत.\n१९५२-२०११ पर्यंत एकूण सिंचनावर झालेला खर्च ७०,००० कोटी रुपये इतका आहे. मग ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होऊच कसा शकतो. पण त्यावेळेचे विरोधी मंडळी व आत्ताचे सत्ताधारी ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करत राहिले. आज त्यांच्यावर होत असलेले आरोपांमुळे ही मंडळी तणावाखाली आल्याचे सांगत आहेत. आज आम्ही जात्यात आहोत, तर तुम्ही सुपात, नव्हे टोपलीत आहात हे आपण लक्षात घ्या. पण हेही दिवस लवकरच बदलतील...\nमुंबई महापालिकेचेही लेखापरिक्षण करा\nनालेसफाईच्या कामांवर महापालिकेच्या वतीने हजारो कोटी रुपये खर्चून देखील पावसाळ्यात शहरात पाणी तुंबल्याने मुंबईकरांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पावसाळ्यापुर्वी महापालिकेतील सत्ताधारी नालेसफाई कामासंदर्भात फोटोसेशन करतात.\nभाजपा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस कदापीही सत्तेत सहभागी होणार नाही.\nराज्यात राष्ट्रपती लागवट लागू नये यासाठी स्थिर सरकार स्थापन व्हावे म्हणून आम्ही भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र गेल्या सात-आठ महिन्यात राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात, शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यात, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात हे सरकार अपयशी ठरले असून आता या भाजपा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जाणीवपुर्वक सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत कदापी सहभागी होणार नाही.\nराष्ट्रवादीच्या रणरागिणींचा राम कदमांविरोधात एल्गार ...\nभाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात मुंबईत राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत कदम यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.राष्ट्रव��दीच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलनही केले. दरम्यान राम कदम यांच्याविरोधात पोलीस एफआयआर दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार ...\nबीफची व्याख्या सरकारने स्पष्ट करावी - नवाब मलिक ...\nदेशभरात गो हत्या, गोवंश हत्याबंदी या नावाने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरियाणा आणि अन्य ठिकाणी गो मासांच्या नावावर लोकांची हत्या करण्यात येत आहे. आता हे लोण महाराष्ट्रातही येऊन पोहोचलं आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील बारशिंगी गावातील इस्माईल शाह हे ग्रामीण भागात बीफ पोहोचवतात या संशयावरून त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बीफची व्याख्या नेमकी काय आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. पुढे बोलतान ...\nलोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब - नवाब मलिक ...\nमुंबई येथील प्रदेश कार्यालयात मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी लोकसभा पोटनिवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधला. भंडारा-गोंदिया मध्ये झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयही यावेळी साजरा करण्यात आला. पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याचे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-msedcl-recruitment-executive-engineer/9655/", "date_download": "2019-07-22T07:39:57Z", "digest": "sha1:4KJIJJOGCYWNTITZOIC2BO4QBFO4XLP5", "length": 5255, "nlines": 87, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - महावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता पदाच्या १६४ जागा (मुदतवाढ) - NMK.CO.IN", "raw_content": "\nमहावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता पदाच्या १६४ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nमहावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता पदाच्या १६४ जागा (मुदतवाढ)\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांच्या आस्थापनेवरील विविध कार्यकारी अभियंता पदाच्या १६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकार्यकारी अभियंता पदाच्या एकूण ३७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बे.टेक (इलेक्ट्रिकल) पदवीधारक आणि ९ वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nअतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या ३७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बे.टेक (इलेक्ट्रिकल) पदवीधारक आणि ७ वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nउप कार्यकारी अभियंता पदाच्या ३७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बे.टेक (इलेक्ट्रिकल) पदवीधारक आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मार्च २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nराज्य परिवहन महामंडळ चालक तथा वाहक परीक्षा निकाल उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/769_akshar-manav-prakashan", "date_download": "2019-07-22T07:36:15Z", "digest": "sha1:PWO6JSAEBGQKU4EU6NHIJMAB2ONI25NX", "length": 9845, "nlines": 289, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Akshar Manav Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nपातिव्रत्य आणि प्रेम या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात काया मुद्द्याचाच वेध घेणारी कादंबरी.\nसुसंगती आणि विसंगतीतले असंख्य रंग आणि त्या रंगांमधून व्यक्त होणारे खरे अर्थ-अनर्थ उलगडून दाखवून माणसांचं जगणं वैविध्यातूनसुद्धा कसं विशाल एकतेकडं आणि उदात्ततेकडं नेता येईल याचं मनोज्ञ आकलन या पुस्तकात मांडलं आहे.\nमी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले. पुस्तकाची पु्रफं चाळताना एकदम वाटून गेलं - हे आपण खरंच इतकं केलं का काय नातं आहे या पात्रांशी काय नातं आहे या पात्रांशी आता वाटतं, मी केलं नाही. ते झालं.\nदिलीप पांढरपट्टे यांच्या या कथा समाजव्यवहार आणि व्यक्तिव्यवहारावर अतिशय तन्मय विचारशीलपणे व्यंगात्मक भाष्य करणार्‍या आहेत. त्या गंमतीशीर तर आहेतच, पण तितक्याच गंभीरही आहेत. या कथांमधील माणसं आपल्या मनाची पकड घेतातच, पण आपल्या आसपास आणि आपल्या स्वत:तसुद्धा तशी माणसं शोधायला बाध्य करतात.\nKavitachya Kavita (कविताच्या कविता)\nकविता दातीर लिखित \"कविताच्या कविता\" हा कवितासंग्रह आहे.\nअनेक पुस्तकांची रोचक आणि उपयुक्त ओळख करुन देणारं पुस्तक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Action-on-police-with-DB-officials-in-karad/", "date_download": "2019-07-22T08:42:13Z", "digest": "sha1:7Z2HNUCORABEY2L5TAW44FERM7QSQNQD", "length": 6942, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडच्या ‘डीबी’ला लागले पुन्हा कुलूप ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडच्या ‘डीबी’ला लागले पुन्हा कुलूप \nकराडच्या ‘डीबी’ला लागले पुन्हा कुलूप \nकराड : अमोल चव्हाण\nकराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी) अधिकार्‍यांसह पोलिसांवर कारवाई झाल्याने ही शाखा पुन्हा चर्चेत आली आहे. या शाखेला गेल्या अनेक दिवसांपासून लागलेले निलंबनाचे ग्रहण कायम असून या कारवाईमुळे शाखेला पुन्हा कुलूप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारी घटनांसह गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.\nचोर्‍या, मारामारी, गुंडगिरी, दरोडा, खासगी सावकारी यासह एकूणच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे काम डीबीचे अधिकारी व कर्मचारी करत असतात. वाढत्या गुन्हेगारी घटनांवर या शाखेने चांगलेचा जरब बसविला होता. तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास धस यांच्या कालावधीत या शाखेने कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळत धुमस्टाईल चोर्‍यांनाही गजाआड केले होते. मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला धस यांनी गोळ्या घातल्या होत्या.\nत्यानंतर हनुमंत कांकडकी यांनीही गुन्हेगारी घटनांना आळा घातला होता.सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सुमारे सहा महिन्यापुर्वी ‘डीबी’चा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनीही गुन्हेगारांवर वचक निर्माण करत अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. गत सहा महिन्यात हनुमंत गायकवाड यांच्या टिमने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सात चोर्‍यांमधील 32 तोळे सोने हस्तगत केले होते.\nघरफोडी, धुमस्टाईल चोर्‍यांसह पोलीस असल्याची बतावणी करून लुटणार्‍यांचे एकूण 30 गुन्हे उघडकीस आणले. दुचाकी चोरट्यां���ी टोळी पकडून 13 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. जुन 2017 पासून आत्तापर्यंत 74 लाख 21 हजार 332 रूपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल त्यांच्या पथकाने हस्तगत केला. वारूंजी येथील सतनाम एजन्सीतील 32 लाखांच्या चोरीचा छडाही डीबीच्याच पथकानेच लावला आहे. परंतु, त्यांची ही कामगिरी सध्या झाकोळल्याचे दिसून येत आहे.\nनिवृत्त महिला पोलिसाची रोकड लांबवली\nमांडूळ तस्करीप्रकरणी एकास अटक\nकृत्रिम तळ्यांत दीड कोटींचे ‘विसर्जन’\nप्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवा : आर. एन. लढ्ढा\nगरोदर मातांना मातृवंदना योजनेचा बोनस\nट्रॅव्हल्सची वरात पोलिस ठाण्यात\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T09:00:23Z", "digest": "sha1:4HD4YQWDZGPIE5VVHW2T2JEXV74O4P55", "length": 4576, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मिशिगन - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेच्या मिशिगन राज्याशी संबंधित लेख.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मिशिगनमधील शहरे‎ (२ क, ९ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ethanol-dr-hemant-jambhekar/04242113", "date_download": "2019-07-22T08:28:56Z", "digest": "sha1:AMQFER4TFNZG4XJGEEMHUDHQ7KDS53OK", "length": 17233, "nlines": 104, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "इथेनॉल, जैवइंधननिर्मितीसाठी चांगले वातावरण – डॉ. हेमंत जांभेकर – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nइथेनॉल, जैवइ���धननिर्मितीसाठी चांगले वातावरण – डॉ. हेमंत जांभेकर\nबायोफ्यूएल जागृती व बुद्धीशिलतेवर परिसंवाद\nनागपूर. इथेनॉलवर वाहने चालविण्यासाठी सोळा वर्षांपूर्वी काम सुरू केले. पेटंट केले व मागील सरकारकडे इथेनॉलवर वाहने चालविण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पाच वर्षापूर्वी सरकार बदलल्याने या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आज देशात इथेनॉल, जैवइंधननिर्मितीसाठी चांगले वातावरण असल्याचे संशोधक व ग्रीन क्रुड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी आज सांगितले.\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जैव इंधनाचे स्वप्नपूर्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन व विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेतर्फे व्हीएनआयटीच्या भौतिकशास्त्र सभागृहात ‘जैव इंधन जनजागृती व बुद्धीशिलता’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी. एम. पडोळे, व्हीएनआयटी बीओजीचे चेअरमन विश्राम जामदार, आर्किटेक्ट अभिषेक देशपांडे सुद्धा उपस्थित होते, यांनी ” क्रूड ” संदर्भातील वैश्विक समीकरण मांडले व भारताची त्यातील अपेक्षित भूमिका स्पष्ट केलि. यावेळी फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे, व्हीएनआयटीतील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक सचिन मांडवगणे, फाउंडेशनचे सहसचिव अनिल मालवीय यांनीही इथेनॉलनिर्मिती, त्याची बाजारपेठ, शेतकऱ्यांना फायदा, आर्थिक स्वातंत्र्य यावर मत व्यक्त केले. डॉ. जांभेकर म्हणाले, तत्कालीन सरकारने इथेनॉलनिर्मितीसाठी मदत न केल्याने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.\nआज देशात 1 कोटी 3 लाख लिटर इथेनॉल तयार होते. परंतु यातील मोठ्या प्रमाणात मद्य निर्मितीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथेनॉलनिर्मिती वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी आलूपासून ते शक्‍य असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत शेतीतील कचऱ्यापासून इथेनॉल तयार होते. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आलू लावल्यास त्यापासून इथेनॉल निर्मिती होऊ शकते. देशाची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी नवे प्रयोग करावे लागणार आहे. सरकारने नागपुरात संशोधन केंद्र सु���ू करावे, यासाठी फाऊंडेशन काम करणार असल्याचे ते म्हणाले. देशात आलू, मकापासून किती इथेनॉल तयार करण्यात येत आहे तसेच भविष्यात त्यात कशी वाढ शक्‍य आहे, याबाबतचा डाटा फाऊंडेशन सरकारकडे मांडणार असल्याचे विश्राम जामदार यांनी सांगितले. अधिकृतरित्या 8 टक्के इथेनॉलचा पेट्रोलमध्ये वापर होत असल्याने देशाचे कोट्यवधी रुपये वाचल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. या दिशेने फाऊंडेशनचे पहिले पाऊल असल्याचे जामदार यांनी नमुद केले.\nसंशोधन केंद्र नागपुरात व्हावे, इंधना बाबत आपण सम्पूर्ण स्वावलम्बी झाल्याशिवाय १०० % आर्थिक स्वातन्त्रय नाही \nइथेनॉल व जैवइंधनात देशाला सक्षम करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे गेल्या काही वर्षात इथेनॉल, जैवइंधनाला देशात मान्यता मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात नागपुरात या संदर्भातील मोठे संशोधन केंद्र झाल्यास विदर्भातील शेतकरी, बेरोजगार, व्यावसायिकांना नवे आर्थिक दालन उघडे होणार आहे. इंधन आयातीबाबत आपला देश संपूर्ण स्वावलंबी झाल्याशिवाय आर्थिक स्वतंत्र मिळू शकणार नाही, यासाठी ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन प्रयत्न करणार असल्याचे सचिव अजित पारसे म्हणाले. शेतकरी वर्गाला थेट उद्योग जगताशी जोडणे व त्यासाठी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर, याबाबत त्यांनी फाऊंडेशनचे धोरण स्पष्ट केले.\nनागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु\nआजपासून महावितरणचे मौदा, सावनेर विभागात ग्राहक मेळावे\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nनागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु\nआजपासून महावितरणचे मौदा, सावनेर विभागात ग्राहक मेळावे\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nखापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nआव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nनागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु\nआजपासून महावितरणचे मौदा, सावनेर विभागात ग्राहक मेळावे\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nनागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु\nJuly 22, 2019, Comments Off on नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु\nआजपासून महावितरणचे मौदा, सावनेर विभागात ग्राहक मेळावे\nJuly 22, 2019, Comments Off on आजपासून महावितरणचे मौदा, सावनेर विभागात ग्राहक मेळावे\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nखापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nJuly 22, 2019, Comments Off on कन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nJuly 22, 2019, Comments Off on वर्दीवर पोलिसांची दादागिरी\nडिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nJuly 22, 2019, Comments Off on डिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nशालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\nJuly 22, 2019, Comments Off on शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\nहिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम\nJuly 22, 2019, Comments Off on हिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम\nआव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nJuly 22, 2019, Comments Off on आव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nखापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nहोटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nJuly 21, 2019, Comments Off on होटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nबेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी\nJuly 21, 2019, Comments Off on बेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/rejecting-intervention-post-graduate-admissions-process-dentist-syllabus/", "date_download": "2019-07-22T08:44:20Z", "digest": "sha1:DGLFYH7TVLSOVLSF6ZBROIY5P6EGR57R", "length": 30685, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rejecting The Intervention In The Post-Graduate Admissions Process Of The Dentist Syllabus | दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न ���ुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nओळखा पाहू, कोण आहे ही अभिनेत्री फेसअॅपच्या माध्यमातून शेअर केला फोटो\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या ��ाजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nदंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार\nदंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार\nआर्थिक निकषांवर देण्यात आलेले १० टक्के आरक्षण दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी लागू करू नये, यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला.\nदंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार\nमुंबई : आर्थिक निकषांवर देण्यात आलेले १० टक्के आरक्षण दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी लागू करू नये, यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याने आम्ही यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे १० टक्के सवर्ण आरक्षण देण्याचा सरकारचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.\nसर्वोच्च न्यायालयात याच मुद्द्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असल्याने न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना केली.\nराज्यघटनेत १२४ वी दुरुस्ती करून केंद्र सरकारने सवर्ण गरिबांना सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात १० टक्के आरक्षण लागू केले. मराठा व सवर्ण आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ७६ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी मोजक्याच जागा शिल्लक आहेत. राज्य सरकार भेद��ाव करत आहे, असे म्हणत दंतवैद्यक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.\n>‘राज्य सरकारनेच केले नियमाचे उल्लंघन’\nशिक्षणात आरक्षण देण्यापूर्वी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी किमान सहा महिने अधिसूचना काढावी लागते, असा राज्य सरकारचाच नियम आहे. मात्र, येथे खुद्द राज्य सरकारनेच नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे यंदा वैद्यकीय प्रवेश देताना आर्थिक निकषावर देण्यात येणारे १० टक्के आरक्षण लागू करू नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nदादर चौपाटी स्वच्छतेचे १०० आठवडे; दोन हजार टन कचरा केला गोळा\nधोकादायक प्ले स्कूलकडे पालिकेचे दुर्लक्ष\n२६ ठिकाणी पार्किंग तरीही गैरसोय कायमच\nप्रतीक्षा नगरमध्ये समस्यांचा डोंगर; रहिवासी हैराण\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1592 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अ��् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/388/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2019-07-22T08:03:36Z", "digest": "sha1:ACNGAMSUE7YD3DWMY3WYBQE5EIFB3SR4", "length": 9129, "nlines": 48, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nउल्हासनगर येथे महिला डॉक्टर अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय - आ.ज्योती कलानी\nठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील शासकीय प्रसुतीगृहात स्त्री रोग तज्ज्ञांच्या अभावी गरोदर स्त्रियांची होत असलेल्या गैरसोयीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी यांनी तारांकित प्रश्नाव्दारे सभागृहाचे लक्ष वेधले.\nयावेळी बोलताना आ.ज्योती कलानी म्हणाल्या की सध्या उल्हासनगर ���ेथील शासकीय प्रसुतीगहात स्त्रीरोगतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने गरोदर स्त्रियांना वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून या रुग्णालयांची खाटांची क्षमता ५० वरुन १०० खाटांपर्यंत वाढविली. परंतु तेथील महिला डॉक्टर तीन वर्षापासून अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय होत आहे. अशीच अवस्था राज्यातील शासकीय रुग्णांलयांची असून सरकार याबाबत कोणती कार्यवाही करणार असा सवाल आ.ज्योती कलानी यांनी विधानसभेत केला.\nयावर आरोग्यमंत्री दीपक सांवत यांनी राज्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. तसेच उल्हासनगर येथील जी स्त्रीरोग तज्ज्ञ दीर्घ रजेवर गेली आहे. त्यांना पाचवेळा नोटीस पाठविण्यात आली असून दीर्घ रजेवर गेलेले राज्यभरात अशा प्रकारचे ४९७ डॉक्टर्स आहेत. त्यापैकी ९९ डॉक्टर्सवर कारवाई करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात उर्वरित डॉक्टर्सवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली.\nचर्चा नको, अहवाल सादर करा - आ. अजित पवार ...\nमागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विधानसभेत विरोधी पक्षांनी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवारयांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकार वेळकाढूपणा करत आहे, संभ्रम निर्माण करत आहे, आरक्षणाच्या प्रश्नावर पळपुटेपणा करत आहे, अधिवेशनात कमी दिवस काम कसे करता येईल, याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार कामकाज रेटून नेत असून सभागृहात गोंधळ सुरू असताना सरकार विधेयके काढत आहे, असा कारभ ...\nमंत्र्यांना पुरेसा वेळ देऊनही जर सदस्यांना उत्तरे मिळत नसतील तर उपयोग काय - जयंत पाटील ...\nशुक्रवारी विधानसभेत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज क्रमात दाखवलेल्या लक्षवेधी सुचना पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी हरकत घेत सभागृहाच्या कामकाजावर आपली नाराजी व्यक्त केली.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्या वेळी एखाद्या महत्वाच्या विषयासंदर्भात सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडली जाते. त्यावेळी त्या विषयाव��� संबधित विभागाच्या मंत्र्याकडून ठोस उत्तर मिळावे अशी सदस्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो सदस्यही त्या विषयासंदर् ...\nशेतक-यांना रोख 50 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची धनंजय मुंडेंची ...\nस्थगन प्रस्तावावर विधान परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी व मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. दुष्काळ जाहीर होऊन २२ दिवस झाले पण अजूनही काहीच योजना जनतेपर्यंत आलेल्या नाहीत. शेतकरी, मजुरांच्या हाताला काम देखील नाही. खरीपाचे पीक हातून गेले आहे. शेतक-यांना रोख 50 हजार रुपये , आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी मुंडेंनी विधान परीषदेत केली.मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार आहे. आरक्षण प्रश्नी ४० जणांनी प्राण गमावले. त्याच बरोबर ध ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/487/%E0%A4%86._%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T07:26:21Z", "digest": "sha1:3SP2E2L64FC7HFJQ2DR76A6UHQZXI7RR", "length": 8103, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआ. प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – जितेंद्र आव्हाड\nआमदार प्रशांत परिचारक यांचे आक्षेपार्ह वक्तव्य सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे, ते वक्तव्य देशद्रोही आहे, असा अभिप्राय व्यक्त करत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली त्यावर प्रतिक्रिया देत असताना आव्हाड बोलत होते.\nयाआधी ठोस कारणाशिवाय देशात अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हार्दिक पटेल, कन्हैय्या कुमार ही याची ठळक उदाहरणे आहेत. परिचारक यांचे विधान देशविरोधी असून त्यांना दीड वर्ष निलंबीत करून भाजपने आपली चूक झाली, हे मान्य केले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम ... ...\nआज १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हेमंत टकले, प् ...\nदुष्काळाबाबत सरकारने शेतकऱ्यांना खरा शब्द द्यावा- धनंजय मुंडे ...\nशेतकरी कर्जमाफी,जलयुक्त शिवार आणि पिकविमा योजनेवर हल्लाबोल...परतीचा पाऊस कमी प्रमाणात झाला.त्यामुळे सरकारने दुष्काळाची घोषणा लवकर करायला हवी होती परंतु तशी घोषणा काही सरकारला करता आली नाही. यामध्ये सरकारचा निष्काळजीपणा समोर येत असून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना खरा शब्द द्यावा आणि त्यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.दुष्काळाच्या मुद्यावर आजही धनंजय मुंडे यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली. त्यांनी सरकारच्या निष्क्रियेतेमुळेच दुष्काळाचे वादळ घोंघ ...\nआ. दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे माळीण गावचे पुनर्वसन ...\nमाळीण गावात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण गाव पुन्हा उभारण्याचे मोठे आव्हान पेलण्यात आले. सुमारे १० कोटी रुपये खर्च करून माळीणचे पुनर्वसनाचे काम झाले. देशातील सर्वात जलगदतीने पुनर्वसित होणारे माळीण हे पहिले गाव असणार आहे. या ठिकाणी घरे आणि मूलभूत सुविधा उभ्या करण्यात आला असून, माळीणवासीयांना लवकर ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/travels-office-rpf-invasion/05161125", "date_download": "2019-07-22T07:58:27Z", "digest": "sha1:C6JEOU7EJOWUPG4WZMNAW54PMWQ4WZDT", "length": 14569, "nlines": 103, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "ट्रॅव्हल्स कार्यालयावर आरपीएफची धाड – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nट्रॅव्हल्स कार्यालयावर आरपीएफची धाड\nनागपूरसह नागभिड, गोंदिया आणि छिंदवाड्यात छापेमार कारवाई\nनागपूर: आरपीएफच्या पथकाने नागपूरसह नागभिड, गोंदिया आणि छिंदवाड्यात छापेमार कारवाई करुन रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया रॅकेटचा भंडाफोड केला. छापेमार कारवाईत आरोपीसह रोख रक्कम आणि रेल्वे तिकीट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.\nउन्हाळ्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रतीक्षा यादीही वाढत जाते. पण सर्वांनाच कन्फर्म बर्थ हवी असते. प्रवाशांची ही अडचन लक्षात घेता रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय होतात. काही दलाल जास्तीचे कमिशन घेऊन प्रवाशांना तिकीट बनवून देतात. यासर्वांच्या हालचालींवर आरपीएफचे पथक नजर ठेवून होते. पथकाने नागपुरसह सर्वच ठिकाणी काळाबाजार उघड करण्याची मोहिम चालविली. याअंतर्गत संबंधित तिकिटांच्या दलालांवर छापामार कारवाई करण्यात आल्याचे पांडे यांनी यावेळी सांगितले़\nया छापामार कारवाईत धंतोली येथील प्रभात टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सकडून अवैधरित्या तिकिटे बनवून दिली जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच, तेथे धाड मारण्यात आली. या कारवाईत २१ हजार ९०० रुपयांची लाईव्ह तिकिटे आढळून आली़ यासोबतच, रद्द काऊंटर तिकिटेही सापडली़ या सर्व तिकिटांची किंमत ३१ हजार ७०० रुपये इतकी आहे़ रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून प्रभात टूर्समधून एकूण ५७ हजार ६१५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले़ त्याच्यावर १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ यासोबतच, गोंदिया येथे झालेल्या कारवाईत ७०५ लाईव्ह तिकिटे जप्त करण्यात आली़ येथून तिकिटे व साहित्य मिळून एकूण ५९ हजार रुपयाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ नैनपूरमध्ये झालेल्या कारवाईत ४६ हजार रुपयांची लाईव्ह तिकिटे पकडण्यात आली़ छिंदवाडा मध्ये झालेल्या कारवाईत तिकिटे व साहित्य मिळून एकूण ६१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला़ तर, नागभिड मध्ये झालेल्या कारवाईत तिकिटे व साहित्य मिळून एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पांडे यांनी यावेळी सांगितले़ यावेळी, अ��िस्टंट कमांडेंड एक़े़ स्वामी, उपनिरिक्षक मो़ मुगीसुद्दीन उपस्थित होते़\nकारवाईचा सुरूच राहणार – पांडे\nरेल्वे तिकीटांचा काळाबाजारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत धाडसत्र सुरू राहील. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाईत लाखो रुपयांची तिकीट जप्त करण्यात आले आहेत. पुढेही कारवाईचा सपाटा सुरूच राहणार असल्याचे आशुतोष पांडे यांनी यावेळी सांगितले़\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nखापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nआव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nखापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nहोटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nडिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nशालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nखापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nJuly 22, 2019, Comments Off on कन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nJuly 22, 2019, Comments Off on वर्दीवर पोलिसांची दादागिरी\nडिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nJuly 22, 2019, Comments Off on डिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nशालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\nJuly 22, 2019, Comments Off on शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\nहिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम\nJuly 22, 2019, Comments Off on हिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम\nआव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nJuly 22, 2019, Comments Off on आव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nखापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nहोटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nJuly 21, 2019, Comments Off on होटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nबेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी\nJuly 21, 2019, Comments Off on बेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी\nनागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गडकरींच्‍या उपस्थितीत संपन्न\nJuly 20, 2019, Comments Off on नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गडकरींच्‍या उपस्थितीत संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/tabu-joins-golmaal-brigade-7255", "date_download": "2019-07-22T09:01:03Z", "digest": "sha1:DFPJFNNQOIEED3Q3CULTJQUE7FG7XX5H", "length": 4623, "nlines": 77, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'गोलमाल अगेन'मध्ये तब्बूची निवड", "raw_content": "\n'गोलमाल अगेन'मध्ये तब्बूची निवड\n'गोलमाल अगेन'मध्ये तब्बूची निवड\nBy मंदार जोशी | मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असलेल्या गोलमाल अगेन चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन वर्क सध्या वेगानं चाललं आहे. या चित्रपटाबद्दलची सर्वात ताजी बातमी म्हणजे त्यात झालेली तब्बूची निवड. माचिस, मकबूल, चांदनी बार, हैदर यांसारख्या चित्रपटांमधून गंभीर भूमिका करणारी तब्बू या चित्रपटातून चक्क कॉमेडी करताना दिसणार आहे. रोहित शेट्टींचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये अजय देवगण, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणार खेमू आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मी एका पद्धतीचा सिनेमा जेव्हा करते, तेव्हा त्याचा अर्थ मी दुसऱ्या पद्धतीच्या सिनेमाचा तिरस्कार करते, असा होत नाही, असे मत अभिनेत्री तब्बूने व्यक्त केलं. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.\n'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त \nदादरमधील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह आजपासून होणार बंद\n'महर्षी' महेशबाबूला पाहून फॅन्स का झाले सुपर क्रेझी\nमधुरची नजर 'बॉलिवूड वाइव्स'वर\nमराठी चित्रपटसृष्टीत गटबाजी; वर्षा उसगावकरांचा आरोप\nआमिर खानच्या 'पाणी'साठी स्पृहा करणार श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/rishi-kapoor-has-question-indias-world-cup-squad-asks-why-most-our-cricketers-sport-beards/", "date_download": "2019-07-22T08:43:35Z", "digest": "sha1:BEAEUJ4OGPQGFIKZ5F676D54T4B2D7HY", "length": 30912, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rishi Kapoor Has A Question For India’S World Cup Squad, Asks ‘Why Most Of Our Cricketers Sport Beards?’ | Icc World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nओळखा पाहू, कोण आहे ही अभिनेत्री फेसअॅपच्या माध्यमातून शेअर केला फोटो\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयो���ाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल\n’ | ICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल | Lokmat.com\nICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल\nआगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली.\nICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल\nमुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व कर्णधार विराट कोहली करणार असून रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. सोशल मीडियावर काल दिवसभर भारताचा वर्ल्ड कप संघ हाच ट्रेंडिग टॉपिक होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांनी नेहमीप्रमाणे याही ट्रेंडिंग टॉपिकवर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या या एका ट्विटने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.\nवर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातील खेळाडूंची दाढीवरून ऋषी कपूर यांनी फिरकी घेतली. त्यांनी 15 खेळाडूंचा एकत्रित फोटो ट्विट केला आणि त्यावर प्रश्न विचारला. त्यांनी लिहीले की,''आपल्या संघातील अनेक खेळाडूंनी दाढी का ठेवली आहे '' कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वगळता सर्व खेळाडूंची दाढी होती. मग काय त्यांच्या या ट्विटवर चांगलीच चर्चा रंगली.\nऋषि कपूर यांचे निरिक्षण अच��क असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली. तर काहींनी सर्व खेळाडू कर्णधार विराट कोहलीच्या पावलावर पाऊल टाकून चालत असल्याचे मत व्यक्त केले. यात धोनी मात्र अपवाद आहे. ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMS DhoniRishi KapoorICC World Cup 2019महेंद्रसिंग धोनीऋषी कपूरवर्ल्ड कप २०१९\n'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'\nफायनलमध्ये कुणीच पराभूत झाले नाही- विलियम्सन\nजेव्हा पंच चुकतात, विश्वचषकात खराब पंचगिरीचा अनुभव\nमी धोनीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते, म्हणतोय मास्टर-ब्लास्टर...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत अजून एक सुपर ओव्हर खेळवायला हवी होती, सांगतोय सचिन तेंडुलकर\nभारतीयांनो निराश होऊ नका, पुढचा विश्वचषक तुमचाच...\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\n...म्हणून विराट कोहलीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणे टाळले\nविश्वचषकाच्या संघात असूनही 'त्याला' मिळाला डच्चू\nधोनी सैन्यात जाऊन नेमकं काय करणार; खुद्द लष्करानं सांगितला माहीचा प्लान\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1592 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचि���्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Yewala-Development-meeting-Without-Gaurdian-Minister/", "date_download": "2019-07-22T07:56:47Z", "digest": "sha1:VTQWGTWMGND5HOKUQQFMVIKX74G2XNPE", "length": 8974, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालकमंत्र्यांना टाळून येवल्याच्या विकासासाठी बैठक! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पालकमंत्र्यांना टाळून येवल्याच्या विकासासाठी बैठक\nपालकमंत्र्यांना टाळून येवल्याच्या विकासासाठी बैठक\nयेवला : अविनाश पाटी��\nस्वपक्षातील पदाधिकार्‍यांच्या पक्ष हिताविरुद्ध असलेल्या वागणुकीमुळे पालकमंत्री येवल्याकडे दुर्लक्ष करतात असेही बोलले गेले. मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांच्या कारागृहातून पाठवलेल्या पत्रानुसार केलेल्या खास सुचनेचे पालन करीत भाजपशासीत येवला नगरपरिषद क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे अन् या बैठकीला जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या ना.गिरिष महाजन यांना चक्क टाळले असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.\nकेंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपची सत्ता असल्याने येवलेकरांनी भाजपला नगराध्यक्ष पदाची संधी दिली. मात्र, गेल्या वर्षभरात भाजपाकडून दिलेली आश्‍वासने विकासाचे मुद्दे तसेच्या तसेच राहीले गेले तर गाळेधारकांना दिलेला पुनर्वसनाचा शब्द हा हवेतच विरला गेला. स्विकृत नगरसेवकाच्या निवडीमध्ये झालेल्या गडबडीमुळे येवलेकरांच्या विकासाला खिळ बसली. वर्षभरात जी कामे झाली ती राष्ट्रवादीच्या काळातील मंजुरी व निधी मिळवलेली होती. येवला शहराच्या विविध विकासकामांसाठी भाजपच्या नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विविध मंत्र्याची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या काळात सुरु झालेल्या भुयारी गटारीसारख्या कामांना गती देण्याचे प्रयत्न केले गेले. भाजपा नगराध्यक्षाकडून नविन काहीही विकासकामे होत नसल्याने जनतेत नाराजीचा सुर उमटत आहे. नगराध्यक्षांनी त्याचवेळी पालकमंत्र्याचे ऐकले असते तर आज हे दिवस आले नसते असे जाणकार आज बोलत आहे. गुरुवारी (दि.1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता आमदार जयवंतराव जाधव, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, राष्ट्रवादीचे गटनेते डॉ.संकेत शिंदे, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, अपक्ष गटनेते रुपेश लोणारी यांचेसह मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, पर्यटन, पाटबंधारे, प्रदुषण, नगररचना, नियोजन, भुमि अभिलेख या विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे. बैठकीमध्ये स्वातंत्र्यसेनानी तात्याटोपे स्मारक, येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनास प्रस्ताव सादर करणे, नगरपालिका क्षेत्रातील यात्रास्ळ विकास कार्यक्रमासाठी अनुदान योजनेतून राजे रघुजीबाबा स्मारक या स्ळाचा व��कासाठी निधी मिळण्याकरीता प्रस्ताव, गंगासागर तलावाच्या प्रयावरण संवर्धनासाठी राज्यसरोवर संवर्धन योजनेतून निधी मिळण्याकरीता प्रस्ताव करणे यावर चर्चा होणार असल्याचेही समजते.\nएलईडी घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीसह इतरांनी केलेल्या आरोपाची जिल्हाधिकारी यांच्या समितीने चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे. मात्र, त्या अहवालामध्ये काय नमूद आहे त्यातून काय निष्पन्‍न झाले हे गुलदस्त्यातच राहिलेले आहे. या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकार्‍यांकडे राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या गटनेत्यांकडून जिल्हाधिकारी यांना या बैठकीतच या चौकशी अहवालाबाबत विचारणा होणार असल्याचीही चर्चा शहरामध्ये सुरु आहे.\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणजे निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/98103-sachin-chikhle-demand-to-demolish-high-tension-tower-in-bhakti-shakti-avenue-98103/", "date_download": "2019-07-22T07:53:18Z", "digest": "sha1:NBDZ36ZEWW3PAHSR4IJKSRDFA7HRPCXI", "length": 6789, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigdi: भक्ती-शक्ती चौकातील धोकादायक टॉवर हटविण्याची मागणी - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi: भक्ती-शक्ती चौकातील धोकादायक टॉवर हटविण्याची मागणी\nNigdi: भक्ती-शक्ती चौकातील धोकादायक टॉवर हटविण्याची मागणी\nएमपीसी न्यूज – निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये बरोबर मधोमध उच्चदाब विद्युतवाहिनाचा मोठा हायटेन्शन टॉवर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाईचे काम पूर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालू आहे. हा टॉवर धोकादायक स्थितीत उभा आहे. अचानक जर मोठे वारे व पाऊस आल्यास हा टॉवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे हा टॉवर त्वरित हलविण्यात यावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी केली.\nयाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निगडी भ��्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम जोरात चालू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदाईचे काम चालू आहे. चौकामध्ये मधोमध शहरातील मोठा हायटेन्शन टॉवर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाईचे काम पूर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालू असून टॉवर काढण्याचे काम निविदा प्रक्रियेत अडकले आहे.\nहा टॉवर इतका धोकादायक स्थितीत उभा आहे की अचानक जर मोठे वारे व पाऊस आल्यास हा टॉवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने हा टॉवर लवकर हटवावा. टॉवर न हटविल्यास आणि काही जीवितहानी झाली. तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.\nMaval : तिकोणा गडावर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात\nPimpri: शहरात सर्वत्र रस्त्यांची खोदाई; खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरवासिय हैराण\nSangvi : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून\nSangvi : आयटी अभियंत्याने गोळी झाडून केली आत्महत्या\nPune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण\nChinchwad : शाळेचे नाव बदलणार असल्याच्या विरोधात पालक संतप्त\nEditorial : शहराचे ग्लोबल नेटवर्किंग\nBhosari : भोसरीच्या तरुणाचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज \nPune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण\nPimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नियुक्ती\nPune : ‘हायराइज कमिटी’ची पहिली बैठक सोमवारी\nPune : संघटन पर्व अभियानांतर्गत भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू\nAundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आरोग्य आणि आहारावर मार्गदर्शन\nPimpri : युवकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी युवा धोरण राबविण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/10/blog-post_68.html", "date_download": "2019-07-22T07:59:26Z", "digest": "sha1:3Z4ZONCOPB7WNXB2RT67BOKS3G6QQDCE", "length": 19046, "nlines": 185, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे. - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास जे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.\nजे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.\nचला उद्योजक घडवूया १:१७ म.पू. आत्मविकास\nजे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होते त्याचा दर्जा घसरत चालला आहे किंवा अतिशय खालच्या पातळीवर आहे.\nमनुष्य हा सकाळी कामाला बरोबर वेळेत जातो पण येण्याची वेळ निश्चित नाही.\nपगार वाढतो त्यापेक्षा दुप्पट महागाई वाढत जाते.\nकंपनी इतके काम करून घेते कि तो ४० व्या वर्षी निवृत्त जरी झाला तरी तो त्याचे आयुष्य सुख समाधानाने जगू शकत नाही इतकी मानसिक उर्जा त्याची किंवा तिची संपवली जाते.\nलहान मोठे उद्योग तीतके सुपर मार्केट मुळे नाही संपले जितके ओनलाईन मार्केट मुळे संपले.\nम्हातारे आई वडील हे घर काम करण्यासाठी वापरू लागले कारण खर्च परवडत नाही कामवाली किंवा घर सांभाळणारी बाई चा.\nलहान मुल हि खेळाची मैदाने विसरून घरी मोबाईल आणि इंटरनेट अश्या काल्पनिक विश्वात रममाण होऊ लागलीत.\nकौटुंबिक, मैत्री आणि शेजाऱ्यासोबत नाते कमी होऊ लागलेत.\nकार्यालयातील नातेसंबधांना मजबुती येवू लागली आहे ती देखील कामापुरती.\nघर, समाज आणि सार्वजनिक ठिकाणी माणसांची गर्दी असूनही एकटे असल्यासारखे वाटत आहे.\nउत्पादनांचे तंत्रज्ञान हे प्रगत होत चालले आहे, सतत च्या नवीन बदलांमुळे आणि मर्यादित ग्राहकांमुळे आहे ते उत्पादन त्यांनी विकून त्यांचेच नव तंत्रज्ञानाने सज्ज उत्पादन घ्यायला ग्राहकांना भाग पाडले जात आहे.\nउदाहरणार्थ जर तुम्ही एका कंपनीचे सीम वापरत असाल तरी ते तुम्हाला इतर अनेक सवलतींच्या जाहिरातींचा मारा करतील किंवा एखाद दुसरी स्कीम तुम्हाला न विचारता सुरु करून तुमच्याकडून पैसे काढून घेतील.\nम्हणजे तुम्ही नुसते ग्राहक असून ते समाधानी नाही तर तुमच्या मेहनतीच्या कमाईचा एक एक पैसा पण काढायला कमी करणार नाही आणि त्यांची वृत्ती देखील अशी कि तुम्हाला खायला पैसे नसतील तरी चालेल पण आम्हाला पैसे द्या.\nवस्तूंच्या किमंती इतक्या भरमसाठ वाढवून ठेवल्या आणि आपल्या कंपनीतल्या सेल्स डीपार्टमेंट ला टार्गेट देतात कि आम्हाला गिर्हाईक आणून द्या आणि नाही आणले तर नोकरी सोडा. आता घरांच्या किमती इतक्या वाढवून ठेवल्या आहेत कि हे कुणालाच शक्य होत नाही, मग पर्याय एकच दुसरी नोकरी शोधा.\nआपली लहान मुल हि शेजार्यांच्या घरात वाढायची, आता प्रत्येक जन दरवाजा बंद करून आप आपल्या घरी राहतोय. इथे जाती धर्माचा प्रश्न नाह�� आहे हे स्वजाती सोबतही घडत आहे.\nबातमी देणाऱ्या वाहिन्यांच्या आहारी इतके गेलो आहे कि ते जे बोलतील ते खरे असे मानत बसतो. दोन जणांच्या संवादाची जागा हि वाद विवादाने घेतली आहे. बातमीदार सरळ सरळ विद्वेषाची भाषा वापरत आहे ज्यामुळे घरा घरात वाद निर्माण होऊ लागले आहेत कारण नकारात्मकता अगोदर त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला संपवते.\nहे आजचे वास्तव आहे. ह्जारातून एक सकारात्मक मी माणू शकतो पण लाखांतून एक सकारात्मक हि अतिशयोक्ती होते कारण कधीही ती नकारात्मकता तुमच्या आयुष्यात येवू शकते.\nह्याला पर्याय एकच आत्मविकास तेही वास्तव जगाला धरून. सतत आत्मविकास करणारा मनुष्य हा परिस्थिती आपल्या ताब्यात ठेवतो, जो कमजोर नकारात्मक मानसिकतेचा असतो त्याला किंवा तिला परिस्थिती स्वतःच्या ताब्यात ठेवते.\nआत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफ्रीलान्सर समज आणि गैरसमज\nगुंतवणूक केल्या केल्या ३ ते ६ महिन्यात गुंतवलेली र...\nइन्फोसिस सोफ्टवेअर कोडर ते पाणीपुरी विकण्या पर्यंत...\nजे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होत...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nविदेशी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक...\nतुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशाली\nजेव्हा एक अभियंता (इंजिनिअर) भाजीचा व्यवसाय करतो त...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\n100 दिवस नोकरी करत शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस धाडस दाखवत उद्योगासाठी प्रयत्न करून वाघासारखे जगून मेलेले बरे. निवड तुमची आहे. -...\nआसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर...\nघरातून कधीही नोकर��च्या मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नका मागू, उद्योग स्थापन करण्यासाठी मागा. - अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/supreme-court-stays-bombay-hc-order-directing-registration-of-an-fir-against-dhananjay-munde-in-illegal-purchase-of-government-land-72425.html", "date_download": "2019-07-22T07:54:09Z", "digest": "sha1:ZLSVI6RSHC2M4KZK2C446CRWZT75YL2T", "length": 17113, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "- TV9 Marathi", "raw_content": "\nपावसाचे 50 दिवस लोटले, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nधनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती\nनवी दिल्ली : बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले आहे.\nधनंजय मुंडे यांच्या वकिलाने काय माहिती दिली\n“बेलखंडी जमीनप्रकरणी आम्ही आमची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. राज्य सरकार आता कुठलीही कारवाई करु शकत नाही. जी काही कारवाई होईल, ती सुप्रीम कोर्टातच होईल. त्यामुळे धनंजय मुंडे आणि इतर 14 जणांवर गुन्हा दाखल होणं, हे केवळ एका कादगपत्र आहे.” असे धनंजय मुंडे यांचे वकील मकरंद अडकर यांनी सांगितले.\nसरकारी वकिलाने काय म्हटलं\n“सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली असून, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि तक्रारकर्त्याला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.” अशी माहिती सरकारी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी दिली.\nयानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अवघ्या दोन शब्दात आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली आहे. “सत्यमेव जयते” असे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर म्हटले.\nबीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्ता��ित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवालही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.\nया प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.\nपुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही. तेव्हापासून राजाभाऊ फड हे सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले होते.\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nLIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nवंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेटम, 30 जुलैला पहिली यादी जाहीर करणार\nLIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nनवी मुंबईकरांसाठी महापालिकेकडून खुशखबर\nLIVE: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित\nराष्ट्रवादीला मोठा झटका, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता\nरोहित पवारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात\nTv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100…\nTv9-C Voter Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपची किंचित वाढ,…\nTV9-C Voter Exit Poll : मध्य प्रदेशात भाजपला फटका, काँग्रेसला…\nTv9-C Voter Exit Poll : यूपीत सपा-बसपाची जोरदार मुसंडी, भाजपला…\n“सिद्धूला लहानपणापासून ओळखतो, मला हटवून त्याला मुख्यमंत्री बनायचंय”\nपावसाचे 50 दिवस लोटले, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान 2’ मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nपावसाचे 50 दिवस लोटले, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ��ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nस्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील\nपुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला\nरायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू\nपावसाचे 50 दिवस लोटले, धरणं मात्र तळालाच, राज्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट\nPHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट\nप्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे\nहॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला\nMission Chandrayaan-2 : 'चंद्रयान 2' मोहिमेचे काऊंटडाऊन पूर्ण, अवकाशात झेपावण्यास सज्ज\nमंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य\nपुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज\nकाही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नाही, आदित्य ठाकरेंचा थोरातांना टोला\nनवी मुंबईत भरधाव स्कोडाने सात जणांना उडवलं, सात वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू\nयेत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता\nकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार\nपुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या\nLIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता\nतुझा अस्थमा बरा झाला का सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न\nअतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस\nआमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही\nअभिनेत्री मंदना करीमीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nVIDEO : नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह ठाकूर\nमी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस\nमायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T09:03:34Z", "digest": "sha1:4WYGGPZ3WWF3CS7O47F47QAF5W73ZNRU", "length": 5080, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बाह्य दुवा साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► विकिडाटा वापरणारे बाह्य दुवा साचे‎ (३ प)\n\"बाह्य दुवा साचे\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१७ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/797_bookmark-publications", "date_download": "2019-07-22T08:20:16Z", "digest": "sha1:P2FJZKJMLHQYTCG37YLBSMOVGFSNITOZ", "length": 36752, "nlines": 798, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Bookmark Publications - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nया पुस्तकामध्ये गेल्या तीन दशकांमधील शैक्षणिक, सामाजिक, कॄषी विषयक, अध्यात्मिक, ग्रामीण, इ. क्षेत्रातील विविध समस्यांचा आढावा घेतला असून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत.\nहे पुस्तक तुम्हाला अभ्यासात यश मिळविण्यासाठीच्या 251 सुलभ पद्धती आणि युक्त्या सुचवितं आणि तेही कोणत्याही ताण-तणावाशिवाय...\nअध्यात्म, मानवी जीवन, विश्र्व आणि लोकव्यवहार याचा किती जवळचा संबंध आहे, हे या चिंतनावरुन लक्षात येईल.\nकल्पकतेने व कलात्मकरित्या केलेले वैशिष्टयपूर्ण फलक लेखन.\nकोण काय म्हणतं त्या पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे.\n Think… Why Not' या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.\nफिल्मी गीतों को सुनने-देखने की नई नजर, नया नजरिया हमे इस किताब से मिलता है.\nशोभा ग. तेलंग लिखित मराठी गजल संग्रह बहरुन ये जरासा.\nसुसान जेफर लिखित गाजलेल्या पुस्तकाचा अनिल खडके यांनी केलेला मराठी अनुवाद.\nदुर्गसंवर्धन ही संज्ञा गेल्या काही वर्षांचा सर्वच ठिकाणी सहजतेने वापरलेली दिसून येते.\nये पुस्तक निसर्गरम्य गोवा प्रदेश पर लिखी है इसमे कम से कम समय में गोवा दर्शंन सम्बधि अधिक से अधिक जानकारी देने का प्रयास किया है\nज्यांच्यापाश�� फुरसतीची वेळ नाही पण ज्यांना निसर्गसुंदर गोव्यात दोन दिवस येउन रिफ्रेश व्हायचे आहे, त्यांच्या दॄष्टीने हे एक उत्तम गाईड आहे.\n निखळ-निर्मळ हसण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.\nहे. मा. ची डायरी वाचताना वा. भा. जोशींच्या मिस्किलपणाचा ठायी प्रत्येय येतो.\nसाधकांना आलेल्या अमॄतानुभवांतून प. पू. काकांच्या जीवनाचा परिचय इतरांना व्हावा असा उद्देश आहे. प. पू. काकांचे हे आत्मचरित्र आहे.\nItihas Japnari Gava (इतिहास जपणारी गावं)\nश्रीनिवास गडकरी लिखित हे पुस्तक रायगड जिल्ह्यातील ‘इतिहास जपणारी गावं’\nस्वप्नांची आणि... माणसातल्या माणूसपणालाही जाग आणणारी... ही आहे, कहाणी अथक जिद्दीची...\nशोभा ग. तेलंग लिखित मराठी गजल संग्रह काळजाचे फूल.\nनिठवं... बाजलं... इरलं... सलदं... मुदाळं... जावई खिडकी... ही कसली नावं \nमहाराष्ट्राच्या समाज, प्रशासन आणि अर्थकारणावर आघात करणारे व जमीन खरेदी नोंदणीसाठी वापरले जाणारे \"सदोष रेडीरेकनर दरतक्ते\" आणि त्यावरील उपाय योजना.\nवधु-वर संशोधनापासून मधुचंद्रापर्यंतच्या सर्वसमावेशक नियोजनाचे केलेले सविस्तर मार्गदर्शन.\nनिसर्गाच्या कुशीत वावरणारी आणि वडपिपंळात महापुरुष पाहणारी नजर लाभलेली कोकणी माणसं कुळथाच्या पिठीसारखी तिखट. कोंड्याचा मांडा करण्याचा हातखंडा. नजरेत भरणाऱ्या निसर्गाची मिजास बेताबेतानि सांभाळून आपल्याच जगण्याची खूशी कशी मिरवतात नि जगणं जिरवतात त्याची ही वानगी\nडॉ. देवीप्रसाद खरवंडीकर स्वरचित बंदिशींचा आणि सांगितीक विचारांचा ‘मितरंग’\nया पुस्तकात शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारी प्राचीन शिल्पं, मूर्ती, शिलालेख, गूढरम्य मंदिरं, होळी-गणपतीसारखे पारंपारिक सण-उत्सव, बगाड-गळटुपीसारखी अनोखी यात्रा आणि अस्सल कोकणी स्वादाची भरपेट मेजवानी, अजून काय हवं \nआचार्य भरतमुनि विरचित नाटयशास्त्र में बताए गए नृत्तकरण नृत्तहस्त एवं चारी आदि प्राचीन क्रियाऍं भारतीय नाटय एवं नृत्य जगत के लिए अमूल्य निधी है\nParamparik Javali (पारंपारिक जावळी)\nबंच ऑफ जावळीज या इंग्रजी पुस्तकाचा विवेचनासह मराठी अनुवाद, पारंपारिक जावळी अर्थ आणि विवेचन. अनुवाद - स्वरदा ढेकणे.\nस्वरचित बंदिशी आणि सांगीतिक विचार \"रागभावांजली\"\nसंपूर्ण रायगड जिल्ह्यातील ५५ किल्ल्यांच्या मनसोक्त भटकंतीचा मार्गदर्शक.\nसंपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील २८ किल्ल्यांच्या मनसोक्त भटकंती���ा मार्गदर्शक.\nसंपूर्ण कोकण व अलिबाग -मुरुड जंजिरा परिसर नकाशासह किहीम, आवास, सासवणे, मांडवा, अक्षी, नागाव, चौल, रेवदंडा,काशिद, कुडा, तळा परिसराच्या मनसोक्त भटकंतीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.\nसंपूर्ण कोकण नकाशा व गुहागर परिसर नकाशासह अंजनवेल, पालशेत, नरवण, रोहिले तवसाळ परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.\nसंपूर्ण कोकण नकाशा व दापोली परिसर नकाशासह ६३ पर्यटनस्थळे आणि ११ सागरकिना-यांच्या मनसोक्त भटकंतीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.\nसंपूर्ण कोकण नकाशा व मालवण परिसर नकाशासह विजयदुर्ग, देवगड , कुणकेश्वर, देवबाग, वेंगुर्ला परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.\nसंपूर्ण कोकण नकाशा व रत्नागिरी परिसर नकाशासह जयगड, गणपतीपुळे, पावस, आडिवरे, राजापूर परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.\nसंपूर्ण कोकण नकाशा व श्रीवर्धन - हरिहरेश्वर -दिवेआगर परिसर नकाशासह ऐन कोकणात रम्य सफर घडवणारी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.\nह्या पुस्तकात समाजविकासाच्या ५० च्या वर चांगल्या कल्पना आहेत.\nसंस्कृती भाषा ही जगातील प्राचीन, समृद्ध व शास्त्रशुद्ध भाषा आहे. ती आपल्या मायबोली मराठीची जननी\nसाहित्य, अध्यात्म, तत्वज्ञान, क्रिडा, संगीत, कला अशा विविध रंगांची केलेली ही साहित्यगुंफण.\nअण्णा शिरगांवकरांची शोध मोहिम, इतिहासाबद्दलचे संदर्भ, त्यावरील त्यांचे विचार याचा घेतलेला हा मागोवा.\nशिवकालीन रायगड नगररचना आणि वास्तू-अभ्यास \"श्रीमद्‌ रायगिरौ\".\nसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० किल्ल्यांची दुर्गरचना, मार्गनकाशा व अवशेषांची माहिती.\nप्रस्तुत पुस्तकातील रेखाटने दोन प्रकारची आहेत. पहिला प्रकार आहे दॄक्‌-प्रत्ययवादी किंवा इंप्रेशनिस्ट... तर दुसरा प्रकार आहे रेखांकनात्मक.\nडॉ. प्रभा अत्रे यांच्या गाण्याइतकाच सहज, सुंदर असा शब्दप्रधान साहित्यिक कलाविष्कार सुस्वराली.\nमुलांना आरोग्याचे महत्त्व सांगणा-या बालकविता \"स्वस्थ रहा मस्त रहा\".\nदिप्ती पेठे लिखित \"तश्नगी\" हा कवितासंग्रह आहे.\nअजित ठोसर लिखित ‘टवाळखोरी’ हे पुस्तक म्हणजे ११११ ‘टक्के’ विनोदांचा संग्रह.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्य��� राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्���ुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\nवास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1203/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-07-22T07:37:06Z", "digest": "sha1:Y3G6UNIHP2ZXVL5SRFX2T5SMF7G4G5LQ", "length": 9399, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nभाजपाने केलेल्या भ्रमनिरासामुळे हिरे बंधूंची राष्ट्रवादीत घरवापसी\nभाजपाने केलेल्या भ्रमनिरासामुळे नाशिक-मालेगाव येथील प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरे या बंधूंनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत घरवापसी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हिरे बंधूंचे पक्षात सन्मानाने स्वागत केले. या घरवापसीमुळे नाशिकमधील राजकीय चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षप्रवेशाचे असे प्रसंग पुन्हा-पुन्हा घडतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.\nभाजपमध्ये प्रवेश हा हिरे कुटुंबियांसाठी अपघात होता. हिरे कुटुंबाची विचारधारा भिन्न आहे. मालेगावची राजकीय स्थिती बदलण्यासाठी छगन भुजबळ व जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा पक्षप्रवेश झाला. भुजबळांच्या भुजांना प्रशांत, अपूर्व हिरे बळ देतील, असा विश्वास पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली नाशिकच्या विकासाची स्वप्ने खरी होणार नाहीत, याची खात्री पटल्याचे प्रशांत हिरे या वेळी म्हणाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नाशिक दत्तक घेतो. पण काहीच झाले नाही. मुख्यमंत्री म्हणजे सपनों के सौदागरमधले राज कपूर आहेत. ते फक्त स्वप्नं विकतात. विकासाचा खरा मार्ग माननीय पवार साहेबच दाखवू शकतात, असे अपूर्व हिरे यावेळी म्हणाले.\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदींसह शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.\nमाथाडी कामगार सत्तापालट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार – जयंत पाटील ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माथाडी कामगारांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माथाडी कामगार हे राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे राहतील असे निवेदन आणि ग्वाही माथाडी कामगार सेलतर्फे यावेळी देण्यात आली.बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत पक्ष नेहमीच पुढाकर घेतो असे सांगितले. शरद पवार साहेबांनी नेहमीच माथाडी कामगारांना महत्त्व दिले. जेव्हा नवी मुंबई शहराची स्थापना झाली तेव्हा माथाडी कामगारांसाठी विशिष्ट जागा मिळावी, ...\nमुंबईला यातना देणाऱ्यांना मुंबईकर आता घरी बसवतील - शरद पवार ...\nआज सत्तेत बसलेल्या घटकांचे निर्णय देशाला, राज्याला आणि मुंबईकरांना यातना देणारे असल्याचे खासदार शरद पवार यांनी मुंबई येथील परिवर्तन सभेत सांगितले. कशाला महत्व द्यायचे आणि किती द्यायचे याचा विचार राज्यकर्त्यांनी करायचा असतो. आज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना किती यातना होतात, हे मी सांगायची गरज नाही. जसा निवाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो तसा दळणवळणाचा आणि मुंबईकरांसाठी लोकलचा प्रश्न महत्वाचा आहे. यासाठी दळणवळणाची गाडी सुरळीत धावली पाहिजे. पण मुंबईकरांच्या यातना सरकारला दिसत नाहीत. ...\nराष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय प्रतिनिधी, प्रमुख नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वसंमतीने विद्यमान अध्यक्ष सचिन अहिर यांची मुंबई अ���्यक्षपदी पुन्हा निवड जाहीर करण्यात आली. ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-zp-akola-recruitment-2/11944/", "date_download": "2019-07-22T07:26:19Z", "digest": "sha1:QP5YJ6SJDYYVM4HQM6AEQXKVJAGDQDVA", "length": 9852, "nlines": 110, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - अकोला जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४२ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nअकोला जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४२ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nअकोला जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४२ जागा\nअकोला जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या १९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या १८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या ४९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या १०३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या २२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उम���दवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३२ जागा\nबुलडाणा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३२ जागा\nरयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक कंत्राटी पदांच्या एकूण ७२५ जागा\nठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात चिकित्सक पदाच्या ४९ जागा\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी/ उर्दू शिक्षक पदांच्या एकूण ७८ जागा\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=67&bkid=260", "date_download": "2019-07-22T08:31:13Z", "digest": "sha1:GTEWPVGRW7BAQR2VTQR42H7LZJ3QC53C", "length": 2214, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : फुलांच्या गोष्टी\nत्या बागेत बरीच झाडं होती. फुलांची आणि बिन फुलांची. गुलाब होता, जबेरी होता. सदाफुली होती. लाल-पिवळी-पांढरी फुलं. बागव्याचे पिवळे जर्द, द्राक्षासारखी घोसदा�� फुलं होती. लाल-पांढरा कोंबड्यासारखा गुलमोहर होता. बिनफुलांची झाडही आनंदात असायची. पण एका सदाबहार क्रोटनला वाटायचं. आपल्याला सुन्दर फुलं नाहीत तर नाहीत निदान सुन्दर फुलं आपल्या आजूबाजूला तर आहेत.त्याला रंगीत सुंदर फुलांचं फार आकर्षण होत.म्हणूनच समोर रुबाबात फुलणारी लिली त्याला खूप आवडायची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/gorakhadhanda-light-rail-tickets/05161123", "date_download": "2019-07-22T08:03:59Z", "digest": "sha1:IF6PP73DRYY55QADRP3YINTLTSWGUTBY", "length": 12921, "nlines": 100, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "रेल्वे तिकीटांचा गोरखधंदा उघडकीस – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nरेल्वे तिकीटांचा गोरखधंदा उघडकीस\nरेल्वे तिकिटांसह सव्वा लाखाचे साहित्य जप्त\nनागपूर: आरपीएफच्या पथकाने रेल्वे तिकीटांची दलाली करून प्रवाशांची पिळवणूक करणाºया विरूध्द विशेष मोहिम सुरू केली आहे. विशेष म्हणजे बनावट आयडीव्दारेही रेल्वे तिकीट बनवून देण्याचे प्रकार वाढत असल्याने आरपीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कळमना ठाण्याच्या हद्दीत भवानीनगरातील एसआरएम टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कार्यालयावर धाड मारली. छापेमार कारवाईत दलालासह सव्वा लाख रुपयांचे साहित्य, रेल्वे तिकिट जप्त करण्यात आले आहे़ ही कारवाई आज बुधवारी करण्यात आली.\nनागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्व द्वारावर (संत्रामार्केट) असलेल्या रेल्वे तिकिट केंद्राची तपासणी करत असताना पथकाला तेथे शिवानंद रामाधर मौर्या हा व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आला़ त्याची विचारपूस केली असता त्याने ट्रॅव्हल्स एजेंसी चालवत असून, ग्राहकांना कमिशनवर तिकिटे उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले़ त्याने दिलेल्या माहितीवरून आरपीएफच्या पथकाने कळमना पोलिसांच्या मदतीने भवानीनगरातील एसआरएम टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कार्यालयावर धाड मारली. या कारवाईत लॅपटॉपमधील बनावट आयडीमधून ५७ हजार ६४५ रुपये किमतीची एकूण ३४ रेल्वे आरक्षण ई-तिकिटे, ३ हजार ६०० रुपये किमतीची एक रेल्वे काऊंटर तिकिट जप्त करण्यात आली़ तिकिटांसोबतच, ३५ हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप व डोंगल, १२ हजार रुपये किमतीचा एक प्रिंटर, १५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असे एकूण १ लाख २५ हजार ८४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ आरोपीला अटक केली. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानीश��कर नाथ यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक आऱ आऱ जेम्स, निरिक्षक एसके़ मिश्रा, उपनिरिक्षक शिवराम सिंह, स़ उपनिरिक्षक रामनिवास यादव, आरक्षक प्रदीप कुमार, आरक्षक अमीत बारापात्रे यांनी केली़\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nखापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nआव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nखापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nहोटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nडिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nशालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\n२ सितम्बर से गणेश चतुर्थी\nखापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली केंद्र में किया गया वृक्षों का कत्ल\nखापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली केंद्र में लावारिस जानवरों का आतंक\nकन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nJuly 22, 2019, Comments Off on कन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी\nJuly 22, 2019, Comments Off on वर्दीवर पोलिसांची दादागिरी\nडिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nJuly 22, 2019, Comments Off on डिसिपी पथकाने दिले 11 गोवंश जनावरांना जीवनदान\nशालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\nJuly 22, 2019, Comments Off on शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यचे वितरण\nहिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम\nJuly 22, 2019, Comments Off on हिवरा शाळेत ‘शालेय मंञिमंडळ’ स्तुत्य उपक्रम\nआव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nJuly 22, 2019, Comments Off on आव्हानाचे रुपांतर संधीत करणे ही यशस्वी नेतृत्वाची कसोटी\nखापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nJuly 22, 2019, Comments Off on खापरखेड़ा बिजली घर का राख का पानी कन्हान नदी में\nहोटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nJuly 21, 2019, Comments Off on होटल The Atmosphere में पुलिस की कार्रवाई में हुक्का पार्लर का खुलासा\nबेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी\nJuly 21, 2019, Comments Off on बेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी\nनागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गडकरींच्‍या उपस्थितीत संपन्न\nJuly 20, 2019, Comments Off on नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गडकरींच्‍या उपस्थितीत संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/924/%E2%80%98%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80_", "date_download": "2019-07-22T07:59:18Z", "digest": "sha1:4EFW2R3WMRO43PHDLQDRFXUV3RV4HT5A", "length": 9968, "nlines": 48, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n‘प्रत्येक शेतक-याची तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू ठेवा’ - धनंजय मुंडे\nराज्यातील हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदी अभावी खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे तूर खरेदी योजनेस मुदतवाढ देऊन प्रत्येक शेतकऱ्याची तूर खरेदी होत नाही, तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे. राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १८ एप्रिल पर्यंत तूर खरेदी मुदत होती, परंतु मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आणि शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळे ही मुदत १५ मे पर्यंत वाढविण्यात आली. मात्र वाढीव मुदतीत बारदान्याचा तुटवडा, तूर साठवण्यासाठी गोदामांची अनुपलब्धता यासारख्या अडचणींमुळे तूर खरेदी होऊ शकली नाही. परिणामी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदी अभावी आजही खरेदी केंद्रांवर तशीच पडून आहे.\nराज्यशासनाने तूर खरेदी केल्यानंतर कदाचित बाजारातील भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र बाजारपेठेतील तुरीचे भाव वाढलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्राशिवाय पर्याय राहिला नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी शासनाने दिलेल्या मुदतीत मोजमाप होऊ न शकल्यामुळे अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.\nया सर्व परिस्थितीचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याची तूर खरेदी होत नाही तोपर्यंत शासनाने या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा आणि शेवटच्या शेतकऱ्याची तूर खरेदी होत नाही तोपर्यंत हे केंद्र सुरूच ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी या पत्रामध्ये केली आहे.\nमुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधींच्या रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांची पार्टनरशिप कोणाशी \nमुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधींच्या रस्ते घोटाळ्यात कंत्राटदारांची कोणाशी पार्टनरशिप आहे आणि निविदा कशा निघाल्या हे उघड करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. या घोटाळ्याप्रकरणी समाधानकारक चौकशी न झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.'करून दाखवलं’ म्हणणाऱ्या लोकांना आता 'चोराच्या उलट्या बोंबा' असं म्हणावं लागेल, असा टोला अहिर यांनी लगावला. शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी म्हणतात आम् ...\nशिवडे गावातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघर्षयात्रेने घेतली भेट ...\nसिन्नर तालुक्यातील शिवडे गावातून प्रस्तावित समृद्धी महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण सुरु आहे, तेथील सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तरिही सरकार दडपशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज शेवडे येथे संघर्षयात्रा आली असता विरोधी पक्षातील सदस्यांनी या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शेतकरी कर्जमाफी हा संघर्षयात्रेचा उद्देश असला तरी शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू, जबरदस्त ...\nआंबेडकरी विचारांना दडपण्याचा सरकारचा प्रयत्न ...\nशिक्षण व्यवस्थेवर भाजप आणि संघाच्या विचारांचे चाललेले अतिक्रमण, त्याचप्रमाणे फर्ग्युसन कॉलेज, जेएनयू आणि रोहित वेमुल्ला प्रकरणातून भाजप आणि आरएसएसची समोर आलेली अरेरावी, या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने येत्या रविवारी पुण्यात भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण मार्गाने हा निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होण���र होते. मात्र मोर्चा निघण्याआधीच त्याचा ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2019/06/blog-post_5.html", "date_download": "2019-07-22T07:46:45Z", "digest": "sha1:72MX6DICRJHTS2XVEBHY5AOWKZTX5MHB", "length": 18155, "nlines": 380, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: वर्तमानपत्रांचा खप, मालकांचा सामाजिक स्तर आणि वाचक-", "raw_content": "\nवर्तमानपत्रांचा खप, मालकांचा सामाजिक स्तर आणि वाचक-\nभारतीय समाजात जात, वर्ग आणि लिंगभाव यांच्या आधारे बहुतेक सामाजिक भुमिका ठरतात. त्यात अर्थातच धर्म, भाषा, संस्कृती व प्रांत या विविधता आणि विचारसरणी यांचा महत्वाचा वाटा असतो.\nया दृष्टीने राज्यातील वर्तमानपत्रांवर एक नजर टाकली तर काय चित्र दिसते वाचक सर्वस्तरिय, बहुवर्गिय आणि बहुजातीय असलेल्या या वर्तमानपत्रांची मालकी मात्र मर्यादित गटांमध्येच विभागलेली आढळते.\nलोकमत या वर्तमानपत्राने नुकताच असा दावा केला आहे की त्यांचा खप सर्वाधिक आहे.\nचर्चेसाठी हा दावा व त्यांनी दिलेली खपाची आकडेवारी खरी मानली तर राज्यातील सर्वाधिक खपाची १० वर्तमानपत्रे पुढीलप्रमाणे - [चूकभूल देणे-घेणे]\n१. लोकमत, मालक : दर्डा, सामाजिक गट- वैश्य\n२. सकाळ, मालक :पवार, सामाजिक गट : मराठा\n३. पुण्यनगरी, मालक : शिंगटे, सामाजिक गट : मराठा\n४. पुढारी, मालक : जाधव, सामाजिक गट : मराठा\n५. लोकसत्ता, मालक : गोयंका, सामाजिक गट- वैश्य\n६. म.टा., मालक : जैन, सामाजिक गट- वैश्य\n७. टाइम्स ऑफ इंडीया, मालक : जैन, सामाजिक गट- वैश्य\n८. दिव्य मराठी, मालक : आगरवाल, सामाजिक गट- वैश्य\n९. सामना, मालक : देसाई, सामाजिक गट : मराठा\n१०. नवभारत, मालक : माहेश्वरी, सामाजिक गट- वैश्य\n-प्रा. हरी नरके, ०५ जून, २०१९\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nराजर्षी शाहू महाराजांची जयंती सुरू करणारे विलासराव...\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न...\nशाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n‘अभिजात मराठी’ला निवडणूक पावणार\nमराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्र...\nमराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची २०० चरित्रं\nजावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता\nआता तुह्यावाली मालकीन बोंब मारील बग -\nवेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहे�� आंबेडकर यांचा मास...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य ...\nमालिकेला १ महिना पुर्ण\nखैरमोडे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र अधि...\nगिरिश कार्नाड, विजय तेंडूलकर, ज्ञानपीठ, मराठी विनो...\nतुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण\nकिरांनी चरित्रलेखनासाठी बाबासाहेबांकडे मागितली होत...\nआंबेडकर गुरूजींमुळेच बाबासाहेबांचे आडनाव बदलले - म...\nआंबावडेकरचे आंबेडकर आडनाव कसे झाले याचा इतिहास डॉ....\nडॉ. बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव कसे मिळाले\nओबीसी चळवळ मेलेली आहे, तिला काहीही भवितव्य नाही- प...\nआरक्षण : खुला गट : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि ...\nवर्तमानपत्रांचा खप, मालकांचा सामाजिक स्तर आणि वाचक...\nभुरटे सरकारी इतिहासकार, राष्ट्रमातेची बदनामी आणि स...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन ��ेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T08:15:40Z", "digest": "sha1:KTGWEM3TQUHOBPBDO3RPR55X6MGJETDI", "length": 4046, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चीनमधील कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► चीनमधील चित्रपट निर्मिती कंपन्या‎ (१ प)\n\"चीनमधील कंपन्या\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २००८ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B1%5D=field_site_section_tags%3A51&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T08:11:03Z", "digest": "sha1:IVWICAXX5YYNR3Z7OP66YOA7DIGKTXUN", "length": 9214, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove पेट्रोल filter पेट्रोल\nक्रेडिट कार्ड (1) Apply क्रेडिट कार्ड filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nन्यूयॉर्क (1) Apply न्यूयॉर्क filter\nपेट्रोल पंप (1) Apply पेट्रोल पंप filter\nप्रवीण टोकेकर (1) Apply प्रवीण टोकेकर filter\nब्राह्मण (1) Apply ब्राह्मण filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nकाकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)\nफ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः \"कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T07:58:47Z", "digest": "sha1:HQOIJJYUIA7ZGYUGEK5W2P3LDR4VSKK6", "length": 8631, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nराज्यात उद्दिष्टापेक्षा 22 टक्के जास्त वृक्षलागवड\nनगर : राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. महिनाभर राबविलेल्या या अभियानात राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 22.13 टक्के अधिक वृक्षलागवड झाली. वृक्षलागवडीत चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत. सरकारने तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस���क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/tag/mega-bharti-batch/feed/", "date_download": "2019-07-22T08:26:31Z", "digest": "sha1:XPYGIC3B7OZOEYHVIY2H56L5YAMSBOK4", "length": 1515, "nlines": 4, "source_domain": "nmk.co.in", "title": "Mega Bharti Batch – NMK https://nmk.co.in/s Mon, 17 Jun 2019 03:19:55 +0000 en-US hourly\t1\thttps://wordpress.org/?v=5.2.2 150033456\tपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध https://nmk.co.in/s/nmk-ekalavya-mpsc-batch/10305/ Fri, 14 Jun 2019 08:29:03 +0000 https://nmk.co.in/s/?p=10305", "raw_content": "एकलव्य अकॅडमी, पुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+मुख्य+मुलाखत) परीक्षेची तयारी करण्यासाठी १ जून २०१९ पासून सुरु होत असलेल्या एक वर्षाच्या बॅच (दररोज ४ तास लेक्चर) करिता प्रवेश देणे सुरु आहेत. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी करिता एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकी जवळ, पुणे येथे किंवा ०२०-२४४४७०२०/ ९९२१९९३४३२ वर संपर्क […]\nThe post पुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध appeared first on NMK.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazyamana.wordpress.com/", "date_download": "2019-07-22T09:02:13Z", "digest": "sha1:LOZPQDVU4ZMC5ACTBX6QSR7K2EY2E7J2", "length": 32586, "nlines": 211, "source_domain": "mazyamana.wordpress.com", "title": "माझ्या मना ... | मनातील विचार", "raw_content": "\nवीज बचतीवर बोलू काही\nमित्रांनो, शिर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल न आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. आपण लहानपणी मला आठवते लाईट गेली कि अंधार व्हायचा आणि मग आई चिमणी लाव न लवकर असे आपण म्हणत असु. तेव्हा बाबा रागवून म्हणायचे खा कि अंधारात काही नाकात घास जाणार नाही.\nअहो नोज फिडिंग शक्य तरी आहे का पण आहे. मी कधी याची कल्पना ही केली नव्हती. पण आज मी स्वतः नोज फिडिंग अनुभवत आहे.( मित्रांनो माफ करा आजारपण हा खाजगी विषय आहे पण त्याचे कौतुक करणे मला योग्य वाटले म्हणून ही पोस्ट)\nमित्रांनो, मध्यंतरी माझ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. तोंडात शस्त्रक्रिया झाल्याने तोंडातुन जेवण करणे शक्य नाही. म्हणून नाकातून पोटात एक नळी टाकलेली आहे. त्यातून पातळ पदार्थ, चहा, दुध आणि पाणी “पुरवले” जाते. “भरवले” जाते असे म्हणणे योग्य होणार नसल्याने “पुरवले” शब्द वापरला आहे.\nअसो, हा आयुष्यातील एक वेगळाच अनुभव आहे.\nगंमत म्हणजे आपण काय खालले याचा स्वादच समजत नाही. काही तरी पोटात गेल आणि पोट भरल असं वाटते. ढेकर ही येतातच.\nयावरून एक मात्र समजले कि स्वाद हा फक्त आण��� फक्त जीभेलाच कळतो. असे म्हणतात ही काय सटरफटर खातोय. जीभेचे चोचले पुरवतोय तो दुसरे काय\nकडू, गोड, तिखट, आंबट असा काही प्रश्न उदभवत नाही. पोटाला स्वादाचा प्रश्न च नाही. निसर्गाने त्याला हे नेमून दिलेले काम नाही. हे काम जीभेला नेमलेले असल्याने तिने च ते करावयाचे असते.\nनिसर्गाने शरीरातील प्रत्येक अवयवाला जे काम नेमलेले आहे तेच काम तो अवयव करतो. यावरून हे सिद्ध होते कि दुसर्याच्या कामात कोणीही ढवळाढवळ करू नये.\nहा एक वेगळा अनुभव सध्या मी घेत आहे.\nआणखी एक सांगतो वैद्यकीय क्षेत्र प्रचंड प्रमाणात प्रगत झालेले आहे. त्यांचे ही कौतुक करावे तितके कमीच.\nPosted in दुखः, ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, कौतुक, दुख:, रुग्ण, स्वानुभव\nआज 20 जुलै रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याच्या त्या ऐतिहासिक घटनेला बरोबर 50 वर्षे झाली. चंद्र भूमीवर पहिले पाऊल ठेवणारा तो मानव म्हणजे निल आर्मस्ट्राँग. दुसरा होता एडविन ऑल्ड्रिन. अमेरिकेचे अपोलो 11 या यानाने हे अंतरिक्ष वीर चंद्रावर गेले होते.\nतत्पूर्वी ही परिकल्पनाच होती.\nपण मानवाने त्या परिकल्पनेला मुर्त स्वरूप दिले.\nपण भविष्यात चंद्र एक पर्यटन स्थान असेल हे नक्की. तेव्हा कदाचित आपण नसु ही.\nPosted in विज्ञान जगतातील घडामोडी, विज्ञान जगात, स्वानुभव.\tTagged बातम्या, माझे मत, विज्ञान जगत, सत्य घटना\nएकेकाळी विज नव्हतीच. त्यामुळे डोरबेल असण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. त्याकाळी खेड्यापाड्यातच काय शहरात ही विज कमीच होती. तेव्हा घरी पाहुणे आले कि दार बंद असल्यास दारावरची कडी वाजवायचे बस. मुळात पुर्वी लोकाचा एक दुसर्यावर इतका विश्वास असायचा कि दिवसा दार बंद केले जात नव्हते. फक्त रात्री च बंद असायचे.\nगंमत म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले आहेत हे परिसरातील शेजारी पाजारी यांच्या आवाजानेच ओळखले जायचे. कारण असे प्रत्येकाचे नातेवाईक यांना वाड्यातील प्रत्येक जण ओळखायचा.\nआता तसे नाही. माणसं आत्मकेंद्रित झाली. आपल्या घराच्या चार भिंतीत स्वतःला कोंडून घेऊ लागली. विशेष करून शहरांमध्ये फ्लॅट संस्कृती उदयाला आली आणि मानुस मानसापासून दुरावत गेला.\nप्रथम शेजारी पाजारी व हळूहळू नातेवाईक ही नकोसे वाटायला लागले.\nयात आणखी भर पाडली ती टि.व्हि. ने. पण यात ही खाजगी वाहिन्यांचे पेव फुटले आणि मनुष्य प्राणी त्यात 24 तास त्यात गुरफटून गेला.\n��े काय कमी होते कि काय तंत्रज्ञानात आणखी एक उत्क्रांती झाली आणि मोबाईल फोन जन्माला आला. बर आला तर आला पण त्यात केमरा, आणि नंतर चक्क संगणक च घुसवला गेला. आता तुम्हाला फक्त एक छान पैकी स्मॉर्ट फोन खिशात असला तरी सर्व जग खिशात असल्यासारखे वाटते.\nअसो, विषय भरकटत चाललाय.\nतर मुख्य विषय डोरबेल चा होता. फ्लॅट संस्कृती आली. दरवाजे बंद असणे बंधनकारक. उघडे ठेवले तर तुम्ही गावंढळ. बंद दरवाजे म्हणजे सुसंस्कृत. आणि येथेच डोरबेल ची जाणीव वाटली. गरज आविष्काराची जननी असते.\nमागच्या 20-25 वर्षात अख्ख्या जगात तांत्रिक उत्क्रांती आली. नाही तर पुर्वी तीच ती जूनी विद्युत उपकरणे वापरली जात असत. बल्ब ही तेच आणि पंखे ही तेच. आता तर आकर्षक रंगसंगती असलेली उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत.\nडोरबेल ही पूर्वी एकाच प्रकार ची मिळत असे. आता तर शैकडो प्रकार उपलब्ध आहेत. पोपटाच्या आवाजात ही आहे.\nPosted in ब्लोग्गिंग, वाटेल ते, स्वानुभव.\tTagged काही तरी, सहजच, स्वानुभव\nPosted in इंटरनेट, ब्लोग्गिंग, वाटेल ते.\tTagged काही तरी, पक्षी, सहजच\nआपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवताह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडेअधिक महत्व आहे ते गुरूला.गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडणघडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधा-रण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे वर्षभरात ज्या काही १२किंवा १३पौर्णिमायेतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. यापौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात.आषाढपौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा.गुरूपौर्णिमाहा गुरूपूजनाचा दिवस.ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.\nनवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.\nअशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत���त्व आपण अनुभवत असतो.\nखरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचाअभ्यास करणे.त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरूपूजन. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ.\nसद्गुरू सारीखा असता पाठीराखा \nइतरांची लेखा कोण करी ॥\nअसे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याचेउदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.\nहिंदु धर्मांत महर्षी व्यासआदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमाअसं ही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.\n॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर\nगुरु: साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥\nया श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून सामाजाला वाट दाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या शिवरायांनीरामदास स्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे.\nह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेत नमन, त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती\nगुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.\nप्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर, गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.\nगुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु न मिळाल्याने बुवाबाजी, भोंदु यांच्या आहारी जातात.\n(माहिती संकलन: प्राची तुंगार) :\nPosted in शुभेच्छा, संस्कार.\tTagged शुभेच्छा\nती, ती, ती आणि मी….\nमित्रांनो, अभियांत्रिकी चे दुसरे वर्ष सुरु असतांना एका मित्राचा प्रेम भंग झाला आणि तो वेड्यासारखा वागू लागला.काही काळाने त्यातून तो बाहेर पडला आणि शिक्षण सुरू ठेवले. पण त्याचा तो देवदासपणा काही केल्या जात नव्हता. मी मला वेळच कुठे होता हे प्रेम वेम चे वेड बाळगायला सकाळी ७ वाजता स्वतः तयार केलेले पराठे चहा सोबत खाऊन जीवनाचा आनंद उपभोगुन कॉलेजला जायचे तेथून च पुढे शिकवणी ला जायचे. शिकवणी म्हणजे लहान मुलांना शिकवायला त्यांच्या घरी जायचे. संध्याकाळी घरी परत यायला ७-८ होणार. आल्यावर घरी स्वयंपाक करणे. अभ्यास मात्र रात्रीच.\nअशा स्ट्रगल असलेल्या जीवनात प्रेमाचा दरवाजा असू शकतो का हो विचार सुद्धा येत नाहीत.\nअशा दुःखी माणसाला त्याने सोबत मागितल्यावर नकार देणे कसे शक्य आहे. माझे ही तसेच झाले. तो मला सोबत घेऊन गेला. कोठे बर नेले असेल त्याने\nतिच्या घरासमोर तिच्या दर्शनासाठी लांब बसून प्रतिक्षा करण्यासाठी. त्याला सोबत म्हणून मी बसून राहावे.\nआणि बस तोच हा चुकीचा निर्णय ठरला माझ्या आयुष्यातला. तो वेळ घालविण्यासाठी सिगारेट ओढायचा. मला त्याने आग्रह केला. मी नकार देत देत थोडा वेळ घालवून नेला पण स्वतः ला थांबवू शकलो नाही. शेवटी एक दम लावून बघीतला आणि प्रचंड त्रास झाला.\nम�� दुसरा, तिसरा करत सुरू झाली आणि त्या अनामिकेने माझ्या सुस्थितीत सुरु असलेल्या जीवनात अनाहूतपणे प्रवेश मिळविला.\nया प्रवेशाला आज जवळजवळ ४० वर्षे झालीत. तिच्या त्या अनाहूत प्रवेशाचे दुष्परिणाम आता या म्हातारपणी दिसून आले आहेत.\nअस म्हणतात न कि पहिले प्रेम हे मनुष्य कधीच विसरत नाही. माझे ही तसेच झाले. सिगारेट च्या प्रेमात पडलो आणि तिचाच होऊन बसलो.\nलग्न झाले आणि दुसरी “ती” आयुष्यात आली. तिने खुप प्रयत्न करून पाहिले पहिल्या तिला माझ्या आयुष्यातून घालविण्याचे. पण तिला ते शक्य झाले नाही.\nजीवन असेच सुरू राहिले. पुढे आयुष्यात मुलगी (हिच ती तिसरी “ती”)आली. तेव्हा एक मात्र ठरविले. मुलगी सोबत असेल तेव्हा सिगारेट टाळावी. तसे झाले ही. मुलगी मोठी झाली. आता तिला कळायला लागले. पत्नी ने मुलीच्या मदतीने दबाव टाकायचा प्रयत्न केला सिगारेट सोडवायचा पण बिचारी ती ही थकली.\n१५जून २०१९. लग्नाचा ३३वा वाढदिवस. संध्याकाळी डॉक्टरांच्या क्लिनिकमधून फोन आला. तुमचे टेस्ट रिपोर्ट आले आहेत. मी गेलो. मनात देवाचा धावा करत करत डॉ. साहेबांना भेटलो आणि ……….\nआयुष्याला एक कलाटणी मिळाली. ४० वर्षांपासून करित आलेल्या एंजॉय मेंट चे हे परिणाम आहे मित्रा असे माझा मी च मला बोलून गेलो. पण बायको आणि मुलीचे काय त्यांची यात काय चुक त्यांची यात काय चुक त्यांनी का आपल्यामुळे हे सहन कराव\nPosted in दुखः, स्वानुभव.\tTagged थरार, दुख:, रुग्ण, व्यथा, सत्य घटना, स्वानुभव\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट (54) ईको फ़्रेन्डली (19) कथा (22) कलाकुसर (11) कल्पना (39) काव्य संग्रह (8) कौतुक (19) ग्लोबल वार्मिंग (40) घटना (32) दुखः (44) फिल्मी (2) बातम्या (39) ब्लोग्गिंग (220) भ्रमंती (18) माझ्या कविता (36) वाटेल ते (112) वाढदिवस (9) विज्ञान जगतातील घडामोडी (13) विज्ञान जगात (23) शुभेच्छा (24) संस्कार (31) सण (28) स्वानुभव (280)\nRavindra Koshti च्यावर नोज फिडिंग…\nAlka Paranjpe च्यावर नोज फिडिंग…\nRavindra Koshti च्यावर ती, ती, ती आणि मी….\nNAIK.A.B च्यावर ती, ती, ती आणि मी….\nRavindra Koshti च्यावर ती, ती, ती आणि मी….\nइंटरनेट ईको फ़्रेन्डली कथा काव्य काही तरी कौतुक खादाड गणेश उत्सव गम्मत जम्मत गायक गोष्ठी ग्लोबल वार्मिंग जोंक टेग थरार दीपावली दुख: पक्षी परंपरा प्रवास प्रेरणा स्त्रोत फेसबुक बातम्या भ्रमंती मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढ दिवस वाढदिवस विजयादशमी विज्ञान कथा विज्ञान जगत व्य��ा शुभेच्छा संसार सण सत्य घटना सन सहजच स्वानुभव\nमाझ्या मुलीचा ब्लॉग “थोडेसे मनातले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T07:33:19Z", "digest": "sha1:UWKLHR4YFD24RYT4TAHQ37HU35OPBHRB", "length": 6150, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्टिन हान्सन - विकिपीडिया", "raw_content": "\n(मार्टिन हॅन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमार्टिन हान्सन (स्वीडिश: Martin Hansson) (एप्रिल ६, १९७१ - हयात) हा स्वीडिश फुटबॉल पंच आहे. फिफासाठी तो २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय पंचाचे काम करत आहे. फुटबॉल पंचपदाखेरीज व्यावसायिक आयुष्यात हान्सन अग्निशामक दलात काम करतो.\nफिफा.कॉम - प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)\nसामना अधिकारी, २०१० फिफा विश्वचषक\nखलील अल घमदी · रावशान इर्मातोव्ह · सुबखिद्दीन मोहम्मद सल्लेह · युइची निशिमुरा\nकोमान कूलिबाली · जेरोम डेमन · एडी मैलेट\nजोएल अग्विलार · बेनितो अर्चुंदिया · कार्लोस बत्रेस · मार्को अँतोनियो रोद्रिगेझ\nहेक्टर बाल्दासी · होर्हे लारिओंदा · पाब्लो पोझो · ऑस्कर रुइझ · कार्लोस युजेनियो सिमॉन · मार्टिन वाझ्केझ\nमायकेल हेस्टर · पीटर ओ'लियरी\nओलेगारियो बेन्क्वेरेंका · मासिमो बुसाका · फ्रँक डि ब्लीकेरे · मार्टिन हॅन्सन · व्हिक्टर कसाई · स्टेफाने लॅनॉय · रॉबेर्तो रॉसेटी · वोल्फगांग श्टार्क · आल्बेर्तो उंदियानो मॅयेंको · हॉवर्ड वेब\n२०१० फिफा विश्वचषक सामना अधिकारी\nइ.स. १९७१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जून २०१४ रोजी ००:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/gemini-mithun-horoscope/", "date_download": "2019-07-22T08:06:13Z", "digest": "sha1:MPDHN3AL5AEJ6GYRTKGUSUWKMUUUWFCD", "length": 5088, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "मिथुन", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्���्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-municipal-corporation-salary-issue-193972", "date_download": "2019-07-22T08:06:09Z", "digest": "sha1:3W24N36CCYTAQPPFZQHE66LJ5J3CYHET", "length": 15749, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur municipal corporation salary issue 'उचल'चा हिशेब द्या अन्यथा; पगारातून वसुली | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n'उचल'चा हिशेब द्या अन्यथा; पगारातून वसुली\nरविवार, 16 जून 2019\nज्यांची रक्कम दहा हजारांपर्यंत आहे त्यांना दोन दिवसांची, एक लाखापर्यंत आहे त्यांना आठवड्याची आणि त्यापेक्षाही जास्त रकमेचा हिशेब द्यायचा आहे त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत हिशेब दिला नाही तर उचल घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ती वसूल केली जाईल.\n- त्र्यिंबक डेंगळे-पाटील, उपायुक्त सोलापूर महापालिका\nसोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना रक्कम हवी आहे त्यांनी स्वतः खर्चावी व त्यानंतर त्याची मागणी करावी, असे धोरण निश्‍चित करण्यात आले.\nमहापालिकेतील 48 विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुमारे 146 कोटी रुपये उचल घेतली होती. मात्र त्याचा हिशेबच दिला नव्हता. या संदर्भात \"सकाळ'मध्ये 18 जुलै 2018 रोजी बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत वसुलीसाठीचे नियोजन केले. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनीही उचल रकमांचा हिशेब तातडीने देण्याच्या वारंवार सूचना केला. काहीजणांनी आपापला \"हिशेब' क्‍लिअर केला तर काहीजण सोईने हिशेब देऊ लागले आहेत. दरम्यानच्या कालावधीत सुमारे 30 कोटींचा हिशेब सादर झाला. हिशेब द्या अन्यथा वसुली होईल असा इशारा विद्यमान आयुक्त दीपक तावरे यांनीही दिला. याबाबत सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यावर मात्र प्रशासन कामाला लागले.\nउर्वरीत 116 कोटी रुपयांच्या उचल रकमेचा हिशेब अद्याप गुलदस्त्त्यात आहे. परिवहन उपक्रम, सार्वजनिक आरोग्य अभियंता (पीएचई) आणि नगर अभियंत्यासह अखत्यारीतील खात्यातील रक्कम ही सर्वाधिक आहे. विविध प्रशासकीय कारणासाठी 2003 ते 2019 या कालावधीत ही रक्कम उचलण्यात आली. उचल घेतल्यानंतर 15 दिवसांत हिशेब देणे बंधनकारक असताना 16 वर्षे उलटले तरी हिशेब न मिळाल्याने ही रक्कम संगनमताने गायब करण्यात आली आहे का, अशी शंका व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या उपस्थितीत सर्व खातेप्रमुखांची बैठक झाली. उचल रकमेचा हिशेब संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावासह द्यावा लागणार असल्याने कडक धोरण अपेक्षित होते. त्यानुसार धोरण निश्‍चित करण्यात आले.\nज्यांची रक्कम दहा हजारांपर्यंत आहे त्यांना दोन दिवसांची, एक लाखापर्यंत आहे त्यांना आठवड्याची आणि त्यापेक्षाही जास्त रकमेचा हिशेब द्यायचा आहे त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत हिशेब दिला नाही तर उचल घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ती वसूल केली जाईल.\n- त्र्यिंबक डेंगळे-पाटील, उपायुक्त सोलापूर महापालिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील 85 हजार भावी गुरुजींचा जीव टांगणीला\nसोलापूर - राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण जाहीर करून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली....\n#PuneRailway पार्सल मॅनेजमेंट सिस्टीमची प्रतीक्षाच\nपुणे - देशातील विविध शहरांमध्ये रेल्वेद्वारे पार्सल पाठविण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभाग त्यापासून...\nसोलापूर - राज्य परिवहन महामंडळाने आता ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना प्रवासातील सवलतीसाठी 31...\nबॅंक खात्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा\n६३४ कोटी प्रलंबित; मशागतीसाठीही पैसे नाहीत सोलापूर - मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील ६३४ कोटी रुपये मार्चएंडमुळे सरकारला परत पाठविण्यात आल्याची...\nशाळा मूल्यांकनाचे गुरुवारपासून शिबिरे\nसोलापूर - पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात नुकतीच सहविचार सभा झाली. त्यामध्ये...\nसाखर उद्योगाला उसाची चिंता\nसोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा गाळपासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Husbands-missing-complaint-after-35-years/", "date_download": "2019-07-22T07:43:37Z", "digest": "sha1:UD7WDFBNXEOACWUZ3XGQUBGJ53LGAZYI", "length": 3734, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पतीची तब्बल 35 वर्षांनी बेपत्ताची तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पतीची तब्बल 35 वर्षांनी बेपत्ताची तक्रार\nपतीची तब्बल 35 वर्षांनी बेपत्ताची तक्रार\nझोळंबे येथून बेपत्ता झालेल्या पतीची फिर्याद पत्नीने तब्बल 35 वर्षांनी येथील पोलिस ठाण्यात दिली.इतक्या मोठ्या कालावधीनंतर बेपत्ताची तक्रार दाखल करण्यास आल्याने पोलिसांकडून आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात आले.झोळंबे येथील लक्ष्मण सखाराम गवस हे 1983 मध्ये घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. याबाबत त्यांची पत्नी लक्ष्मी गवस यांनी 23 एप्रिल रोजी बेपत्ताची तक्रार कळणे पोलिस दूरक्षेत्रात दिली.हवालदार विजय केरकर यांनी त्यांची तक्रार नोंद करून घेतली आणि प्रकरण पोलिस निरीक्षकांकडे आणले. प्रभारी पोलिस निरीक्षक कोळी यांनी त्यांच्याकडे पतीबाबत सखोल चौकशी करून प्रकरण तपासासाठी ठेवले.\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणजे निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/dhule-maratha-morcha/", "date_download": "2019-07-22T07:41:06Z", "digest": "sha1:SSCTBS3ZSI47INBPVQETKDVKVNQ2AHCP", "length": 8935, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुळ्यात मराठा मोर्चाला लाखोंची गर्दी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › धुळ्यात मराठा मोर्चाला लाखोंची गर्दी\nधुळ्यात मराठा मोर्चाला लाखोंची गर्दी\nधुळे : यशवंत हरणे\nवाढती गुंडगिरी अन् कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा याविरोधात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने धुळ्यात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. व्यापार्‍यांसह समाजातील लाखो तरुणांनी मोर्चात हजेरी लावत शहर गुंडगिरी, अवैध धंदेमुक्‍त करण्याची मागणी केली. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर निघालेल्या या क्रांती मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.\nमहाराष्ट्र बंददरम्यान काही तरुणांनी तोडफोड करत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने याबाबत सकल मराठा सामाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजन समितीने जाहीर केले होते. सकाळी चाळीसगाव रोड चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा आग्रारोडमार्गे कराचीवाला खुंट, महान���रपालिकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंचा जयघोष करण्यात आला. मोर्चाचे पहिले टोक जिल्हाधिकारी कार्यालय, तर दुसरे आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रमंदिरापर्यंत होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मोर्चात तरुणांनी ढोल-ताशांच्या तालावर फेरही धरला.\nएकता भागवत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. त्यात महाराष्ट्र बंददरम्यान आक्षेपार्ह घोषणा देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, बंदमध्ये काही तडीपार गुंड सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार शरद पाटील, नगरसेवक मनोज मोरे, तसेच प्रदीप जाधव आदींनी मार्गदर्शन केले. यात शहरात गुंडांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. चौकांमधे टारगट तरुण एकत्र बसतात व विद्यार्थिनींची छेड काढतात. हा प्रकार थांबविण्याऐवजी पोलीस हप्‍तेखोरी करण्यात गुंतल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चादरम्यान साफसफाई करण्यात आली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, साहेबराव देसाई, माजी महापौर मोहन नवले, शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, संजय वाल्हे, राजेंद्र इंगळे, प्रदीप जाधव, डॉ. माधुरी बाफणा, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ज्ञानेश्‍वर भामरे, राजेंद्र ढवळे, नगरसेविका प्रतिभा चौधरी, संजय बोरसे, निरंजन भतवाल, विजय देवकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nमोर्चादरम्यान पारोळा रोडने एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली असता, क्षणाचाही वेळ न दवडता गर्दीने रुग्णवाहिकेला वाट करून दिली. तर मोर्चा काढणार्‍या समितीने व्यापार्‍यांना व्यवसाय सुरू ठेवण्याचे आवाहन केल्याने आग्रा रोडवरील सराफ बाजार, चैनी रोडवरील भाजी बाजार आणि अकबर चौकापर्यंतचा फळ बाजार सुरळीत सुरू होता. आग्रा रोडवरील व्यापार्‍यांनी घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदविला. मोर्चेकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आदी सुविधा परविण्यात आल्या होत्या.\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\n'चिंब पावसानं'मध्ये थिरकल्या कस्तुरी\n'शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच म्हणज�� निव्वळ नाटक'\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Car-fire-caused-by-gas-leak-woman-death-in-Wakad/", "date_download": "2019-07-22T08:05:07Z", "digest": "sha1:QPHUQQ6MIYRKPF7RTWM74NQMFF2YSL3O", "length": 6793, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गॅस गळतीमुळे कार पेटली; महिलेचा भाजून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › गॅस गळतीमुळे कार पेटली; महिलेचा भाजून मृत्यू\nगॅस गळतीमुळे कार पेटली; महिलेचा भाजून मृत्यू\nगॅस गळतीमुळे पेटलेल्या कारमध्ये अडकल्याने एका महिलेचा भाजून मृत्यू झाला. ही धक्‍कादायक घटना रविवारी (दि. 9) मध्यरात्री एकच्या सुमारास वाकड येथील भूमकर चौकाजवळ सेवा रस्त्यावर घडली.\nसंगीता मनीष हिवाळे (44, रा. सौंदर्य कॉलनी, रहाटणी) असे आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जॉन डॅनियल बोर्डे (वय 40) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे. जखमी जॉन यांनी संगीता यांचा मुलगा सायमन (वय 15) आणि त्यांची आई माया (वय 65) या दोघांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री संगीता यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना वाकड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत आई, भाऊ आणि मुलगा देखील कारमध्ये होते. वाकड येथे डॉक्टर नसल्याने त्यांना थेरगाव येथे घेऊन जात होते. दरम्यान, वाकड येथील भूमकर चौकाजवळ आल्यानंतर त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. जॉन यांनी प्रसंगावधान राखून त्यांची वृद्ध आई आणि भाच्याला बाहेर खेचले. संगीता यांना देखील वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. गाडीने पूर्णपणे पेट घेतल्याने जॉन यांना संगीताला बाहेर काढता आले नाही. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत संगीता यांचे शरीर पूर्णपणे भाजले होते.\nकाही वेळाने अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. कारमधील हिटिंग केबल व कनेक्शनमध्ये बिघाड झाल्यामुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.\nसंगीता गेल्या अनेक वर्षांपासून रहाटणी येथे त्यांची आई माया बोर्डे यांच्याकडेच राहात होत्या. भोसरीतील एका कुरिअर कंपनीत काम करून त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा सायमन याच्यावर त्यांचे खूप प्रेम असल्याचे शेजार्‍यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. सायमनला नुकतेच काही दिवसांपूर्वी संगीता यांनी मोबाईल घेऊन दिला होता. संगीता यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\n'उस्मानाबाद'मध्ये होणार ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nजोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा\nकुर्‍हे पानाचे येथे बँकेचे एटीएम फोडले\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)\nपोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला\nमतदारांची माहिती आधारशी लिंक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Members-are-angry-due-to-the-absent-officer/", "date_download": "2019-07-22T08:37:20Z", "digest": "sha1:UQLKHVIYSG3R4653326ATATMYPSEX26N", "length": 7441, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दांडीबहाद्दर अधिकार्‍यांमुळे सदस्य संतप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दांडीबहाद्दर अधिकार्‍यांमुळे सदस्य संतप्त\nदांडीबहाद्दर अधिकार्‍यांमुळे सदस्य संतप्त\nजलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्‍यासह अन्य अधिकारी उपस्थित न राहिल्याने सदस्य संतप्त झाले. दरम्यान, विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.\nजलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या हॉलमध्ये पार पडली. सभेस उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील व खातेप्रमुख उपस्थित होते.\nबैठकीच्या सुरूवातीलाच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्‍यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सदस्य संतप्त झाले. ही सभा अधिकृत असता��ा अधिकार्‍यांनी दांडी मारणे चुकीचे आहे. येथून पूढे सर्व अधिकार्‍यांनी सभेला उपस्थित रहावे, अशा सूचना संजीवराजे ना. निंबाळकर यांनी दिल्या.\n200 फुटाच्या खाली शासकीय बोअर मारता येत नाही. मात्र पाण्याची पातळी 200 फुटाच्या खाली गेली आहे. त्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी उदयसिंह पाटील यांनी केली. शेते येथे नदीवर बंधारा असून बंधार्‍यावर फळ्या लावण्याची मागणी वसंतराव मानकुमरे यांनी केली. कराड चिपळूण, सातारा कोरेगाव रस्त्याच्या रूंदीकरण कामासाठी दोन्ही बाजूची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली आहेत.त्यासाठी बांधकाम विभागाने झाडे लावण्यासंदर्भात बैठका घ्याव्यात. सामाजिक वनीकरणाकडे मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध असून त्याचा वापर वृक्षारोपणासाठी करण्याची मागणी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली. पाचवड ता.खटाव येथील खैराच्या झाडाची तोड करून 3 ट्रक माल गेला आहे याची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याची मागणी सुरेंद्र गुदगे यांनी केली.\nयावेळी जलसंधारण, सामाजिक वनीकरण, वन विभाग, भुजल सर्वेक्षण, लघुपाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महावितरण, संपूर्ण स्वच्छता विभागाचा आढावा घेण्यात आला.\nदरम्यान, स्थायी समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विषयपत्रिकेसह ऐनवेळच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. प्राथमिक शिक्षकांच्या रोस्टरमध्ये चुका असून त्या चुकांची दुरूस्ती तत्काळ करून रोस्टरची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना पदाधिकार्‍यांनी केली.\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-rrb-railway-d-group-recruitment-2019/11560/", "date_download": "2019-07-22T07:38:52Z", "digest": "sha1:UFPUCAFVOYCYP6OIU4AEOF6R6SSKYQQ5", "length": 7519, "nlines": 94, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - भ���रतीय रेल्वेच्या आस्थापनेवर ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा - NMK.CO.IN", "raw_content": "\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा\nभारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध ग्रुप-डी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविविध ग्रुप-डी पदांच्या एकूण १०३७६९ जागा\nसहायक (कार्यशाळा) पदाच्या ११२६८ जागा, सहाय्यक (ब्रिज) पदाच्या ९३ जागा, सहायक (C & W) पदाच्या ७२८४ जागा, सहायक (डेपो/ स्टोअर) पदाच्या १६९४ जागा, सहाय्यक लोको (शेड/ डीझेल) पदाच्या २२०४ जागा, सहाय्यक लोको (शेड/ इलेक्ट्रिकल) पदाच्या ११७२ जागा, सहाय्यक (ऑपरेशन्स/ इलेक्ट्रिकल) पदाच्या ७८८ जागा, सहाय्यक पुरुष (पॉइंट) पदाच्या १४८७० जागा, सहाय्यक (सिग्नल आणि दूरसंचार) पदाच्या ५४८८ जागा, सहायक (ट्रॅक मशीन) पदाच्या ३१५७ जागा, सहायक (TL & AC) पदाच्या ३६३३ जागा, कार्यशाळा सहाय्यक (TL & AC) पदाच्या १७९८ जागा, सहाय्यक (TRD) पदाच्या ३०१४ जागा, सहाय्यक (कार्य) पदाच्या ४१०९ जागा, कार्यशाळा सहायक (कार्य) पदाच्या ४०३ जागा, सहाय्यक (हॉस्पीटल) पदाच्या १३०२ जागा, ट्रॅक मेन्टेनर (चतुर्थ श्रेणी) पदाच्या ४०७२१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गतील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक मागास/ तृतीय पंथी/ अल्पसंख्याक/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nपरीक्षा – सप्टेंबर-ऑक्टोबर- २०१९ मध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – १२ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा\nपुणे येथील बी.एन.अकॅडमीत मोफत इंग्रजी कार्यशाळेचे आयोजन\nसहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१८ अंतिम निकाल उपलब्ध\nआयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या १७५३ जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भूवैज्ञानिक पदाच्या एकूण १०६ जागा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०१४ जागा\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष अधिकारी पदाच्या एकूण १८१ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_3.html", "date_download": "2019-07-22T07:56:50Z", "digest": "sha1:TOSO44H4EVQEWCDYRBCBRTILKKF2UKYF", "length": 12974, "nlines": 166, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र\nचला उद्योजक घडवूया ७:४५ म.उ. आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र\nराजा हा नातेसंबंधांना नाही मानत, त्याचे नातं प्रजेसोबत असते. शेजारील राज्यांसोबत असते. न्याय देतानाही त्याला तटस्थ रहावे लागते. त्याला अनेक राण्या ह्यासाठी कराव्या लागत होत्या कारण ह्यामुळे शेजारील राज्यांसोबत घरचे संबंध जुळत होते ज्यामुळे, प्रजा सुरक्षित राहत होती आणि व्यापार सुरळीत चालायला मदत होत होती.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण ...\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठ�� तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\n100 दिवस नोकरी करत शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस धाडस दाखवत उद्योगासाठी प्रयत्न करून वाघासारखे जगून मेलेले बरे. निवड तुमची आहे. -...\nआसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर...\nघरातून कधीही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नका मागू, उद्योग स्थापन करण्यासाठी मागा. - अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.justforhearts.org/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-22T08:40:55Z", "digest": "sha1:J4G2LALXVYCUEBUV275HNYYI33O4Y4VB", "length": 10323, "nlines": 117, "source_domain": "www.justforhearts.org", "title": "पालेभाज्यांचे आयुष्य किती ? - Just for Hearts", "raw_content": "\nHome » Blog » Ayurveda » पालेभाज्यांचे आयुष्य किती \nजो खाद्य पदार्थ स्वतःच्या गुणांनी जास्त काळ गुणवान रहातो तोच औषधी गुणांनी परिपूर्ण असतो.\nजसे मसाल्याचे पदार्थ, ड्रायफ्रूटस इ.इ. सर्वसाधारणपणे हा नियम वापरून बघावा. जसे पालेभाज्या कच्च्या खाऊ नयेत. त्या पचायला जड होतात. असे आयुर्वेद सांगतो.\nपालेभाज्याऐवजी फळभाज्या खाव्यात. घरी आणलेल्या पालेभाज्यांचे आयुष्य किती तर जास्तीत जास्त एक दिवस तर जास्तीत जास्त एक दिवस ज्या पालेभाजीला स्वतःचे आयुष्य एका दिवसापेक्षा जास्त टिकवता येत नाही ती अल्पायु भाजी दुसर्‍यांचे आयुष्य कसे वाढवणार ज्या पालेभाजीला स्वतःचे आयुष्य एका दिवसापेक्षा जास्त टिकवता येत नाही ती अल्पायु भाजी दुसर्‍यांचे आयुष्य कसे वाढवणार यापेक्षाही भोपळा कोहाळा सुरण अश्या बहुवर्ष आयु असलेल्या भाज्या खाव्यात.\nहितभुक मित भुक अशाक भुक \nपालेभाजीमधे जवळजवळ 80 % पाणीच असते. उरलेला सगळा चोथा . पोषक अंश न के बराबर सकाळी ऊठल्यावर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी फायबरयुक्त पाला खावा ही पाश्चात्य धारणा \nआपल्याकडे ( भारतात) सालासकट कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ, नारळ, शेंगदाणे, फळ��ाज्या, अनपाॅलीश तांदुळ, अनरिफाईन्ड तेल असे अनेक प्रकार असल्याने मलप्रवृत्ती साफ न होणे ही समस्या नव्हती.\nपालेभाज्या तुरट चवीच्या, वातुळ, पचायला जड असतात. न पचल्यामुळेच ढेकर सुध्दा त्या वासाची येते. मग पालेभाजी हट्टाने का खावी आणि बारीक होण्यासाठी पाला खात असाल तर आजपर्यंत म्हशी, रेडे, रानडुकर, गेंडे, ह्त्ती, इ. बारीक का नाही झाले. \nविचार करा. स्वतः अनुभव घ्या.\nकाही पालेभाज्या औषधी आहेत, पण फक्त भारतीय विचारधारेतील वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. दररोज नकोच. आठवड्यातून एखादवेळी चालेल. त्याचाही नियम आहे.\nपालेभाज्या वातकर आहेत म्हणून भाजी तयार करताना त्यात कोकम, चिंच, ताक, कांदा, लसुण, नारळ इ पदार्थ वापरावे लागतात. पालेभाजी खायचीच झाली तर कशी खावी अष्टांग ह्रदय सूत्र 6/95 नुसार\nस्विन्नं = उकडून घ्यावी\nनिष्पीडित रसं = रस काढून टाकून द्यावा.\nस्नेहाढ्यम् = उरलेला चोथा भरपूर तेलात परतून घ्यावा.खावा.\nनातीदोषलम् = म्हणजे फार दोष उत्पन्न करीत नाही.( एवढं करूनही थोडा दोष रहातोच \nभावप्रकाश या ग्रंथात तर स्पष्टच म्हटलंय,\n” शाकेषु सर्वेषु वसन्ति रोगास्ते हेतवो देहविनाशाय \nतस्माद् बुधः शाकविवर्जनं तु कुर्यात\nसर्व पालेभाज्यांमधे रोग रहातात, जे देहविनाशाचे कारण आहे. म्हणून बुध्दिमान माणसाने पालेभाजी खाणे सोडून द्यावे. पुढे ते असंही म्हणतात की, पालेभाज्या या केवळ वातुळच नाहीत तर प्रज्ञाक्षय आणि स्मृतीघ्न ( बुध्दीला कमी करणार्‍या ) आहेत.\nवृध्द चाणक्य ग्रंथातही ‘शाकेन रोगा वर्धन्ते ‘ असं म्हटले आहे.\nव्यवहारात अनेक प्रकारची अत्यंत विषारी कीटकनाशके पालेभाज्यांच्या मुळात घालतात आणि जीवघेणी रासायनिक खते पालेभाज्यांच्यावर फवारतात. बाहेरून कितीही धुतली तरी हे विष जात नाहीत.याचा परिणाम म्हणून पालेभाज्यांना अजिबात किडपण लागलेली दिसत नाही.\nसुश्रुताचार्य म्हणतात, पावसाळ्यात पालेभाजी खाणे म्हणजे पाण्यातील रोग वाढवणारे सर्व दोष पोटात जाणे.\nआणि मुंबईतील रेल्वेच्या बाजुला बारमाही होणार्‍या पालेभाज्या तर किती रोगट पाण्यावर वाढतात एवढी विषाची परीक्षा कशासाठी \nपालेभाज्यांच्या पिचपिच्या दुनियेतून बाहेर या \nटीप : पाश्चात्य वैद्यकांचे निकष लावून वाद वाढवू नयेत. आपण भारतात आहोत याचे भान ठेवावे.\nदुध गाईचे जरी असले तरी ते पचवायला भूक तेवढीच उत्तम लागते \nमधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये |\nपाणी, दूध आणि मधुमेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/s/nmk-wcd-2018-admit-card/10910/", "date_download": "2019-07-22T08:06:11Z", "digest": "sha1:Z2N4BNHHT3S2EPCEK6B225W7ML5TPTK3", "length": 3603, "nlines": 80, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - औरंगाबाद मृद व जलसंधारण विभाग (गट-ब) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध - NMK.CO.IN", "raw_content": "\nऔरंगाबाद मृद व जलसंधारण विभाग (गट-ब) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nनवीन जाहिराती मागोवा प्रवेशपत्र निकाल\nऔरंगाबाद मृद व जलसंधारण विभाग (गट-ब) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nआयुक्त, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब या संवर्गातील पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nमहाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सर्व्हेअर पदाच्या एकूण ५१ जागा\nअकोला/ पुसद येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nराष्ट्रीय आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी निकाल उपलब्ध\nबीड जिल्हा होमगार्ड (पुरुष/ महिला) प्रास्तावित निवड यादी उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2014/08/httpmaharashtratimes.html", "date_download": "2019-07-22T07:41:23Z", "digest": "sha1:CLBOAVQ5YSSRSC2Y2KTCDXI74CBUDPK7", "length": 32056, "nlines": 362, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य", "raw_content": "\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nमहाराष्ट्र टाइम्स, पुणे दि.८ ओ‘गष्ट, २०१४, पान न. १२\nउद्या शनिवारी दि.९ ओ‘गस्ट २०१४ रोजी पुणे विद्यापिठाचा \"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\" असा नामकरण सोहळा राज्यपाल श्री. शंकर नारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्व.बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने प्रा. हरी नरके यांनी शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत... ..............................................\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nदेशविदेशात गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून पुर्वेकडील ओ‘क्सफ��्ड असा नावनौलिक मिळवलेल्या पुणे विद्यापिठाचे नामकरण उद्यापासून \"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ \" असे करण्यात येत आहे. हा या शहराच्या दृष्टीने ऎतिहासिक क्षण आहे. एकोणीसाव्या शतकातील प्रमुख शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे नाव या विद्यापिठाला देऊन विद्यापिठाचे अधिकारमंडळ आणि राज्य शासन यांनी स्त्रीशिक्षण, ज्ञाननिर्मिती आणि दलित-बहुजन वर्गाच्या मानवी हक्कांचा सन्मान केलेला आहे. आजवर त्यांची ओळख प्रामुख्याने महात्मा जोतीराव फुल्यांची पत्नी आणि सहकारी अशी झालेली आहे. ती अपुरी आहे. मुळात त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व आणि शैक्षणिक योगदान नीटपणाने अधोरेखित करण्यात आलेले नाही.त्या एक प्रतिभावंत शिक्षणतज्ञ आणि नामवंत कवयित्री होत्या. त्यांच्याठायी कुशल नेतृत्वाचे अनेक गुण होते. त्या उत्तम संघटक होत्या. प्रभावी वक्त्या होत्या. खुद्द जोतीरांनी केलेल्या नोंदी आणि इतर महत्वपुर्ण दस्तावेज यांमधून हे सगळे संदर्भ आता उपलब्ध झालेले आहेत.\nसुरूवातीला जोतीरावांची विद्यार्थिनी, पुढे कवयित्री, शिक्षिका, मुख्याध्यापिका, नेता, शिक्षणतज्ञ, विचारवंत असा त्यांचा झालेला विकास आणि प्रवास मनोज्ञ आहे. आज सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनींची नावे केंब्रीज, हार्वर्ड, ओ‘क्सफर्डला गाजत आहेत. आद्य स्त्रीवादी लेखिका - विचारवंत ताराबाई शिंदे यांचा \"स्त्री पुरूष तुलना \" हा १८८२ सालचा ग्रंथ केंब्रीजच्या डो‘.रोझालिंड ओ’हेन्लन यांनी इंग्रजीत भाषांतरित केला. तो ओ‘क्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केल्यानंतर अनेक पाश्च्यात्त्य संशोधकांचे आणि त्यामुळे भारतीय अभ्यासकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. डो‘. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा समावेश आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारात केला. पहिल्या भारतीय महिला संपादक तान्हुबाई बिर्जे, आद्य दलित लेखिका मुक्ता साळवे, पहिल्या दलित महिला संपादक आणि नेत्या सावित्रीबाई रोडे या सगळया सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी होत्या.\nसावित्रीबाई पहिली भारतीय शिक्षिका झाल्या तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिकवण्याचे काम जोतीरावांनी केले. मात्र त्यांचे पुढील शिक्षण सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि केशव शिवराम जोशी {भावाळकर} यांनी केल्याची नोंद ��बो‘म्बे गार्डीयन ” या वर्तमानपत्राने २२ नोव्हेंबर १८५१ रोजी केलेली आहे. पुराभिलेखागारातील मुंबई इलाख्याच्या बोर्ड ओ‘फ एज्युकेशनच्या १८५२-५३ च्या अहवालात जोतीरांनी स्वत:च्या पत्नीला शिक्षिका म्हणून तयार केल्याची नोंद आढळते. भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा,महार -मांग मुलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि पहिले वाचनालय यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे या सरकारी अहवालात म्हटलेले आहे. अहमदनगरच्या मिशनरी मिस फरार यांच्या महाविद्यालयातून सावित्रीबाईंनी शिक्षकेचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती गार्डीयनने दिलेली आहे. \"शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षणमार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा\" असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. त्यांचा \"काव्यफुले\" हा १८५४ साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार यांनाच वाहिलेला आहे.\nमुंबईच्या शासकीय पुराभिलेखागारात त्यांनी स्थापन केलेल्या २ शिक्षण संस्थांची कागदपत्रे उपलब्ध झालेली आहेत. \"नेटीव्ह फिमेल स्कूल्स \" आणि \"दि सोसायटी फो‘र प्रमोटिंग दि एज्युकेशन ओ‘फ महारस, मांग्जस अ‘ण्ड आदर्स\" या २ संस्थाचे अनेक अहवाल त्यात मिळालेले आहेत. त्यानुसार दयाभावनेने सुरू केलेले एक शैक्षणिक काम असे त्याचे स्वरूप नसून त्यामागे एक स्वतंत्र विचारधारा, एक सुस्पष्ट शैक्षणिक तत्वज्ञान असल्याचे स्पष्ट होते. \"आपल्या देशात अज्ञान, जातीभेद, भाषाभेद हे दुष्ट रोग आहेत.जातीभेदामुळे ज्यांना अनिवार्य दु:खे भोगावी लागतात त्यांच्यासाठी शिक्षण सुरू करणे हे खरे देशकार्य असल्याने आपण ते सुरू केले.\" \"जे लोक या देशाच्या सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तमावस्थेत यावा यासाठी बायकांना विद्या शिकवली पाहिजे.\" या हेतूने ह्या दोन्ही संस्था संचालकांनी सुरू केल्याचे या अहवालात नमूद केलेले आहे. या शाळांमध्ये विनावेतन काम करताना \"या पतीपत्नींना अनेकदा जेवायलाही फुरसद मिळत नसे\" असे निरिक्षण वर्तमानपत्रांनी नोंदवले होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी देशातील आणि आशिया खंडातील पहिली मागणी १९ ओ‘क्टोबर १८८२ रोजी हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी केली होती. त्या मागणीपत्रात जोतीरावांनी सावित्रीबाईंचा स्वतंत्र उल्लेख केलेला आहे.\nत्यांच्या मुलींच्या शाळांच्या परिक्षा बघायला १२ फेब्रुवारी १८५३ रोजी विश्रामबागवाडा चौकात पुण्यात ३०००हून अधिक लोक जमल्याची नोंद मिळते. प्रथम क्रमांक मिळवलेली मुलगी अस्खलित इंग्रजीत बोलली आणि तिने खाऊ,खेळणी, कपडे यांच्याऎवजी ग्रंथालयाची मागणी केली असे शासकीय अहवाल म्हणतो. गळतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गरिब मुला-मुलींना दरमहा पगार दिला जात असे असेही त्यात नमूद करण्यात आलेले आहे.\nशाळेतील सर्व मुलामुलींना जीवनात पुढे स्वतंत्र आणि स्वावलंबी होता यावे, मजेत जगता यावे यासाठी उद्योगाचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा द्रष्टेपणा त्यांच्याकडे होता.\"Industrial Departments should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently\" आजच्या काळात त्यांचा हा द्रष्टेपणा पाहून थक्क व्हायला होते.निरक्षर पालक हा शिक्षणातला मोठा अडथळा असतो हे ओळखून स्वत:च्या घरात सावित्रीबाईंनी १८५४ साली प्रौढ स्त्रियांसाठी रात्रशाळा सुरू केल्याची माहिती खुद्द जोतीरावांनी दिलेली आहे.\nपुढील अनेक चळवळींमध्ये जोतीराव अनुयायी आणि सावित्रीबाई नेत्या असल्याची लेखी कबुली देऊन जोतीरावांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केलेली आहे.\"स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा अर्पाया न भी किमपिही सर्वस्व माझे कदा अशी वराला मंगलाष्टकामधून प्रतिज्ञा वदवायला लावणारी सत्यशोधक विवाह पद्धती, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी \"बालहत्या प्रतिबंधक गृह\", सुरु करून त्यात ३५ स्त्रियांची बाळतपणे पोटच्या मुलीच्या मायेने त्यांनी केली. दुष्काळात सुमारे एक हजार मुलांमुलींच्या मदतीसाठी छावणी सुरू करून, विधवांच्या केशवपनाविरुद्ध ना.मे.लोखंड्याच्या साथीने केलेला नाभिकांचा संप घडवला. या कामांच्या वेळी जोतीरव फुले हयात होते. सावित्रीबाई त्यांच्या नेत्या होत्या.\nजोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले. स्वत: टिटवे धरले. अग्नी दिला. ओतुर, सासवड आदी सत्यशोधक परिषदांचे अध्यक्षपद भुषवले. सहा पुस्तके लिहिली. त्या अर्धशतकभर ज्ञानार्जन, अध्यापन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करीत राहिल्या. फेब्रुवारी - मार्च १८९७ च्या प्लेगच्या भयंकर स���थीत रुग्णांना मदत करण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांनी औषधोपचार केले. पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुंढव्याच्या महार समाजातील मुलाला पाठीवर घालून त्या हडपसरला ससाणे मळ्यात डो‘.यशवंतच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. त्याला बरे केले. आणि स्वत: याच संसर्गजन्य आजारात १० मार्च १८९७ ला बळी पडल्या.शहीद झाल्या.\nअशा स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या एका समर्पित, द्रष्ट्या शिक्षणतज्ञाचे नाव विद्यापिठाला दिले जाणे हा विद्यापिठाचा गौरव आहे. ज्या पुण्यात त्यांचा कामाला आधी १८४८ ला विरोध झाला त्याच कर्मभुमीत शतकानंतर १९४८ साली पुणे विद्यापिठ उभे राहिले. सावित्रीबाईंच्या नावाने ओळखले जाणारे हे विद्यापिठ ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, सामाजिक न्याय आणि धर्मचिकित्सा यांचे केंद्र बनावे अशी अपेक्षा आहे.\nLabels: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपुणे मनपातर्फे उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देणार\nमराठी भाषाविषयक धोरण शासनाला सादर\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\n\"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\" नामांतर सोहळा\nयुवकांनी व्यासंग वाढवला पाहिजे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-07-22T08:24:16Z", "digest": "sha1:J3SCPA2JOM2AOKTYM6DSL2WY2DIOW5X3", "length": 5967, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट इमारत - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट इमारत/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\n|आधीची विश्वविक्रमी इमारत =\n|नंतरची विश्वविक्रमी इमारत =\n|विक्रमी उंची सुरू =\n|विक्रमी उंची समाप्त =\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१८ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/03/blog-post_15.html", "date_download": "2019-07-22T07:37:57Z", "digest": "sha1:RTFKLM24US73U3GQZPXTVCQ6GVQRZ2BJ", "length": 12539, "nlines": 129, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास गर्भसंस्कार मानसशास्त्र\nचला उद्योजक घडवूया ८:२८ म.उ. अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास गर्भसंस्कार मानसशास्त्र\nजर तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत असाल किंवा घडत असेल तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा दीर्घकालीन आहे आणि जर तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत नसाल किंवा तसे काहीच घडत नसेल तर प्रत्येक क्षण अल्पकालीन आहे. आनंदात प्रत्येक क्षण हा संथ गतीने जात असतो आणि आपण आनंदाचा पूर्णपणे आस्वाद घेतो तर दुखात प्रत्येक क्षण इतक्या जलद गतीने जातो कि ह्यामध्ये आपण महिने वर्षे किंवा आयुष्य घालवून टाकतो. आनंदाला मर्यादित कालावधी आहे म्हणून सतत आत्मविकास करत आनंदी क्षण निर्माण करावे लागतात आणि दुखांचे निराकरण करावे लागते. आता तुम्ही ठरवा कि तुम्हाला कसे आयुष्य जगायचे आहे ते.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nअपयश हे आजचे शेवट हि नाही व कायमस्वरूपी देखील नाही...\nसर्व शिव भक्तांना महाशिवरात्री च्या हर्दिक सुभेच्छ...\nआपल्या सवयींना, अंतर्मनातील विचारांना, कृतीला आपल्...\nबोधकथा \"भावनांवर आणि स्वतःच्या कृतीवर कठीण परिस्थि...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\n100 दिवस नोकरी करत शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस धाडस दाखवत उद्योगासाठी प्रयत्न करून वाघासारखे जगून मेलेले बरे. निवड तुमची आहे. -...\nआसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर...\nघरातून कधीही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नका मागू, उद्योग स्थापन करण्यासाठी मागा. - अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/congress-party-public-prosecutors-publication-watchman/", "date_download": "2019-07-22T08:45:13Z", "digest": "sha1:SONDC6C4IFVYUJJ6B47VWD553UKTF47M", "length": 32031, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Congress Party Public Prosecutor'S Publication By Watchman | पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर���टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असण���र अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nपुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन\nCongress party Public Prosecutor's publication by watchman | पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन | Lokmat.com\nपुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन\nसुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.\nपुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन\nठळक मुद्देजनतेची स्वप्न पूर्ण करणारा, शहराचा सर्वांगीण विकास करणारा जाहीरनामा : काँग्रेस\nपुणे : काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सर्वसामान्यांच्या हस्ते जाहिरनाम्याचे प्रकाशन केले. विशेष म्हणजे यात एक चौकीदार सुद्धा होता. मोदी में भी चौकीदार म्हणत प्रचार करत असताना काँग्रेसने थेट खऱ्या चौकीदाराला पाचारण केले. या चौकीदाराने मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात याबद्दल नाराजी व्यक्त केली. मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अदानी, अंबानी यांचे चौकीदार असल्याचे तो यावेळी म्हणाला.\nकाँग्रेसने पुण्याचा जाहीरनामा समता भूमी फुले वाडा येथे प्रकाशित केला. सुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास, त्यांची शहरासाठीची स्वप्ने, पुणे शहराच्या शाश्वत विकासाचे मॉडेल या मुद्यांचा जाहीरनाम्यात प्रामुख्याने समाविष्ठ आहे. हा जनतेच्या मनातील जनतेची स्वप्न पूर्ण करणारा, शहराचा सर्वांगीण विकास करणारा जाहीरनामा असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.\nयावेळी बोलताना मोहन जोशी म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला, विद्यार्थी आशा सर्व घटकांचा विचार केला आहे. हा फेकू नामा नाही तर विजयी झाल्यानंतर समता भूमी येथे येऊन दिलेली आश्वासने पूर्ण केली हे सांगणार असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य पुणेकरांना न्याय देणारा, त्यांचे प्रश्न, समस्या सोडवणारा, शहराला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेणारा असे जाहीरनाम्याचे स्वरूप असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.\nमोहन जोशी यांनी कष्टकऱ्यांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मोहंमद इस्माईल शेख हे खरेखुरे चौकीदार सुद्धा उपस्तिथ होता. शेख म्हणाले, मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अंबानी, अदानी, मल्ल्या आणि निरव मोदी यांचे चौकीदार आहेत. खऱ्या चौकीदाराचं काम समजून घ्यायचं असेल तर बारा तास काम करून पहा, मग तुम्हांला समजेल असा टोलाही चौकीदार मोहंमद इस्माईल शेख यांनी लगावला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPunecongressBJPLok Sabha Election 2019पुणेकाँग्रेसभाजपालोकसभा निवडणूक\nभाजपा सरकार प्रियंका गांधींना घाबरते, अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक\nKarnataka Trust Vote Live Update: अजून थोडं थांबा, सभापतींकडून कुमारस्वामींना दोन दिवसांची सवलत\nप्रियंका गांधीच्या अटकेचा नागपुरात निषेध\nचित्रपट ‘सेन्सॉर’ संमत झाल्यानंतर वादंग घालणे चुकीचे : मधुर भांडारकर\nसंपूर्ण लक्ष्मी रस्ता येणार आता सीसीटिव्हीच्या नजरेत\n‘बीआरटी’चे थांबे असुरक्षित : अस्वच्छता व अन्य लोकांच्या वावरामुळे दुरावस्था\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nआणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार\nपुण्यात व्हायरल झालेली ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का \nभुलेश्वर ���ाटात अवकाळी पावसामुळे कोसळली दरड\nपुण्यातील उमेश वसवे म्हणजे मराठी मुलुखातील '' दुसरा खली ''\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/10/blog-post_8.html", "date_download": "2019-07-22T07:35:44Z", "digest": "sha1:E3G4PXI52M3IM25JESPOTDVAQEYI3AKM", "length": 15380, "nlines": 172, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "तुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशाली - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र तुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशाली\nतुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशाली\nचला उद्योजक घडवूया १:४२ म.पू. अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र\nअनेक लोकांना हा प्रश्न पडत असेल कि \"मी सोडून बाकीचे भाग्यशाली का आहे\" एकदा एक शिक्षक सफेद कपडा ज्यावर काळा ठिपका असतो ते घेवून येतो. तो विद्यार्थ्यांना कपडा दाखवतो आनि विचारतो \"तुम्हाला काय दिसत आहे\" एकदा एक शिक्षक सफेद कपडा ज्यावर काळा ठिपका असतो ते घेवून येतो. तो विद्यार्थ्यांना कपडा दाखवतो आनि विचारतो \"तुम्हाला काय दिसत आहे\" पहिला विद्यार्थी \"सर काळा ठिपका\", दुसरा विद्यार्थी \"सर लहान काळा ठिपका\", तिसरी विद्यार्थिनी \"गोल आकाराचा काळा ठिपका\". असे एक एक करून सगळे विद्यार्थी काळ्या छोट्या ठिपक्या बद्दलच बोलत असतात.\nशिक्षक निराश होतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो \"मी एक सफेद कपडा घेवून आलो ज्यामध्ये फक्त एकच काळा ठिपका आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना तो फक्त छोटासा काळा ठिपका दिसला पण कोणीही तो ठिपका सोडून बाकी इतक्या मोठ्या सफेद भागाकडे लक्ष्य नाही दिले.\"\nशिक्षक पुढे म्हणाले \"आपले आयुष्यही असेच असते. आपण आपल्या आयुष्यात जास्त प्रमाणात घडणाऱ्या चांगल्या घटना, आनंदाचे क्षण सोडून एखाद दुसरी काल, परवा किंवा काही वर्ष��ंपूर्वी घडलेली एखाद दुसरी वाईट घटना किंवा क्षण लक्ष्यात ठेवून आपले वर्तमान आयुष्य दुखात आणि भविष्य अशीच काही घटना किंवा क्षण घडेल ह्या भीतीत जगत असतो.\"\nशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे आणि जगभरातील अध्यात्मिक ग्रंथामध्ये हि उल्लेख आहे कि भाग्यशाली तोच असतो जो संपूर्ण लक्ष्य फक्त समस्येकडे केंद्रित करून नाही ठेवत, त्यांचे संपूर्ण लक्ष्य हे उत्तराकडे, संधीकडे असते. तुम्ही ज्यावर लक्ष्य केंद्रित कराल ते तुमच्या आयुष्यात घडणारच, दुसर्या भाषेत तुम्ही घडवत आहात.\nआता तुम्ही ठरवा कि तुम्हाला कसे जगायचे आहे ते.\nआत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफ्रीलान्सर समज आणि गैरसमज\nगुंतवणूक केल्या केल्या ३ ते ६ महिन्यात गुंतवलेली र...\nइन्फोसिस सोफ्टवेअर कोडर ते पाणीपुरी विकण्या पर्यंत...\nजे दर्जेदार आयुष्य अगोदर संपूर्ण जगात जगले जात होत...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nविदेशी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक...\nतुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशाली\nजेव्हा एक अभियंता (इंजिनिअर) भाजीचा व्यवसाय करतो त...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\n100 दिवस नोकरी करत शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस धाडस दाखवत उद्योगासाठी प्रयत्न करून वाघासारखे जगून मेलेले बरे. निवड तुमची आहे. -...\nआसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर...\nघरातून कधीही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नका मागू, उद्योग स्थापन करण्यासाठी मागा. - अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.hongxiangmould.com/mr/products/", "date_download": "2019-07-22T08:03:07Z", "digest": "sha1:NQKJWM6ITNICBRVRQVZSSLDYWO64FAZJ", "length": 4473, "nlines": 182, "source_domain": "www.hongxiangmould.com", "title": "उत्पादने कारखाने | चीन उत्पादने उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nउच्च गती सीएनसी यंत्र\nअॅल्युमिनियम मरणार निर्णायक साचा\nआर & डी संघ\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nउच्च गती सीएनसी यंत्र\nअॅल्युमिनियम मरणार निर्णायक साचा\nबाकी होंडा विक्षिप्तपणा प्रकरणात हलवित बाजूला\nविद्युत मोटारसायकल मुख्य घटक बाजूला हलवित\nजपान होंडा कंस 4\nजपान होंडा कंस 3\nजपान होंडा कंस 2\nजपान होंडा कंस 1\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: No.98 Qinglin उद्योग क्षेत्र, Daqi, Beilun, निँगबॉ, चीन. पीसी: 315827\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiejournal.in/category/europe", "date_download": "2019-07-22T08:14:28Z", "digest": "sha1:VVRXHR4ZWB5UUGDMPTPP7TOWHMELTONM", "length": 4905, "nlines": 51, "source_domain": "www.indiejournal.in", "title": "Indie Journal | Europe", "raw_content": "\nबँक बुडत असताना डॉयच बँकेच्या संचालकांवर महागडे सूट शिवून घेतल्याबद्दल टीका\nदुसऱ्या तिमाहीत ३.१ अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्यानंतर, डॉयच बँकेने जगभरातील आपल्या १८,००० कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या दिवशी डॉयचने आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली, त्याच दिवशी बँकेच्या लंडन मधील कार्यालयात बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांसाठी कमीतकमी $१२०० (जवळपास ९० हजार रुपये) प्रत्येकीचे सूट शिवण्यासाठी शाखेत टेलरिंग कंपनीला पाचारण करण्यात आलं होतं.\nइतिहासकारांनी लपवलेला क्रूरकर्मा चर्चिल\nहिटलर आणि चर्चिल यांच्या कृत्याची तीव्रता कमी अधिक असली तरी त्यात मूल्यात्मक फरक करणे अशक्य आहे. मात्र इतिहासाच्या कथानकांनी ते शक्‍य करून दाखवलं आहे.\nरसायनांमुळं शेतीतील जैवविविधता धोक्यात\nद्राव्य स्वरुपातील रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा पिकांसाठी होणारा वारेमाप वापर ही कृषिक्षेत्रातील पीकांच्या वाणात आढळून येणारी जैवविधता धोक्यात येण्याचं महत्वाची कारणे आहेत.\nआजही ब्रिटनमध्ये सर्वात जास्त पाहिलं जाणारं चॅनल बीबीसी आहे. एक ब्रिटीश नागरिक जितका टीव्ही पाहतो त्यातला एक तृत्यांश वेळ तो केवळ बीबीसी पाहात असतो. टेलिव्हिजन सार्वजन��क क्षेत्राचा सहभाग ब्रिटनमध्ये ४५% च्या घरात आहे. भारत किंवा अमेरिकेत तो १०% च्याही वरती जाणं शक्य नाही.\nइतिहासकारांनी लपवलेला क्रूरकर्मा चर्चिल\nरसायनांमुळं शेतीतील जैवविविधता धोक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-07-22T08:06:06Z", "digest": "sha1:CFDVKRC6CHUZAFFXBRABDCZAVRZ3GF3J", "length": 4713, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्लो युहो स्टालबर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्लो युहो स्टालबर्ग (फिनिश: Kaarlo Juho Ståhlberg; २८ जानेवारी १८६५, सुओमुसाल्मी - २२ सप्टेंबर १९५२, हेलसिंकी) हा फिनलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९१९ साली फिनलंडचे संविधान लिहिण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेला स्टालबर्ग राष्ट्राध्यक्षपदावर जुलै १९१९ ते मार्च १९२५ दरम्यान होता.\nइ.स. १८६५ मधील जन्म\nइ.स. १९५२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१४ रोजी १०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dagdushethganpati.com/marathi/%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T08:28:26Z", "digest": "sha1:C5QHVVFD5ASUATD5QX5FGANTMCAYDSJ5", "length": 9385, "nlines": 80, "source_domain": "dagdushethganpati.com", "title": "२३ ऑक्टोबर", "raw_content": "\nजय गणेश जलसंवर्धन अभियान\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nजय गणेश जलसंवर्धन अभियान\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nदिनांक :- २३ ऑक्टोबर २०१८\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण व्हावे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे अभिषेकातून साकडे ;\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्रीगणेशाचे दर्शन आणि आरती\nपुणे : महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचरणी अभिषेकातून घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, यतीश रासने, उल्हास भट, राजेंद्र घोडके, रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते.\nसकाळी ठिक १० वाजता भागवत यांचे गणपती मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाची सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. अभिषेकाचे पौरोहित्य करणा-या मिलींद राहुरकर गुरुजांनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली.\nमंदिर हे आत्मसाधना व लोकसेवेचे केंद्र व्हावे : मोहन भागवत\nश्री विघ्नहर्त्याच्या उपासनेतून कष्ट, विघ्न दूर व्हावेत, संस्कार करावेत अशा प्रकारच्या औचित्यपूर्ण दिशेने चाललेले दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कार्य पाहून आनंद वाटला. समाजाची धारणा करणारा धर्म हाच आहे. आत्मसाधना व लोकसेवा या दोन्हींचे परिपूृर्ण केंद्र यातून आपले मंदिर बनावे असा लेखी शुभेच्छा संदेश त्यांनी अभिप्राय म्हणून गणपती सदन येथे दिलेल्या भेटीदरम्यान दिला.\nप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा\nफोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंदिरामध्ये रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला.\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्प��, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०१५: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2019/", "date_download": "2019-07-22T08:39:18Z", "digest": "sha1:L67BXSHEFH4ZHH7YQOUG65CGECVQKIKW", "length": 208375, "nlines": 718, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: 2019", "raw_content": "\nउद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथेचे ५० भाग पुर्ण होणार\nआधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर दशमी क्रिएशनचे सन्मित्र नितीन वैद्य यांनी मालिका करायचे ठरवले तेव्हा एकीकडे आनंद झाला होता तर दुसरीकडे जबाबदारीच्या, जोखमीच्या जाणीवेने ताणही आला होता. ज्याअर्थी आजवर हिंदी, मराठी, इंग्रजी अथवा कोणत्याही भारतीय भाषेत या विषयावर मालिका झालेली नाही त्या अर्थी हे काम अतिशय अवघड असणार यात शंका नाही. अनेक बायोपिक मालिका लोकप्रिय होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका करण्याची हिम्मत आजवर कोणीही केलेली नाही.\nनितीनसरांची माझी मैत्री नामांतर आंदोलनापासूनची. ४० वर्षांपुर्वी जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा ठराव महाराष्ट्र विधान सभेने एकमताने केला तेव्हा त्याला मराठवाड्यात प्रचंड हिंसक विरोध करण्यात आला. गोरगरिबांची घरं जाळण्यात आली. अन्याय अत्त्याचाराचा आगडोंब उसळला. त्याच्या निषेधात पुणे-मुंबई शहरांमध्ये झालेल्या आंदोलनात अनेक मध्यमवर्गीय शाळकरी तरूण उतरले. नितीन वैद्य, सुनिल तांबे, प्रतिमा जोशी, ज्योती नारकर, सविता कुरतडकर आणि इतर अनेकांशी या आंदोलनातून माझी दोस्ती जुळली.\nनितीनसर पुढे म.टा. मध्ये काम करीत होते. त्यांची दिल्ली वार्तापत्रे प्रचंड गाजली.\n१९९० च्या दशकात भारतात खाजगी वाहिन्या सुरू झाल्या. प्रिंट मिडीयामधून नितीनसर इलेक्ट्रॉनिक माध्यमात गेले. स्वत:च्या कर्तबगारीवर नितीनसर झी वाहिनीच्या सर्वोच्च पदावर पोचले. झी मराठी वाहिनी सुरू झाल्यावर तिला नितीनसरांनी नावारूपाला आणले.\nपुढे स्टार इं��ीयाच्या अनेक महत्वपुर्ण पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले.\nनंतर नितीनसरांनी दशमी क्रिएशनची स्थापना केली. दशमी नावारूपाला आली. त्यांची \"कमला\" सारखी मालिका खूप गाजली. \"मुरांबा\" हा चित्रपट यशस्वी झाला.\nसामाजिक जाणीव असणार्‍या नितीनसरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मालिका बनवायचे ठरवणे महत्वाचे. स्टार प्रवाह या मोठ्या वाहिनीने रात्री ९ ते ९:३० हा सर्वाधिक महत्वाचा प्राईम टाईम या मालिकेला दिला. मालिकेचे २०० एपिसोड बनवण्याचा निर्णय झाला. स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे, अभिजीत प्रकाश खाडे, Abhijeet Prakash Khade नरेंद्र मुधोळकर Narendra Mudholkar यांचा पुढाकार आणि पाठींबा मोलाचा ठरला.\nआणि टीम स्टार प्रवाहसोबत टीम दशमी कामाला लागली. पडद्यावर दिसणारे कलाकार, पडद्यामागे काम करणारे लोक आणि लेखन प्रक्रियेत असलेले लोक असे सुमारे १०० जण एकत्र आले. प्रत्यक्ष शुटींगमध्ये गुंतलेले, पडद्यामागे काम करणारे, त्या सर्वांसाठी राबणारे आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये गुंतलेल्या मंडळींचे असे एकुण २०० हात दररोज काम करतात. ते दररोज किमान १६ तास काम करतात तेव्हा तुम्हाला एक एपिसोड बघता येतो. मालिका सुरू होण्याच्या किमान सहा महिने आधीपासून शोध, संशोधन आणि लेखनकार्य सुरू झालेले होते. प्रत्यक्ष शुटींगही २ महिने आधीपासून चालू झालेले होते. ही मालिका जरी मुळात महान इतिहासकार चां.भ. खैरमोडे यांच्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित असली तरी या मालिकेसाठी आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी आदी भाषांमधील किमान आठशे पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे. सत्यकथनावर आमचा भर आहे.\nआणि १८ मेपासून मालिका सुरू झाली.\nदशमी क्रिएशनने अपर्णा पाडगावकर आणि शिल्पा कांबळे यांच्यावर पटकथेची तर चिन्मय केळकर यांच्यावर संवादलेखनाची जबाबदारी सोपवली. अजय मयेकरांसारखा कल्पक दिग्दर्शक, निनाद वैद्य, अक्षय पाटील, दादा गोडकर यांच्यासारखी सदैव उत्साहानं काम करणारी मंडळी मालिकेची निर्मिती प्रक्रिया सांभाळू लागली. सागर देशमुख, मिलिंद अधिकारी, शिवानी रांगोळे, चिन्मयी सुमित, अमृत गायकवाड, श्रीहरी अभ्यंकर, पूजा नायक आणि इतर अनेकांच्या भुमिका गाजल्या.\nबाबासाहेबांचे कार्य अनेकांना माहित असले तरी त्यांची बालपणीची जडणघडण कशी झाली याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. त्यांची ज्ञानार्जनाची तहानभूक वाढवण्यात त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचा किती मोठा वाटा होता हे या मालिकेतून प्रथमच लोकांना कळले.\nआज कोट्यावधी लोक ही मालिका बघतात. एरवी कधीही टिव्ही न बघणारे अनेकजण या मालिकेमुळे टिव्ही बघू लागले. कित्येकांची अभ्यास न करणारी लहान मुलं मालिकेतल्या भिवाकडे बघून अभ्यास करू लागल्याचे त्यांनी कळवले. अनेक बालमंडळी नेहमी कार्टून बघतात.चित्रपट आणि क्रिकेटमध्ये रमतात. मात्र वर्ल्ड कपचा हंगाम चालू असतानाही या मालिकेची प्रेक्षकसंख्या सतत वाढती राहिली.\nपरवा मालिकेत भिवाच्या तोंडी नेपोलियनचा उल्लेख येताच काही मुलांनी आपापल्या घरातली नेपोलियनची चरित्रं शोधून वाचायला घेतली.\nही मालिका लोकप्रिय करण्यात तिची साधकबाधक चर्चा करणारांचा वाटा खूप मोठा आहे. या मालिकेच्या निर्मितीमागे जसा बाबासाहेबांचे कार्य सर्व जातीधर्माच्या कोट्यावधी भारतीयांच्या घराघरात पोचवण्याचा उद्देश आहे, तसाच यानिमित्ताने युवापिढीला वाचन, चर्चा, चिंतन, प्रबोधन याकडे वळवण्याचाही उद्देश आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फेसबुक पेज, सन्मित्र वैभव छाया आणि टिमला खूपखूप धन्यवाद.\nचिकित्सक बना, योद्धा बना, योद्धा कसा तयार होतो ते समजुन घ्या, पालक असाल तर सुभेदार रामजी बना, विद्यार्थी असाल तर भिवा बना हा संदेश या मालिकेतून घरोघरी पोचतोय याचा चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मला विशेष आनंद वाटतो.\nकोणतेही पुस्तक कितीही लोकप्रिय असले तरी, कोणाही वक्त्याचे भाषण कितीही मोलाचे असले तरी कोट्यावधी लोकांपर्यंत अवघ्या ५० दिवसात पोचत नाही. ही ताकद फक्त फिक्शनमध्ये आहे. एरवी मालिकांकडे ढुंकूनही न बघणारे सामाजिक चळवळवाले मित्र कोट्यावधी लोकांच्या हृदयात पोचलेल्या या मालिकांच्या जगाचा कधीतरी गंभीरपणे विचार करतील अशी आशा करूयात. ही दररोज दाखवली जाणारी मालिका आहे. तिला अनेक मर्यादा आहेत.\nहा अनुबोधपट [ डॉक्युमेंटरी नाही ]\nहा कोरड्या इतिहासाचा निरस संदर्भग्रंथ नाही.\nतरिही पुढची किमान शंभर वर्षे मालिकेचा हा दस्तऎवज पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.\nबाबासाहेबांचे या देशावर, प्रत्येक भारतीयावर आणि विशेषत: आमच्यासारख्यांवर खूपखूप उपकार आहेत. त्यातून उतराई होणे शक्य नाही.\nमात्र या मालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब अनेकांच्या काळजाला भिडत असल्याचा आनंद अपार आहे.\nयेणारा काळ बाबासाहेबांचा असेल. जय भीम.\n- प्रा.हरी नरके, १३ जुलै २०१९\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा\nमहाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा होऊ शकतो\nतमीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गांना ती ती राज्यभाषा शिकवणे कायद्याने सक्तीचे करून आता जमाना उलटला आहे. ह्या कायद्यांना आजवर कोणीही न्यायालयात आव्हान दिलेले नाही. त्यांची काटेकोर अंमलबजावणी चालू आहे. मग महाराष्ट्रातच असा कायदा का नको\nमहाराष्ट्रात २००९ साली मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करणारा शासनादेश काढला गेला. गुजराती, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषक मंडळींनी त्या शासनादेशाला केराची टोपली दाखवली. काही मंडळी त्या शासनादेशाविरूद्ध न्यायालयात गेली. पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. मात्र सर्व न्यायालयांमध्ये ते हरले. मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठीची अशी सक्ती करणे हे योग्यच असल्याचा निकाल दिला.\nतरिही काही बोर्डांच्या व काही माध्यमांच्या शाळांचा मराठी द्वेष चालूच राहिला.\nमाजुर्डेपणाचा कळस म्हणजे काही शाळांनी तर शाळेच्या मैदानावर दोन मराठी विद्यार्थी आपसात खाजगीत मराठीत बोलल्याबद्दल त्यांना अमाणूष शिक्षा केल्या. त्यात काहींचे जीवही गेले. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो पण अनेक शाळांनी तसे नियम केलेले आहेत. मराठी बोलणाराला तुच्छ लेखले जाते, त्यांचा द्वेश केला जातो, त्यांना शिक्षा आणि दंड केला जातो, हे तुम्हाला योग्य आहे असे वाटते काय \nआम्ही सर्वच भाषांचा आदर करतो. ज्यांना कोणाला इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, सिंधी, उर्दू,बंगाली अशा कोणत्याही भाषेच्या माध्यमातून कोणत्याही बोर्डाच्या शाळेतून शिकायचे वा बोलायचे /लिहायचे असेल त्यांना आम्ही अडवत नाही.\nकारण आमचा इतर कोणत्याही भाषेला विरोध नाही.\nइंग्रजी ही आज संपर्काची, रोजीरोटीची, प्रतिष्ठेची भाषा बनलेली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच आम्ही २० वर्षांपुर्वी मराठी माध्यमाच्या सर्व शाळांना इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था केली.\nज्यांना कोणाला आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवा���चे असेल त्यांना आम्ही विरोध करीत नाही.\nमात्र महाराष्ट्रातच मराठीवर बंदी घातलेली आम्ही खपवून घेणार नाही. सर्व शाळांनी हव्या त्या भाषा शिकवाव्यात, मात्र या राज्याची संपर्कभाषा मुलामुलींना आली पाहिजे म्हणून एक विषय म्हणून मराठी भाषाही शिकवावी एव्हढेच आमचे म्हणणे आहे.\nजर शासकीय आदेश पाळला जाणार नसेल तर त्यांना दंड करण्याची /त्यांच्या शाळांची मान्यता काढून घेण्याची तरतूद करणारा कायदा हा मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आवश्यक आहे.\nतुमचे मत कॉमेंटमध्ये अवश्य लिहा. त्याची दखल घेऊन या कायद्याच्या मसुद्यात आवश्यकता भासल्यास तशी दुरूस्ती केली जाईल.\n-प्रा.हरी नरके, ११जुलै २०१९\nLabels: अभिजात मराठी, भाषा, मराठीची सक्ती, विचार, शिक्षण\nमहाराष्ट्र में धूम मचा रहा है बाबासाहब आंबेडकर का सीरियल\nबाबासाहब आंबेडकर के जीवन पर `डा.बाबासाहब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा' (डा.बाबासाहब आंबेडकर महामानव की जीवनगाथा) बुद्ध पूर्मिमा 18 मई से शुरू हुआ सीरियल मराठी में धूम मचा रहा है.\nहिन्दी सिनेमा में आजकल बायोपिक की धूम मची हुई है. टीवी पर जीवनगाथाओं पर सीरियल बन रहे हैं. मगर संविधान निर्माता और देश के दलित आंदोलन के प्रेरणास्रोत और सूत्रधार डा.आंबेडकर पर न कभी कोई फिल्म नजर आई न सीरियल. इस कमी को स्टार टीवी के मराठी चैनल स्टारप्रवाह ने पूरा किया है. डा. बाबासाहब आंबेडकर के जीवन पर `डा.बाबासाहब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ (डा.बाबासाहब आंबेडकर महामानव की जीवनगाथा) बुद्ध पूर्मिमा 18 मई से शुरू हुआ सीरियल मराठी में धूम मचा रहा है. रोजाना रात नौ बजे शुरू होने वाले इस सीरियल का टाइटल सांग लोगों को झकझोरे बिना नहीं रहता. मराठी के जाने माने संगीतकार और गायक आदर्श शिंदे द्वारा गाए गए इस गीत के बोल इस प्रकार हैं –\nक्रांति सूर्य तू शिल्पकार तू\nमोडल्या रूढी त्या परंपरा दीव्यतेजा\nतुम क्रातिसूर्य तुम शिल्पकार\nहे मूकनायक तुम वोधिसत्व हो\nदिव्यतेज से सडी गली रूढियों को तोड़ा\nतूच सकल न्याय दायका\nजीवन तूझे आम्हास प्रेरणा\nदाही दिशा तूझीच गर्जना\nतुमने संपूर्ण न्याय दिया\nतुम्हारा जीवन हमारी प्रेरणा\nदसों दिशाओं में तेरी गर्जना\nयह शीर्षक गीत लोगों की जुबान पर है .दशमी फिल्मस द्वारा बनाए गए इस सीरियल की खासियत यह है एक कमर्शियल चैनल इसे प्रसारित कर रहा है और शोध ,ल��खन और निर्माण की दृष्टि से आकर्षक है.\nभारत के संविधान के निर्माता और दलितों के अधिकार के लिए संघर्ष करनेवाले डा. बाबासाहब आंबेडकर का जीवन भारतीय इतिहास का महान पर्व है. इतिहास के इन स्वर्णिम पृष्ठों को आप एक बार फिर स्टार प्रबवाह पर देख सकेंगे. बाबासाहब केवल दलितों के मसीहा ही नहीं थे वरन. राजनीतिक,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकऔर कानून के क्षेत्र में महत्वपूर्ण भूमिका निभानेवाले नेता भी थे. उन्होंने अपने कुशल नेतृत्व और ओजस्वी वक्तृत्व से इन क्षेत्रों को प्रकाशित किया. दलितों के अंधकारमय जीवन में नई आशा का संचार किया.\nइस सीरियल का निर्माण दशमी क्रिएशन नामक संस्था ने किया है और इसके निर्देशक अजय मयेकर हैं. स्टार प्रवाह चैनल के कंटेट हेड और फिल्म निर्देशक सतीश राजवाडे कहते हैं. एक व्यक्ति जिसके प्रति कृतज्ञ होकर लाखों लोग मुंबई की चैत्य भूमि और नागपुर की दीक्षाभूमि में इकट्ठा होते है और कहते हैं कि हमारी जीविका और जीने पर केवल बाबा साहब का अधिकार है. तब सोचिए कि उस व्यक्ति का प्रभाव कितना व्यापक है. आज भी किसी से पूछिए तो लोगों को उनके संविधान निर्माता होने से ज्यादा उनके बारे में लोगों को जानकारी नहीं है. उनके संघर्ष, उनके जीवन के चढ़ाव उतार उनका त्याग और उनके द्वारा सारे देश के लिए किया गया कार्य इतना बड़ा है. उसके बारे में जानकारी सारे देश के लोगों तक पहुंचे यही हमारी कोशिश है. दशमी क्रिएशन्स की प्रतिनिधि अपर्णा पाडगांवकर कहती हैं उन्हें केवल पिछड़ों का नेता भर माना जाता है. यह हमारा अज्ञान है. गर्भवती महिलाओं के तीन महीने की अधिकृत छुट्टी. आठ घंटे की शिफ्ट, बहुपत्नी प्रतिबंधक कानून आदि विविध नारी अधिकार और मजदूर अधिकार के कानूनों में उनका महत्वपूर्म योगदान है. यह बात सब तक पहुंचनी चाहिए. मैं मानती हूं कि एक महिला के रूप में उनके मुझ पर बहुत उपकार हैं. उसी ऋण से उऋण होने की यह छोटी सी कोशिश है.\nयह सीरियल लोकप्रिय होने के साथ-साथ काफी चर्चित भी है. एक चैनल पर बाबा साहब आंबेडकर के पोते प्रकाश आंबेडकर पत्रकारों से बातचीत कर रहे थे, जिसमें पत्रकारों ने बहुत से सवाल सीरियल के बारे में ही पूछे. इस सीरियल में बाबा साहब की भूमिका सागर देशमुख निभा रहे हैं. उन्होंने मराठी के जाने-माने लेखक पुल देशपांडे पर बनी दो बायोपिक फिल्मों में अभिनय कर सराहना हासिल की ���ै. बाबासाहब की पत्नी रमाबाई की भूमिका में नजर आंएगी शिवानी रांगोले. बालक बाबा साहब की भूमिका अमृत गायकवाड अदा कर रहे हैं, जिनके अभिनय को बहुत पसंद किया जा रहा है. तो पिता रामजी सुभेदार भूमिका मिलिंद अधिकारी निभा रहे हैं.\nसीरियल में अब तक के एपिसोड में कहानी बाबा साहब के परिवार के 1904 में मुबई में जा बसने तक पहुंची है. इससे पहले वे महाराष्ट्र के सातारा जिले में रहते थे. जहां जातीय भेदभाव अपने चरम पर था. बाबासाहब के पिता रामजी अपने दोनों बेटों भीमराव और आनंदराज के पढ़ाई को लेकर बहुत सजग थे. वे अपने दोनों बेटों को स्कूल में भर्ती कराने ले जाते है शिक्षक तैयार हो जाता है मगर कहते कि बच्चों को कल से भेजे. वजह पूछने पर शिक्षक कहता है कि उनके बेटों के लिए बैठने का अलग इंतजाम करना पड़ेगा. उनके बेटों को सबके साथ फर्श पर बिठाने पर बाकी बच्चे एतराज करेंगे. इस पर बाबा साहब के पिता अपने साथ लाए अंगोछे को दो टुकडों मे फाड़ते हैं और जमीन पर बिछा देते है और कहते हैं कि बच्चों की पढ़ाई आज से ही शुरू की जाए. बाबा साहब की बचपन से ही खासियत यह थी कि वे पढ़ाकू थे और विद्रोही भी वे बचपन में मां-बाप से पूछते है कि क्या ध्रूवतारा आज भी दिखाई देता है. तो वे उन्हे ध्रूव तारा दिखाते है. इस पर बाबा साहब कहते है कि वे खूब पढ़ेगे और ध्रुवतारे की तरह अपना अलग स्थान बनाएंगे.\nभेदभाव उन्हें हमेशा सताता था. पानी पिलाने से पुण्य मिलता है मानने वाले अन्य जाति के लोग. दलित या महारों को पानी तक नहीं पिलाते थे. इस पर बाबा साहब की बहुत तीखी प्रतिक्रिया होती थी कि वे जानवरों को पानी पिला देते हैं पर हमें पानी नहीं पिलाते, क्योंकि उन्हें लगता है कि इससे उनका धर्म भ्रष्ट हो जाएगा. यहां तक कि भेदभाव व्यापार तक में हावी था. बाबा साहब की बहन की शादी में परिवार साड़ी खरीदने जाता है दुकानदार पैसे लेता है पर उस पर गंगाजल छिड़कने के बाद और साड़ी हाथ में नहीं देता सड़क पर कीचड़ में फेंक देता है. जिस पर बालक भीम भी तीखी प्रतिक्रिया प्रगट करता है.\nआम दलित का जीना कितना दूभर था कि भीम को अपने पिता से मिलने गोरेगांव जाना था. अव्वल तो कोई गाड़ी वाला तैयार नहीं हुआ. बड़ी मुश्किल से एक तैयार हुआ पर दोगुने पैसे लेकर. उस पर भी उसकी शर्त थी भीम और उसके भाई गाड़ी से दस कदम दूरी पर चलेंगे वह भी अपना सामान लेकर. इस सफर में बच्चों को पानी तक नहीं मि��ा. क्योंकि कोई दलितों के बच्चों को पानी कर नहीं पिलाता था.\nजातिभेद के कारण पड़ोसियों के साथ मारपीट की घटनाएं तो आम बात थी. ऐसे में भी बाबा साहब ने पढ़ाई लिखाई पर अपना ध्यान केंद्रीत किया. अच्छे नंबरों से पास हुए, जबकि उनका ब्राह्मण मित्र परीक्षा पास भी नहीं कर पाया. सातारा के जातीय भेदभाव के माहौल से अजीज आकर बाबा साहब के पिता ने तय किया कि वे मुंबई में जाकर बसेंगे. मुंबई ने बाबा साहब को आत्मविश्वास दिया ,अपनापन दिया. जातिवाद का दंश वहां कम था. गांव में अन्य जातियों के बच्चे भीम और उसके भाई के साथ खेलना पसंद नहीं करते थे. मुंबई में बच्चे उन्हें घर आकर बुलाकर ले जाते. तभी तो बाद में बाबा साहब ने दलितों से आव्हान किया किया था कि उनके पास तो जमीने नहीं हैं. इसलिए जातिवाद के अड्डे गांवों को छोड़कर शहरों में जाकर बसें. उसके बाद से महाराष्ट्र में गांवों में बहुत कम दलित रह गए हैं. उन्होंने शहरों में रहकर काफी तरक्की भी की है.\nबाबा साहब ने मां को बचपन में ही खो दिया था. मां की कमी वह हमेशा महसूस करते थे. उनके पिता ने दूसरी शादी करने का फैसला किया मगर भीम को दूसरी मां का आना नहीं सुहाया, उन्हें लगता था कि कोई उसकी मां की जगह नहीं ले सकता. पिता का उनके जीवन पर अमिट प्रभाव था. उनके पिता की इच्छा थी कि भीम पढ़ लिख कर बड़ा बने, जिसके लिए उन्होंने उनकी पढ़ाई पर काफी ध्यान दिया. परिवार को जातीय भेदभाव से बचाने के लिए सरनेम सकपाल से बदल कर आंबेडकर किया. मुंबई में आने के बाद तो वे भीम के होमवर्क पर भी नजर रखते थे. जब उन्होंने देखा कि भीम का होमवर्क ठीक तरीके से जांचा नहीं जाता तो उन्होंने उसका बेहतर स्कूल में भर्ती कराया.\nमुंबई में जातीय का दंश इतना तीखा नहीं था, मगर था तो सही जब वहां बाकी छात्रों को पता चलता है कि वह दलित है तो वे उससे कट जाते है. स्कूल में मास्टरजी सबसे एक सवाल पूछते है जिसका जवाब बाकी छात्र नहीं दे. पाते मगर भीम देता है. तो मास्टरजी कहते है तुमने अछूत होकर भी इतनी पढ़ाई की है. वह बाकी बच्चों से कहते है भीम अछूत होकर भी आपसे पढ़ने में आगे है.\nइस सीरियल की खासियत यह है शोधकार्य पर पूरा ध्यान दिया गया है. पटकथा और संवाद भी चुस्त है. हर पात्र को बहुत सोचसमझकर चुना गया है. इसलिए वह कालखंड आंखों के सामने है. पूरी तरह से उभर कर ता है.\nनिर्माण और लेखन के मूल्यों पर यह सीरियल इतना दमदार है कि मराठी में धूम मचा रहा है. बार-बार लगता है कि इसे हिन्दी में से डब किया जाना चाहिए ताकि डा, आंबेडकर की गौरवगाथा हिन्दीभाषियों तक भी पहुंच सके.\n(लेखक दैनिक जनसत्ता मुंबई में समाचार संपादक और दिल्ली जनसत्ता में डिप्टी ब्यूरो चीफ रह चुके हैं. पुस्तक आईएसआईएस और इस्लाम में सिविल वॉर के लेखक भी हैं )\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर\nभारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची उपेक्षा का\nदररोज एका नवीन डूडलच्या माध्यमातून लोकांचा सन्मान करणाऱ्या गुगलनं १ जुलै २०१८ च्या बुधवारी मराठी मनाला एक सुखद धक्का दिला. ते होतं डॉक्टर्स डेचं डूडल रखमाबाई (सावे) राऊत यांच्या सन्मानार्थ. कोण होत्या रखमाबाई आणि त्यांच कार्य काय होते\nगुगलनं रखमाबाईंवर डूडल बनवलं आणि अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. त्या भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.\n१८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.\nत्याकाळी त्यांनी नवऱ्याकडे जायला नाही म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती.\nत्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.\nत्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन राऊत हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.\nतसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.\nरखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.\nब्रिटीश न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या विरूद्ध निकाल दिला. त्यावर त्या तुरूंगात जायला तयार झाल्या. लंडनमध्ये महिलांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांनी निधी जमवून रखमाबाईंच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. शेवटी दादाजी भिकाजी यांनी पैसे देऊन कोर्टाबाहेर तडजोड करण्यात आली.\nया निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.\nरखमाबाईंनी 'द हिंदू लेडी' या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले.\nएमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. परत आल्यावर त्यांनी मुंबईचे कामा हास्पीटल, तसेच सुरत आणि राजकोटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्यभर काम केले. वयाच्या नव्वदीतही त्या रूग्णसेवा करीत राहिल्या.\nअसं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही\nतसं पाहिलं तर स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं.\nदोन्ही चळवळींमध्ये मोठमोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं.\nरखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं का\nअभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंवर चित्रपट बनवला आहे. महादेवन सांगतात, \"मुळात आपल्याकडे पुरुषांनाच हिरो बनवायची पद्धत आहे. त्यांचाच उदोउदो करा. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून पटकथा रचल्या जातात. त्यामुळे स्त्रियांचं काम मागे पडतं. त्यांना इतिहासात अनुल्लेखानं मारलं जातं.\"\n\"म्हणूनच मी त्यांच्या कामावर, त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. रखमाबाई या पहिल्या स्त्री बंडखोर होत्या. नवऱ्याला सोडण्यासाठी कोर्टात गेलेली पहिली भारतीय बाई असेल ती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो खूप प्रेरणादायी आहे,\" असं अनंत महादेवन म्हणाले.\nपण आजही कित्येक जणांना रखमाबाईंच्या ��ार्याविषयी माहिती नाही हे आपलं दुर्दैव आहे, असं महादेवन यांना वाटतं.\n\"मी चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप लोकांना विचारलं की, तुम्हाला माहिती आहे भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या उत्तर आलं, आनंदीबाई जोशी. तेव्हा खूप वाईट वाटलं.\"\n\"आनंदीबाईंचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्या प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. त्यांना अकाली मरण आलं. हा मान खऱ्या अर्थानं रखमाबाईंकडे जातो.\"\n- अनघा पाठक, बीबीसी मराठी, या लेखाचा सारांश\nबीबीसी मराठी Related Topics जीवन इतिहास भारत महिला हक्क महिला १ जुलै २०१९\nLabels: डॅा. रखमाबाई सावे - राऊत, महिलांचे अधिकार, व्यक्तीचित्रे\nदुसर्‍या जागतिक सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षपद एका भारतीयाने, मराठी माणसाने भुषवले होते - प्रा.हरी नरके\nस्वामी विवेकानंदांचे ११ ते १६ सप्टेंबर १८९३ च्या शिकागोच्या पहिल्या जागतिक सर्व धर्म परिषदेतले भाषण खूप गाजले. विवेकानंद निधी उभारणीसाठी अमेरिकेत गेले असताना एका मिशनर्‍याने त्यांना परिषदेत सहभागी व्हायला सुचवले. पण विवेकानंद गाढे विद्वान असूनही त्यांच्या जातीमुळे एकाही शंकराचार्यांनी त्यांना तशी परवानगी दिली नाही. शेवटी बौद्ध प्रतिनिधी अनागरिक धम्मपाल व जैन प्रतिनिधी विरचंद गांधी यांच्या शिफारसीमुळे विवेकानंदांना बोलण्याची परवानगी मिळाली. त्यांचे भाषण गाजल्यावर मात्र ज्यांनी आधी परवानगी नाकारली होती तेच त्याचे श्रेय घेऊ लागले. त्याचे सोहळे करू लागले.\nदुसरी जागतिक सर्व धर्म परिषद १९३३ साली अमेरिकेत शिकागोला झाली होती. तिचे अध्यक्षपद एका भारतीयाने भुषवले होते. एका मराठी माणसाला मिळालेला हा बहुमान आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय असायला हवा.\n१९३३ च्या या अध्यक्षांचे भाषण जगभर गाजले.\nहे भाषण प्रकाशित झालेले असून ते आता उपलब्ध आहे.\nया परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हर्बट हुअर. या परिषदेला जगातीला ११ धर्मांचे ५० देशातील विद्वान उपस्थित होते. या परिषदेला जगभरातून एकुण २६००० प्रतिनिधी आलेले होते.\n\"जगातील सर्व धर्मांच्या मुळाशी मानवता आणि बंधुभाव ही मूल्ये असल्याचे प्रतिपादन अध्यक्षांनी केले होते.\"\nते अध्यक्ष होते बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड.\n[ पाहा- महाराजा सयाजीराव: गौरवगाथा युगपुरूषाची, संपा. बाबा भांड, उच्च शिक्षण विभाग, महा. शासन, २०१७, पृ.६३/६४]\nमात्र हा इतिहास फारसा सांगितला जात नाही. मग साजरा कोठून होणार\nत्यानिमित्ताने https://en.wikipedia.org/wiki/Parliament_of_the_World%27s_Religions या संबंधित वेबसाईटवर शोध घेतला असता १९३३ ला भरलेल्या या दुसर्‍या परिषदेची माहिती आढळली नाही.\n- प्रा.हरी नरके, ०७ जुलै २०१९\nLabels: इतिहास, सयाजीराव गायकवाड\nपुस्तकं महाग करून मोदी सरकारने लावला वाचन संस्कृतीला हातभार\nपरदेशातून येणार्‍या पुस्तकांवर मोदी सरकारने ५ टक्के सीमाशुल्क लागू केले आहे. त्यामुळे यापुर्वी २ किंवा तीन हजार रूपयांना मिळणारे पुस्तक शंभर ते दीडशे रूपयांनी आता महाग होईल. त्यामुळे पुस्तक खरेदीत वाढ होईल. वाचन संस्कृतीचा विकास होईल. आजवर न वाचणारे, ग्रंथ खरेदी न करणारे तमाम भारतीय प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकत घेऊ लागतील. महारष्ट्रासारख्या अतिप्रगत राज्यात ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये वैचारिक-साहित्यविषयक पुस्तकांचे एकही दुकान नाही. १६ महानगरपालिका क्षेत्रात असे ग्रंथ मिळण्याची सोयच नाही. आता आहेत तीही दुकाने बंद होतील.\nया मेहरबानीबद्दल पंप्र, \"ग्रंथप्रेमी\" नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री, \"वाचन विरांगना\" निर्मला सितारामन यांना धन्यवाद.\nनाहीतरी पुस्तकं वाचणारे लोक डेंजरस असतात. ते विचार करतात. प्रश्न विचारतात. देशाला निबुद्धीकरणाची लस टोचायची असेल तर याहून जालीम उपाय करायला हवा. ५ टक्क्यांवरून हे सीमाशुल्क किमान ५०० टक्क्यांएव्हढे वाढवणे गरजेचे आहे. आदेशसंस्कृतीला वाचन संस्कृती बाधक असल्याने तिच्यावर खरं म्हणजे कडक कायदे करून बंदीच आणायला हवी. पुस्तकांना जीएसटीही लावा. प्रकाशकांकडून २०० टक्के अबकारी कर घ्या. पुस्तकविक्री केंद्रांवर बंदी घाला. यापुढे ज्यांच्या घरात पुस्तकं सापडतील त्यांना देशातून थेट तडीपारच करा.\n- प्रा.हरी नरके, ६ जुलै २०१९\nLabels: वाचन, विचार, साहित्य-संस्कृती\nहाकारा- सीमारेषांना प्रश्नांकित करणारं ‘तृतीय रत्न’-\n’ अशा आनंदी चेहेऱ्याच्या संभाषिताच्या काळवेळात, बंधनं आणि सीमारेषांचे अर्थही हलकेफुलके लागतात. त्यात हळूच काहीतरी करून नामानिराळे राहण्याची मजा दडलेली असते. “खरंतर तसं चालत नसतं, पण आम्ही केलं”, या प्रकारचा आनंद लपलेला असतो. वैयक्तिक आयुष्यात लहानमोठ्या सीमारेषांना उल्लंघण्याची मजा अनेकजणांनी कधी उघड तर कधी गुपचूप अनुभवलेली असते. तो अनुभव गंमतीखातर असेल किंवा पोळून काढणारा असेल, पण त्या सीमारेषा कुणी आखलेल्या असतात, का आखलेल्या असतात, आणि कुणासाठी आखलेल्या असतात वैयक्तिक वाटल्या तरी खरंच वैयक्तिक असतात का वैयक्तिक वाटल्या तरी खरंच वैयक्तिक असतात का सांस्कृतिक वाटल्या तरी राजकीय अर्थाच्या असतात का सांस्कृतिक वाटल्या तरी राजकीय अर्थाच्या असतात का त्यात कसलं सामाजिक सत्ताकारण दडलेलं असतं त्यात कसलं सामाजिक सत्ताकारण दडलेलं असतं या प्रश्नांचा उहापोह करण्याच्या नादी कुणी लागत नाही. बारकाईने पाहिलं तर सीमारेषा परस्परांना जोडलेल्या असतात. त्या ओलांडण्याची कृती धाडसी असतेच पण एक नवी ओळख प्रदान करते. जीवनात एक सीमारेषा धुडकावून लावली की इतर अनेक सीमारेषांना न जुमानण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते, याचंही भान अनेकांना असतंच असं नाही. सीमारेषा, हद्द, बंधन, लक्ष्मणरेखा काहीही नाव दिलं, आणि कोणत्याही बाबतीत उल्लंघन असलं तरी वैयक्तिक अनुभव प्रातिनिधिक रूपात सार्वजनिक म्हणून बघता येतो. व्यष्टीचा संबंध समष्टीशी पोचतोच.\nएका व्यापक नजरेनं पाहिलं तर इतिहासाला कूस बदलायला लावणारी काही धाडसी व्यक्तींची महान कृत्ये सीमारेषा ओलांडण्याशी संबंधित असल्याचं दिसतं. ज्यांच्या निर्णयांना आणि कृतींना आपण आजही मार्गदर्शक मानतो, अशा विविध क्षेत्रांतील सन्माननीय व्यक्तींची मूळ ओळख ‘बंधनं झुगारणाऱ्या आणि त्याची पडेल ती किंमत मोजणाऱ्या व्यक्ती’ अशी जाणवते. महात्मा जोतीराव फुले (१८२७-१८९०) यांच्यासारख्या एकोणिसाव्या शतकातल्या ब्रिटीश आमदनीतल्या क्रांतीच्या उद्गात्यांच्या संदर्भात तर वेगवेगळ्या सीमारेषा उल्लंघणं हे त्यांच्या आधुनिकतेचं लक्षण ठरतं. त्यांनी केलेली धर्म चिकित्सा, स्त्रीवादी लिखाणाचं प्रकाशन, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक विषमतेची पोलखोल, खुले केलेले पाणी साठे, विधवा केशवपनाला केलेला विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, या आणि अशा अन्य अनेक कृतींमधून कित्येक दमनकारी लक्ष्मणरेषांना त्यांनी ओलांडलं. कष्टकरी जनतेच्या दृष्टीनं अन्यायकारक असं सर्वकाही ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ या बाण्यानं उलथून टाकणं आणि जीवनमान सुधारणाऱ्या नव्या गोष्टींना अंगिकारणं हा त्यांच्या दृष्टीने आधुनिकतेचा अर्थ होता. प्रभुत्ववादी वर्गाने पूर्वापार चालत आलेल्या रिवाजरूपी हद्दींना, किंवा घालून दिलेल्या सामाजिक लक्ष्मणरेषांना ओलांडून, विषमतेच्या इतिहासाशी पक्की काडीमोड घेऊन, मुक्तीची दिशा सर्वांसाठी शोधणं ही त्यांची क्रांती होती. ती त्यांच्या नाटक लिहिण्यासारख्या अथवा ग्रंथकार सभेस पत्र लिहिण्यासारख्या ललित कृतींमधून आणि कलाभिव्यक्तीमधूनदेखील सळसळून उसळत होती. त्यांचा आशय विषमतेच्या पायावर उभ्या असणाऱ्या शोषणाला आव्हान देणारा होता, आणि समानतेचा आग्रह धरणारा होता. त्यामुळे वरवर पाहता खाजगी निर्णय/कृती असं जरी त्यांचं स्वरूप दिसलं, तरी अगदी नाटक लिहिणं या हद्दींचं अस्तित्व धुडकावून लावणाऱ्या सामाजिक कृती होत्या.\nजोतिबांचं ‘तृतीय रत्न’ हे नाटक, शंभर वर्षांहून अधिक काळ प्रयोग न होता किंवा पुस्तक रूपाने प्रसिद्ध न होता दुर्लक्षित राहिलेलं, आणि अनेक अर्थाने वेगळं असलेलं नाटक आहे. ते १८५५ साली लिहिलं गेलं पण १९७९ साली फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ पाटील यांच्या खाजगी संग्रहात मिळाल्यावर पुरोगामी सत्यशोधक या मासिकाच्या पाचव्या खंडाच्या दुसऱ्या अंकात प्रसिद्ध झालं. नुसत्या रंगभूमीच्या संदर्भात नव्हे तर भारतीय सामाजिक गरजांच्या दृष्टीने एकंदर कलेचा सामाजिकतेशी कसा संबंध असू शकतो, याविषयी एकाच वेळी अनेक हद्दी ओलांडण्याचं किंवा पुनर्व्याख्यीत करण्याचं कार्य हे नाटक करतं, आणि त्यामुळे ते एक अद्वितीय उदाहरण आहे. त्याची एक पातळी नाटकाचं स्वरूप तत्कालीन मराठी रंगभूमीच्या विकासाशी ताडून पाहिल्यावर समजते; तर दुसरी पातळी, मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीने काही प्रमाणात तर दलित रंगभूमीने जास्त प्रमाणात पुढच्या शतकात समाजाच्या सुखदुःखाशी जशी नाळ जोडली, त्याच्याशी या नाटकाची तुलना केल्यानं कळते.\nएकीकडे नाटकांची नाटकांशी तुलना करता ‘तृतीय रत्न’ हे नाटक काळाच्या अनेक ऐतिहासिक मर्यादांना, त्या पडत असतांनाच ओलांडून जातं, किंवा भारतीय सामाजिक परिस्थितीसंदर्भात नाटकांचे विशेष काय असू शकतात याच्या पाऊलखुणा, रंगभूमीच्या विकासाचा तो टप्पा येण्याआधीच मांडतं. ‘तृतीय रत्न’च्या जन्माच्या काळात मराठी रंगभूमी बाल्यावस्थेत होती. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या आख्यानात्मक नाटकाचा १८४३ साली जो खेळ मुंबईला केला तिथून पारंपरिक अर्थानं मराठी रंगभूमीची सुरुवात झाल्याचं मानलं जातं. तेव्हा ब्रिटीश अधिकारी, शिपाई यांच्यासाठी आणि इतर भारतीय प्रतिष्ठित आणि धनिकांच्या मनोरंजनार्थ मुंबईत रंगभूमीवर इंग्रजी आणि उर्दू भाषेतून नाटकं सादर व्हायची. ती पाहून, आपणही असा प्रयोग का सादर करू नये, या विचारातून भाव्यांनी ‘सीता स्वयंवर’ सादर केले. म्हणजे भाव्यांचं श्रेय अधिक करून, तिकीट लावून कुठल्याही धार्मिक अनुष्ठानाशिवाय, निव्वळ मनोरंजनासाठी प्रयोग सादर करण्याचं आहे. इंग्रजीमध्ये ज्याला प्रोफेशनल सेक्युलर थिएटर म्हणतात, ते मराठी भाषेत सुरू करण्याचं आहे. त्यांच्या नाटकांच्या खेळात रंगमंचावर आख्याने किंवा नाट्यकविता सादर व्हायच्या. गणपती आणि सरस्वतीचं नृत्य व्हायचं, राक्षस आणि देवांच्या कचेऱ्या व्हायच्या, अल डूरर्र अशा डरकाळ्या फोडत राक्षसांचे प्रवेश व्हायचे, तेव्हा फुल्यांनी भट-ब्राह्मणांच्या हातून कुणबी शेतकरी काबाडकष्ट करणाऱ्या जनतेची कशी पिळवणूक होते ते उलगडून दाखवणारं संवादरूपी नाटक लिहिलं. समकालीन आख्यानपर नाटकाची कुठलीही लक्षणं या नाटकात नव्हती. संगीत नव्हते. नाच नव्हता. लोककला प्रकारांचा अंतर्भाव नव्हता. मात्र पुढे जाऊन संगीत रंगभूमीची आवड ओसरल्यावर जी मराठी रंगभूमीची वाढ झाली, जे नाट्यगुण लोकांच्या पसंतीस उतरले आणि स्वातंत्र्योत्तर काळात मराठी नाटकांनी, विशेषतः प्रायोगिक नाटकांनी जी आधुनिक गद्य रंगभूमीची कास धरली, त्या अवस्थेची सर्व लक्षणं ‘तृतीय रत्न’मध्ये दृगोच्चर होती. इथे पात्रे आहेत, प्रवेश आहेत, लिखित संवाद आहेत, संघर्ष आहे, सामाजिक आशय आहे, परिवर्तनाची आस आहे. एका अर्थाने नाटक म्हणून तृतीय रत्नाने काळाच्या दृष्टीने मोठी उडी मारली होती, हे आज आपल्याला मागे वळून पाहतांना दिसते. मराठी नाटकाच्या अतिबाल्यावस्थेत अलडूरर्र डरकाळ्या आणि तागडथोम बोलांनी आसमंत दुमदुमून गेलेला असतांना आणि नंतर संगीत नाटकांच्या सुवर्णकाळात रात्र रात्र शंभराहूनही अधिक पदे गायली जात असतांना, तसंच विद्यापीठ शिक्षण घेतलेल्या नवसुशिक्षितांचं नाटकांकडे अजून लक्ष गेलेलं नसतांना, हे नाटक मांडणी आणि आशयाच्या दृष्टीनं परिपक्व होऊनच आलं, आधुनिक गद्य नाटकाची बहुतांश लक्षणं घेऊन आलं.\nललित कलाकृती असूनही, गं���ीर सामाजिक बदलाची पावलं ओळखण्याची कुवत या नाटकानं दाखवली. मराठी अभिजन अस्मितेची रंगभूमी ही सांस्कृतिक ओळख पूर्णतः तयार होण्याअगोदर या नाटकाने वंचितांचे प्रश्न मांडले. इतकी ताकद असणारं हे नाटक त्याकाळी ना सादर झालं, ना प्रकाशित झालं हे आपलं दुर्दैव, अन्यथा रंगभूमीचा इतिहास बदलून गेला असता. नाट्यसमीक्षेलाही या नाटकानं अप्रत्यक्ष योगदान दिलं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी नाटकाच्या समीक्षेचाही विकास रंगभूमीच्या विकासाबरोबरच झाला आहे. जर ‘तृतीय रत्न’ रंगमंचावर आलं असतं, तर समीक्षेचीही जातकुळी बदलून गेली असती, कारण या नाटकाच्या आंतरिक सामर्थ्यासह आणि प्रयोगगुणांसह नाटककार जोतीबांची समाजसुधारक म्हणून असणारी बुलंद ओळख, त्यांचे समाजकारण, इतर गद्यपद्य लेखन, त्यांचा भाषेचा वापर, एतद्देशीय नाट्यरचना, मिशनऱ्यांचे हेतू आणि कार्य, वासहतिक कालखंडातील सामाजिक बदल, अशा अनेक नाट्यबाह्य संदर्भांची जी मांदियाळी आज लक्षात घ्यावी लागते, ती आधीच घेतली गेली असती.\nगोपु देशपांडे यांनी मराठी रंगभूमी आणि नाटकाच्या आरंभिक काळाविषयी त्यांच्या ‘मराठी नाटक: एका सामाजिकतेचा प्रवास’ या निबंधात (‘नाटकी निबंध’, लोकवांग्मयगृह, १९९५) एक विधान केलं आहे. ते लिहितात की मराठी नाटकाचा प्रारंभ म्हणजे राजकीय सत्ता हातून गेल्यानंतर, एका नव्या क्षेत्रात ओळख हुडकण्याचा प्रयत्न होता. इथे त्यांना ब्राह्मणी मराठी रंगभूमी गृहीत असावी किंवा आहे. नाटककार फुले यांच्या बाबतीत हे विधान बरोबर उलट करून पहावं लागतं. इतिहासाचं अवलोकन करता आपण आज म्हणू शकतो की त्यांनी नाटक लिहिलं ते शोषितांना राजकीय सत्ता मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून. खुद्द फुल्यांनी आपण हे नाटक का लिहिलं याविषयी काही म्हटल्याचं आपल्याला माहित नाही. ‘तृतीय रत्ना’पलीकडे जोतिबांनी दुसरं कुठलं नाटक लिहिलं होतं का तेदेखील आपल्याला ठाऊक नाही. हे नाटक लिहितांना त्याच्या प्रयोगाविषयी त्यांनी काही विचार केला होता तेही आपण जाणत नाही. तेव्हा जोतिबांची भूमिका, नाटकाच्या आशयांतर्गत आणि त्यांच्या इतर लेखनाशी व कृतींशी या नाटकाचे जे आशयरूपी नातं आहे त्यात शोधावी लागते. उदा. जी ए उगले (२००४, क्यांडीड प्रकाशन वर्धा, पृ. ५०-५१) यांच्या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे, अहमदनगरहून प्रसिद्ध होण��ऱ्या ‘ज्ञानोदय’संदर्भात अनेक उल्लेख ‘तृतीय रत्ना’मध्ये येतात. या पत्राशी फुल्यांचा वैचारिक सांधा जुळला होता. नाटकातल्या ख्रिश्चन पाद्र्याच्या तोंडी ‘ज्ञानोदयात काही कोणाचे भय न धरिता छापून प्रकट करीन’ असा संवाद येतो. नंतर नाटकात अन्य ठिकाणी ‘ज्ञानोदयकर्ते नेहेमी ब्राह्मणांचे वंदन करीत’ असा उल्लेख विदुषकाच्या तोंडी येतो.\nगोपु देशपांडे यांच्या मते व्यवस्था प्रवर्तक फुल्यांच्या विचारव्यूहाला समजावून घ्यायचे असेल तर त्यांनी कला आणि प्रयोगकलांच्या संदर्भात काय भूमिका घेतली हे पाहावं लागेल. ते जोतीराव फुल्यांना आणि गांधींना system builder म्हणतात. चिकित्सेतून व्यवस्था उभी करणारे. त्यांच्या मते, दोघांनाही लोकांशी संवाद साधण्याची गरज जाणवली. त्यांचा हा संवाद अनुक्रमे ‘तृतीय रत्न’ नाटकात आणि ‘हिंद स्वराज्य’ पुस्तकात दिसतो, असं ते लिहितात. हा संवाद महत्त्वाचा आहे कारण त्यात व्यवस्थेची चिकित्सा अंतर्भूत आहे. म्हणजे फुल्यांच्या संदर्भात बोलतांना चित्र असं दिसतं की व्यवस्थेची चिकित्सा त्यांनी कलेमार्फत, म्हणजे नाटकाच्या माध्यमातून केली आणि नाटकाला चिकित्सेचं माध्यम बनवलं. हे त्यांनी मराठी रंगभूमीच्या अत्यंत सुरुवातीच्या काळात केले ही बाब अर्थपूर्ण आहे. पण प्रतिकात्मकरीत्यासुद्धा हे नाटक रंगभूमीवर त्याकाळी आले नाही हा देखील दुसरा, त्याकाळच्या सामाजिक सत्ताकारणाने घडवून आणलेला अर्थपूर्ण योगायोग मानला पाहिजे. जोतिबांनी हे नाटक दक्षिणा प्राईझ कमिटीला विचारार्थ सादर केलं होतं, पण ब्राह्मणी व्यवस्थेचा विरोध करण्याच्या उघड कारणांसाठी ते नाकारण्यात आलं आणि त्यानंतर ते अंधारात गेलं.\nनाविन्य हे जोतिबांच्या इतर लिखाण आणि कृतीबरोबर ‘तृतीय रत्न’ नाटकाचंही ठळक वैशिष्ट्य आहे. नाविन्याचे अर्थ अनेक परीने लावता येतात. केवळ चूस आणि आकर्षण म्हणून, किंवा एक प्रयोग म्हणून नाविन्य असू शकतं आणि चालत आलेल्या गोष्टी सोडून देऊन कोरी करकरीत नवीन सुरुवात करण्याची आसदेखील नाविन्यापाठीमागे पाहता येते. ही आस म्हणजे विचारपूर्वक आणि जबाबदारीने केलेली कृती असते. जोतिबांच्या नाटकाचे नाविन्य या दुसऱ्या प्रकारचं आहे. एकंदरच संस्कृतीकडे जोतिबांनी नव्या दृष्टीकोनातून पाहिलं. समाजातील वेगवेगळ्या जातवर्णांमध्ये असलेला फरक हा विष��ता आणि शोषणाला प्रभुत्वाचे साधन बनवणाऱ्या संस्कृतीचा आहे, हे त्यांनी जाणलं. कष्टकरी जातीमध्ये असणाऱ्यांची संस्कृती वेगळी असते हे त्यांनी जाणलं, असे भारत पाटणकर ‘महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष’ या पुस्तिकेत सांगतात. सांस्कृतिक अंतर्विरोधावर बोट ठेवून मग ब्राह्मणी जातवर्चस्वावर जोतिबांनी प्रहार केले असं पाटणकरांचे प्रतिपादन आहे. त्याचा उत्तम नमुना ‘तृतीय रत्न’ मध्ये मिळतो. नाटकासारख्या कलाकृतींनी समाजाच्या परिवर्तनाच्या काळात काय करावे याची जणू नवी सीमारेषा जोतिबांनी आखून दिली. शेतकऱ्यांचा असूड ग्रंथातही “.. पिढीजात अज्ञानी शेतकऱ्यांचे द्रव्याची व वेळेची भटब्राह्मणांकडून [..] हानी होते” असं जोतिबांचे म्हणणे आले आहेच. शोषणाचा हा धागा त्यांच्या विविध प्रकारच्या लिखाणात विखुरला आहे. ही सांस्कृतिक समीक्षा, अन्यायग्रस्तांच्या नजरेतून जाणून घेऊन समर्थपणे मांडणे, हे जोतिबांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आहे आणि तो नवा प्रदेश आखून घेण्याचा प्रयत्न आहे. या अर्थाने त्यांना मराठी रंगभूमीचे पहिले प्रायोगिक नाटककार म्हणण्यासदेखील प्रत्यवाय नसावा.\nविष्णुदास भावेंसारख्या मराठी रंगभूमीची सुरुवात करून देणाऱ्या नाट्यकर्मींची नाटकामागील प्रेरणा आणि जोतीबांची ‘तृतीय रत्न’ लिहिण्यामागची प्रेरणा यात अर्थातच फार फरक होता. रंगभूमीशी जोतिबांचा परिचय होता की नाही हे आपण जाणत नाही पण नाटक हे जोतिबांचे ध्येय नव्हतं. ते एक साधन होतं. त्यामुळे विधींना जोडून उभ्या राहणाऱ्या लोककलांचा जसा रंगमंचीय आनंदाविष्कारासाठी इतरांनी प्रारंभिक काळात वापर केला तसा जोतिबांनी लोककला प्रकारांचा उपयोग नाटकात करून घेतला नाही. कदाचित ज्या अज्ञानाचा निःपात करण्याची त्यांची धारणा होती, त्या अज्ञानाचं अंधश्रद्धाळू रूप त्यांना लोककलांमध्ये जाणवलं असावं. पण लोकधर्मी नाही तर नाट्यधर्मी रचनेचा त्यांनी अवश्य उपयोग केला आहे. तृतीय रत्न नाटकात विदुषकाचे पात्र आहे, ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. विदुषकाचं पात्र साधारणतः विनोद निर्मितीसाठी आहे, असं मानलं जातं. पण संस्कृत नाटकांत आढळणारा विदूषक निव्वळ विनोद निर्मितीच करतो असं नव्हे. विदूषक म्हणजे राजाचं दुसरं मन, असं मत गोडबोले त्यांच्या लेखात मांडतात. (गोडबोले, १९७८)\n‘तृतीय रत्न’ नाटकाची एक विश���ष बाब म्हणजे त्यातल्या दिशादिग्दर्शक रंगसूचना. या त्याकाळी इतर मराठी खेळांत नव्हत्या. तसं हे नाटक अंक किंवा प्रवेशात विभागणी केलेलं जरी नसलं तरी रंगसूचनांचे अस्तित्व, नाटक प्रयोग होण्यासाठी लिहिलं गेलंय असं मानण्यास आधार देते. या नाटकात काही ठिकाणी त्या विस्तृत, वर्णनपर आहेत, तर काही ठिकाणी तोकड्या. काही वेळा पात्रांच्या हालचाली आणि भावभावना त्या सांगतात, तर काही वेळा अनेक घटनांचा किंवा हालचालींचा चटकन आढावा घेऊन रंगमंचीय कृती त्या पुढे नेतात. उदा. “हसल्यासारखा करून”, “मान हालवून”, “हळूच डोळे मिचकावून”, “मोठी शर्मी होऊन”, “मोठ्या आनंदाने टाळ्या पिटून म्हणाली”, अशा छोट्या कृती किंवा वाचिक अभिनयदर्शक रंगसूचना काही ठिकाणी येतात. तर जिथे त्या विस्तृत आहेत तिथे एका परीने प्रवेश बदलाचे काम करतात. उदा. एक रंगसूचना अशी आहे: “पुढे लागलेच चारपांच दिवसांत जोगाईला जामीन व आपण कूळ होऊन कर्ज रोख लिहून देऊन, रुपये काढून, घरी घेऊन आले; आणि जोशास बोलावणे आपणच स्वतः त्याचा घराचा शोध करीत जाऊन, घरी घेऊन आला. नंतर बुवाजीस उभयतांनी रुपये खळखळ वाजवून, त्यास दाखवून, असे म्हणालें आता जलदी करा महाराज” (महात्मा फुले: समग्र वांगडमय, पृष्ठ १३) क्वचित स्वतंत्र संवादसुद्धा रंगसूचनेत बंदिस्त होतो. उदा – “इतक्यात एक मुसलमान हे सर्व बोलणे ऐकत उभा होता त्याने पुढे हात करून म्हणाला-क्यूं पाद्री साहेब पिच्छले दिनोमे हमारे बादशहावोने हिंदूके बड बुतोंकू फोड डालेसो अच्छा किया; ये सब लोग उन्होंके नामसे ताने मार-मारकर रोतें हैं; ये बडा आबसोस हैं.”\nनाटकाची भाषा अभिनयाचं अंग असतं असं ‘नाट्यानुभव’ या पुस्तकात प्रख्यात हिंदी नाट्यसमीक्षक नंदकिशोर म्हणतात. भाषासुद्धा अभिनय करते, अभिनयाला पोषकता देते, किंवा भाषा स्वतः सादरीकरण करते असे त्यांच्या विधानाचे अनेक अर्थ आहेत. फुल्यांचा स्वभाव, त्यांचा काळ, त्यांचं स्वयंभूपण किंवा त्यांना एकंदरच नसलेली पूर्वसुरींची परंपरा, त्यांनी अंगीकारलेले कार्य आणि त्यातल्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार त्यांच्या भाषेविषयी निरीक्षणे नोंदवतांना करणे आवश्यक आहे. त्यांच्या शिवराळ भाषेबद्दल लिहिले गेलेले आहे (उदा. रा ना चव्हाण) पण नाटकात ती तशी प्रत्ययाला येत नाही. उलट जोशाच्या पात्रासाठी लागू पडणारी शिष्ट भाषा, विदुषकाची प्रमाण वाटावी अशी भाषा, आणि रंगसूचनांमध्ये वापरलेली बोलले भाषा (उदा. ‘गिनगिनवाणी तिष्ठत बसली’, पृ. १९, समग्र वांग्मय) यांनी नाटक खुलतं.\nशेवटी नाटककार होण्याची मनीषा न बाळगलेल्या पण उत्तम नाटककार ठरलेल्या जोतिबांचा विचार अजून एका नव्या सीमारेषेबद्दल करता येतो. ती प्रस्तुत-अप्रस्तुततेची सीमारेषा आहे. कलाक्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या पण मुळात दुसऱ्या क्षेत्रात अतुलनीय उंची गाठलेल्या व्यक्तीची कलाभिव्यक्ती कशी समजावून घ्यावी या नाटकाच्या प्रयोगात्मकतेचा विचार आजच्या काळात कसा करायचा या नाटकाच्या प्रयोगात्मकतेचा विचार आजच्या काळात कसा करायचा एकच नाटक लिहिलेल्या जोतिबांचे नाटककार म्हणून कौशल्य आपल्याला जोखता येईल का एकच नाटक लिहिलेल्या जोतिबांचे नाटककार म्हणून कौशल्य आपल्याला जोखता येईल का जोतिबांचं समाजसुधारक म्हणून स्थान आणि मोलाचं कार्य पाहता ते प्रस्तुत आहे काय जोतिबांचं समाजसुधारक म्हणून स्थान आणि मोलाचं कार्य पाहता ते प्रस्तुत आहे काय मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाने जोतीबांची वाट अजिबात चोखाळलेली नसतांना जोतीबांची तुलना कुणाशी आणि कशाशी करणार मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाने जोतीबांची वाट अजिबात चोखाळलेली नसतांना जोतीबांची तुलना कुणाशी आणि कशाशी करणार या नाटकाची कूस पकडून जर मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखन चाललं असतं तर आज चित्र काय दिसलं असतं या नाटकाची कूस पकडून जर मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखन चाललं असतं तर आज चित्र काय दिसलं असतं ह्या विचारातला जरतरचा फोलपणा जरी उघड असला तरी तो ‘तृतीय रत्न’ नाटकाचे एक फार मोठे शक्तिस्थान लक्षात आणून देतो, ते म्हणजे ‘तृतीय रत्न’ सामाजिक सत्ताकारणाची चिकित्सा करते. काही अपवाद वगळता ही चिकित्सा प्रवाहपतित मराठी रंगभूमीने आजतागायत जोरकसपणे केलेली नाही आहे. म्हणून मराठी रंगभूमीच्या इतिहासात या नाटकाची सांगड फक्त दलित रंगभूमीशी एक प्रेरणास्त्रोत म्हणून जी घातली जाते, ती कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्या वासाहतिक विद्यापीठीय शिक्षणाने गद्य नाटकाची गोडी सुशिक्षितांना लावली, त्यांच्यापुढे इंग्रजी नाटकांचे उत्तमोत्तम नमुने उभे केले, विनायक जनार्दन कीर्तने यांच्यासारख्या नवशिक्षण घेतलेल्या तरुणाला थोरले माधवराव पेशवे यांच्��ासारख्या ऐतिहासिक व्यक्तीवर गद्य नाटक लिहून राष्ट्रवादी इतिहास जागवावा वाटला, त्या विद्यापीठीय शिक्षणाला पारखे राहूनसुद्धा फुल्यांनी सामाजिकदृष्ट्या अधिक उपयुक्त, शोषितांची बाजू घेणारं, शिक्षणाची महती सांगणारं नाटक लिहिलं, हे जास्त महत्त्वाचं. नवसुशिक्षितांनी केलेल्या बुकीश नाटकाच्या निर्मितीने मराठी रंगभूमीच्या इतिहासात जे बरेच बदल घडून आले, उदा. लिहिलेले संवाद बरोबर म्हणणे ही अभिनयाची कसोटी झाली, किंवा लिखित संहितेनं नाटककाराचं महत्त्व कायमस्वरूपी प्रस्थापित केलं, इ., ते बदल घडवण्याचे श्रेय फुल्यांना मिळाले असते. श्रेय-अपश्रेयाची सीमारेषादेखील इतिहासात इकडे-तिकडे सरकली असती.\n‘तृतीय रत्न’ नाटकाची ओळख ही अशी सीमारेषांच्या बाहेर जाऊन करून घ्यावी लागते. नाटक कसं होतं, कसं असावं, नाटकानं काय करावं, नाटकात काय असावं, नाटक सादरच झालं नाही तर त्याचं आयुष्य कसं आणि किती मानावं – अशा अनेक शंकांच्या सीमारेषा ही ललित कृती सीमारेषांना असणारी स्थळ-काळाची बंधनंही प्रश्नांकित करते. त्यांच्या संदर्भांनाही बदलून टाकते. आणि यात आश्चर्य कशाचं ही ललित कृती सीमारेषांना असणारी स्थळ-काळाची बंधनंही प्रश्नांकित करते. त्यांच्या संदर्भांनाही बदलून टाकते. आणि यात आश्चर्य कशाचं कारण शेवटी या विचारयात्रेत आपण एक ‘प्रदेश साकल्याचा’ बघत आहोत, हे भान सोडून कसं चालेल\n१. कीर, मालशे आणि य. दि. फडके : ‘महात्मा फुले: समग्र वाङ्मय’, महाराष्ट्र राज्य संस्कृती आणि साहित्य मंडळ, मुंबई, १९६९\n२. कुलकर्णी, अ. वा.: ‘विस्मरणात गेलेली नाटके’, पद्मगंधा, पुणे, २००४\n३. देशपांडे, गो. पु.: ‘नाटकी निबंध’, लोकवांग्मयगृह, १९९५\n४. उगले, जी. ए.: ‘ज्ञानोदय’, कॅंडीड प्रकाशन, वर्धा, २००४\n५. पाटणकर, भारत: ‘महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष’, लोकवाङ्मय, मुंबई, १९९१\n७. भोळे, भा. ल.: ‘भारतीय साहित्याचे निर्माते: महात्मा जोतीराव फुले’, साहित्य अकादमी, दिल्ली, १९९६\n८. ऑम्वेट, गेल: ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’, १९७६\nमाधुरी दीक्षित या प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्या सामाजिक, सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक असून मराठी नाटकावर त्यांनी संशोधक केले आहे.\nLabels: नाटक, महात्मा फुले, साहित्य-संस्कृती\nबाबासाहेबांचे घर मुंबईत नेमकं कुठं होतं\n\"डॉ. बा���ासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा\" या मालिकेत बाबासाहेबांचं कुटूंब मुंबईला स्थलांतरीत होत असल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटूंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. पण तुम्हाला ठाऊक आहे का हे घर म्हणजे नेमकं मुंबईत कुठे होते ते आजही आहे का ते आजही आहे का काय आहे त्या घरांचा इतिहास काय आहे त्या घरांचा इतिहास सुभेदार रामजीबाबांनी पूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे परळच्या ज्या बीआयटी चाळीतल्या खोलीत काढली. त्यांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धगधगत्या आठवणी ज्या वास्तुशी निगडित आहेत. बाबासाहेबांचे पिता सुभेदार रामजी यांनी या चाळीत ५० व ५१ नंबरच्या दोन खोल्या विकत घेतल्या होत्या. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. बीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बी. ए. पूर्ण केले. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीमुळे नंतर बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू बाबासाहेबांना शोधत शोधत याच चाळीत भेटायला आले होते.\nबाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले, सार्वजिनक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास या वास्तूस लाभला. त्यांच्या पत्नी रमाबाई यांचं पूर्ण आयुष्य या वास्तूत गेलं. या चाळीतून बाबासाहेब १९३४ ला दादरच्या नव्यानं बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५० नंबरची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी तर ५१ नंबरची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक.\nसहा डिसेंबरला या खोल्या पाहायला लोक येतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय सर्वांना घरात घेतात, विचारपूस करतात आणि विचाराल ती माहितीपण देतात. आधीमधी बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात.\nभागुराम खैरे यांनी या ५१ नंबरच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. अगदी तेच दार, तोच कडीकोयंडा, खिडकीसुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंट कोबा आहे.\nपरळच्या बीआयटी चाळीनी २०१२ मध्ये शंभरी पार केली आहे. आजूबाजूच्या इमारती पाडून इथं पन्नास मजली टॉवर उभे राहत आहेत. उद्या या चाळीच्या नशिबीही हेच येणार आणि महामानवाच्या सहवासानं पुनीत झालेली ही वास्तू कायमची पडद्याआड जाणार.\nघटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कॉलनी, दादर येथील राजगृह हे निवासस्थान सर्वांना परिचित आहे. पण त्याअगोदर बाबासाहेब\nपरळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसर्‍या माळ्यावर खोली क्र. 50, 51 या ठिकाणी वास्तव्यास होते. 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्षे ते येथेच राहायचे. या ऐतिहासिक स्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची खंत येथे भेट देणारे नागरिक व्यक्‍त करतात.\nजगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथे काही काळ घालवला तेथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत दोन्ही कुटुंबीयांनी भावना व्यक्‍त केली. खोली क्र. 50 मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र.51 स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केले.\nगेल्या महिन्यातच अमेरिका, कोलंबिया येथून 20 जणांचे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेले. जर्मनीहून एक वयोवृद्ध महिला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा भागूराम खैरे यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी जर्मन महिला चक्क शुद्ध हिंदी भाषेत म्हणाल्या, \"बाबासाहेबांनी नमस्कार करायला नाही तर गळाभेट घ्यायला शिकवलं आहे. आपण सर्व त्यांचे अनुयायी आहोत कोण��� मोठे छोटे नाही.\"\nमनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही खोल्यांमधील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ बांधले आहे.\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा\nसामाजिक विषमतेचा दाहक अनुभव-आर्टीकल १५\nआर्टीकल १५ हा चित्रपट मुख्य धारेतला आजचा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे हा अनुबोधपट किंवा भाषण नाही. एक क्राईम थ्रिलर वाटणारा हा चित्रपट आजच्या भारतातील जातीभेदातून येणार्‍या पक्षपात, भेदभाव शोषण आणि हिंसा यांचा जळजळीत अनुभव देतो. अनुभव सिन्हांसारखा मुख्य धारेतले मुल्कसारखे संवेदनशील विषयावरील चित्रपट बनवणारा दिग्दर्शक हा चित्रपट बनवतो आणि तरूण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर तो पहायला गर्दी करतात हे महत्वाचे आहे.\nदिग्दर्शन, अभिनय, संवाद, पटकथा, चित्रानुभव आणि परिणामकारकता यांच्याबाबतीत हा चित्रपट खूपच सरस आहे.\nएक सरळमार्गी आयपीएस अधिकारी अयान रंजन [ आयुष्मान खुराणा] याची ग्रामीण भागात बदली होते. तीन दलित मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते. पोलीस तिच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. एकेदिवशी त्यातल्या दोघींची प्रेते एका झाडाला लटकावलेली सापडतात. पोलीस अधिकारी सांगतात की त्या मुलींचे आपापसात लैंगिक संबंध असल्यानं त्यांच्या वडीलांनीच त्यांची हत्त्या केलेली आहे. त्या दृष्टीने तपास करून दोघींच्या वडिलांना अटक केली जाते, त्यांच्याकडून तसा जबाबही मिळवला जातो. तिसर्‍या बेपत्ता मुलीचा तपास करण्याची गरजही या अधिकार्‍यांना वाटत नाही. अयान रंजन मात्र याच्या तपशीलात जातो तेव्हा वास्तव काही वेगळेच असल्याचे त्याला आढळते.\nपोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सामुहीक बलात्कार आणि निर्घृण हत्त्या झाले असल्याचे आढळते.\nहा रिपोर्ट बदलला जातो. सखोल तपासात रस घेणार्‍या अयान रंजनकडून ही केस काढून घेतली जाते आणि ती सीबीआयकडे सोपवली जाते. अयानला निलंबित केले जाते.\nत्या तिसर्‍या मुलीचे काय होते अयान तिचा शोध घेण्यात यशस्वी होतो का अयान तिचा शोध घेण्यात यशस्वी होतो का हा अत्त्याचार दाबला जातो की त्याला वाचा फुटते हा अत्त्याचार दाबला जातो की त्याला वाचा फुटते राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होते का\nस्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही राज्यघटनेनुसार समतावादी आणि मनानं जातीयवादी असलेल्या भारताचा भयावह चेहरा हा चित्रपट आपल्यापुढे उघडा करतो.\nमहत्वाचं म्हणजे आयुष्मान खुराणा, मनोज पाहवा, इशा तलवार, कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता आणि मोहम्मद झीशान अयुब यांचा अभिनय हा अफलातून अनुभव देणारा आहे. निषाद ह्या बंडखोर दलित नेत्याच्या छोट्याशा भुमिकेत मोहम्मद झीशान अयुब याने तर कमाल केलीय.\nआरपार अस्वस्थ करणारा, मुळातून हलवणारा जब्राट समकालीन अनुभव हा चित्रपट देतो.\nदिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट बनवून एक फार मोठे सामाजिक काम केलेले आहे. त्यांना मन:पुर्वक सलाम. जयभीम. जयहिंद.\n- प्रा.हरी नरके, ४ जुलै २०१९\nLabels: आर्टीकल १५, चित्रपट, जातियता\nराजर्षी शाहू महाराजांची जयंती सुरू करणारे विलासराव देशमुख-\n१९९९ सालची गोष्ट. विलासराव देशमुख नुकतेच मुख्यमंत्री झालेले होते. आधी ते शिक्षणमंत्री असताना त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलेले असल्यानं चांगला परिचय होता. माझ्या अर्जावर त्यांनी एक नजर टाकली आणि ते म्हणाले, \"कसं शक्यय अहो, आजवर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले कितीतरी मुख्यमंत्री झालेले असतानाही शाहू महाराजांची जयंती शासनातर्फे होतच नाहीये अहो, आजवर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले कितीतरी मुख्यमंत्री झालेले असतानाही शाहू महाराजांची जयंती शासनातर्फे होतच नाहीये यशवंतराव चव्हाणसाहेब, वसंतदादा, शरदराव पवार शाहूंना विसरले असणं शक्य नाही वाटत. ज्याअर्थी त्यांनी शासकीय पातळीवर शाहू जयंती सुरू केलेली नाहीये त्याअर्थी त्याच्यामागे काहीतरी महत्वाचे कारण असेल. गंभीर अडचण असेल. शाहूजयंती सुरू केली तर जोरदार टिका होण्याची भिती असेल. मला मराठवाड्यातल्या माणसाला कशाला अडचणीत आणताय हरी यशवंतराव चव्हाणसाहेब, वसंतदादा, शरदराव पवार शाहूंना विसरले असणं शक्य नाही वाटत. ज्याअर्थी त्यांनी शासकीय पातळीवर शाहू जयंती सुरू केलेली नाहीये त्याअर्थी त्याच्यामागे काहीतरी महत्वाचे कारण असेल. गंभीर अडचण असेल. शाहूजयंती सुरू केली तर जोरदार टिका होण्याची भिती असेल. मला मराठवाड्यातल्या माणसाला कशाला अडचणीत आणताय हरी\nमी म्हणालो, \"सर, मला असं वाटत नाही. राहून गेलं असणार. वेळ मिळाला नसणार. तसंही शाहूंना त्यांच्या जातीच्या भिंती नसल्यानं ते दुर्लक्षितच आहेत. त्यांना जात वाली नाहीये. तुम्ही जयंती सुरू करा. टिका होणार नाही, हा कदाचित स्वागत मात्र होणार नाही. तुम्ही माझ्या अर्जावर मंजुरी द्या. मी जी.आर.निघेल असा पाठपुरावा करतो.\"\nते सावधपणे म्हणाले, \" थोडं थांबा. मी याबाबतचा अहवाल मागवतो. मग बघू.\"\nत्यांनी त्यांचे उपसचिव श्री.भूषण गगराणी यांना बोलावलं. शाहू जयंती शासनातर्फे ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवर सुरू करण्याच्या माझ्या अर्जाबाबत सविस्तर अहवाल द्यायला सांगितलं.\nगगराणींचा अनुकूल अहवाल आला. त्यानुसार २५ जुलैला रात्री उशीरा जी.आर. आला. २६ ला तो मंत्रालयातही कुठे पोचला नव्हता मग जयंती कशी होणार जी.आर. काढणार्‍या बाईंनी खोडसाळपणा करून फक्त त्या वर्षांपुरता जी.आर. काढलेला होता. मला पुन्हा सी.एम.ना भेटावं लागलं. पुन्हा सगळी उस्तवारी करावी लागली. दरवर्षी शाहू जयंती करण्यात यावी असा नवा शासनादेश निघेपर्यंत पाठपुरावा करावा लागला.\nपुढे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित करावा म्हणून केलेल्या खटपटीला यश आलं. याकाळात दरवर्षी मी शाहूंवर लोकराज्यमध्ये लेख लिहित असे.\nमहाराजांवर ५०० व्याख्यानं द्यायचं मी ठरवलं. ५०० वं व्याख्यान कोल्हापूर दरबारात झालं.\nदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पत्रामुळे शाहू महाराजांची जयंती २६ जुलैला नसून २६ जूनला असल्याचं कळलं. आमचे मित्र खांडेकर यांच्यामुळं त्याबाबतचा अस्सल पुरावा शोधता आला. शासन दरबारी पुन्हा प्रयत्न करून २६ जुलै ऎवजी २६ जूनचा जी.आर. काढता आला.\nमाझे मंत्रालयातील मित्र शुद्धोधन आहेर यांनी मंत्रालयात शाहू जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला. माझेच व्याख्यान ठेवले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी शाहूंबद्दल आकस असलेले होते. जी.आर. असल्यानं त्यांचा नाईलाज होता. पण तरीही डुख धरून आहेर यांच्या पदोन्नतीत खोडा घालण्यात आला. त्यांच्यावरील हा अन्याय दूर व्हायला पुढे दहा वर्षे प्रयत्न करावे लागले. हा अन्याय झाला नसता तर आज ते सहसचिव असते.\nदिलीप वळसेपाटील उच्च शिक्षण मंत्री असताना शासनानं शाहूंची भाषणे, पत्रं, शासनादेश प्रकाशित करावेत म्हणून शाहू साहित्य समिती स्थापनेत यश आलं. त्यावेळी संचालक असलेल्या डॉ. एस.एन. पठाण यांनी या कामात खूप सहकार्य केलं.\nआज दिवंगत विलासराव देशमुख, सनदी अधिकारी भूषण गगराणी, शुद्धोधन आहेर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. एस.एन. पठाण आदींचं हे सारं काम आता विस्मरणातच\n-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९\nLabels: इतिहास, राजर्षि शाहू\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक -प्रा.हरी नरके\nजन्म - २५ जून १९३१ - मृत्यू - २७ नोव्हेंबर २००८\nलोकसभेचे माजी अध्यक्ष श्री सोमनाथ चतर्जी म्हणतात, \"पंतप्रधान व्ही.पी.सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक होते. त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला.त्यातून सामाजिक उलथापालथ झाली.उत्तरेकडील राज्यात हिंसाचार उसळला. या प्रश्नावर संसदेत मी म्हणालो, \" मंडल शिफारशींना माझा पाठींबा आहे. आजही देशातील इतर मागास वर्गाची दारूण पिळवणूक होते आहे. त्यांची प्रगती आणि विकास व्हावा यासाठी देशाची साधने आणि संसाधने वापरली जात नाहीयेत.\"\nगुणवत्तेचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या संदर्भात पुढे केला जातो. गुणवत्ता ही उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे असे मी मानत नाही. आरक्षण धोरण कायदेशीर आणि न्यायालयीन तपासणीत टिकलेले आहे.\nप्रसारमाध्यमांची मंडल आयोगावरील प्रतिक्रिया निराशाजनक होती.माध्यमांनी व्ही.पी.सिंग यांना खलनायक म्हणून रंगवले. नैतिक आणि स्वच्छ राजकारणासाठी लढणारा एक शिपाई ही त्यांची खरी प्रतिमा पुसून टाकून त्यांच्याविरूद्ध अत्यंत दुष्ट आणि बदनामीकारक प्रचार करण्यात आला. हा प्रकार इतिहासात तरी कधीही घडलेला नव्हता.\nसंसदेत मी त्यावर म्हणालो, \"प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे लोकशिक्षण करायला हवे. दोन्ही बाजूंचे चित्र नीट मांडायला हवे. शिफारशी काय आहेत नी विरोध कशाला आहे हे व्यवस्थित मांडले गेले तर दुषित जनमत बदलू शकेल. आईवडील आणि शिक्षक लहान कोवळ्या मुलांना भडकावित आहेत. विरोधी चळवळ समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात गेलेली आहे.\"\n\"देशाच्या राजधानीत मंडल समर्थक आमदार खासदारांना घेराव घाला, त्यांना केरोसिनमध्ये बुडवून पेटवून द्या \" असा विखारी प्रचार खुलेआम चालू होता. त्याचवेळी भाजपच्या अडवानींनी रथयात्रा काढली. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा दाखवण्यापुरता होता. त्यांची मुख्य लढाई मंडल आयोगाविरूद्ध होती.मंडल आयोगामुळे मागास जाती संघटित होत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांना आव्हान देण्यासाठी उच्च ��ातींचे संघटन करण्यासाठी अडवानींचा हा खटाटोप होता. त्यासाठी धर्माचा वापर केला गेला. संकुचित राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी भाषणे रथयात्रेता झाली. देशभर विलक्षण धर्मविद्वेषी परिस्थिती तयार करण्यात आली.\nअडवानींना बिहारमध्ये अटक झाली. भाजपाने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठींबा काढला. अडवानींना देशात धर्माच्या नावावर युद्धे घडवायची होती. रथयात्रेच्या मध्यभागी ठळकपणे भाजपाचे निवडणूक चिन्ह मिरवले गेले.\nव्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला.\nसत्ता गमावली तरी एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा आब वाढला. त्यांची निष्ठा आणि पारदर्शी सरकार देण्याचा त्यांचा प्रयत्न याचे मला फारच कौतुक वाटले. प्रसारमाध्यमे अत्यंत कट्टरपणे त्यांच्या विरोधात होती. त्यांनी व्हीपींच्या अश्लाघ्य बदनामीची मोहीमच राबवली. व्हीपींनी जे काही केले ते योग्यच होते. त्यांची पद्धतही योग्यच होती असे मला वाटते.\n-सोमनाथ चटर्जी, तत्वनिष्ठेची जपणूक, [आत्मचरित्र], अनुवाद- शारदा साठे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४, किं.३२५ रूपये.\n-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९\nशाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nमाणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी \"मुकनायक\"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले. माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सण उत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे डॉ. बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.\nकोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्ष भेटुन १९ वर्षांपुर्वी दिले. त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे. त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.\nआम्हाला खुप आनंद झाला.\nश्री. सुशिलकुमार शिंदे, मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ, उपमुख्यम��त्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस \"सामाजिक न्यायदिवस\" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ठ आय.ए.एस.अधिकारी डॉ. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे उपसचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.\nपुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, डॉ. बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिकृत चरित्रकार आण्णासाहेब लठ्ठे, धनंजय कीर,रमेश जाधव,जयसिंगराव पवार, य.दि.फडके, कृ.गो.सूर्यवंशी, आदींनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खांडेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.\nपुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन त्यानुसार आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.\nया सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे. तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, कणबरकरसर, विजय चोरमारे, श्रीराम पचिंद्रे, यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ॠणनिर्देश केला पाहिजे.\n-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९\nLabels: इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू\n‘अभिजात मराठी’ला निवडणूक पावणार\n‘अभिजात मराठी’ला निवडणूक पावणार मुंबईत २४ संघटनांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री सकारात्मक\n‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’ या उपक्रमांतर्गत एकत्र येत २४ संघटनांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासह महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमात मराठीच्या सक्तीसाठी सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानात धरणे दिले.\nमराठीच्या हितासाठी गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येने संघटना एकत्र आल्याने आणि त्यांनी मराठीचा विषय राज्य सरकारच्याही दृष्टीने अस्मितेचा केल्याने शासकीय पातळीवर हालचाल सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून ‘अभिजात’ भाषेचा उपहार मिळवून त्याचा राजकीय लाभ उचलण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही ���ाहित्यिक, कलावंतांनी एकत्र येत विद्यमान सरकारच्या विरोधात कौल देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. मराठीच्या विषयावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे काही घडू नये, यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत आहे. सोमवारच्या आंदोलनानंतरही ही बाब ठळकपणे जाणवली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाला घ्यायला विशेष वाहने आझाद मैदानात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चेसाठी दिलेल्या २० मिनिटांच्या कालावधीपेक्षा अधिक वेळ चर्चा करून मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण आणि मराठी भाषा भवन स्थापनेसह ‘अभिजात मराठी’च्या विषयावर जातीने लक्ष घालण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. ‘अभिजात मराठी’चा विषय सध्या केंद्राकडे प्रलंबित आहे.\nमुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोच, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे आपले दिल्लीतील वजन वापरून मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी ‘अभिजात मराठी’चा प्रलंबित विषय मार्गी लावतील, याचे संकेत शिष्टमंडळासोबतच्या चर्चेतही मिळाले.\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास केंद्राकडून ३०० कोटींची रक्कम राज्याला भाषा संवर्धनासाठी मिळेल. या कामी सध्या राज्याकडून केवळ २५ कोटींची तरतूद होते. राज्यानेही केंद्राइतकीच निधीची तरतूद केली तर एकूण ६०० कोटी रुपयांतून मराठीच्या विकासासोबतच या भाषेत नोकरीच्या संधी निर्माण करता येतील.\n : ‘अभिजात मराठी’च्या विषयासोबतच मराठी भाषा शाळांचे सक्षमीकरण, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य, मराठी भाषा कायदा व प्राधिकरणाची स्थापनेबाबत थेट वटहुकूम काढण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला शब्द दिला आहे. यावरून मराठीच्या विषयावर शासन गंभीर झाले आहे, हे स्पष्ट होत असून निवडणुकीपूर्वी ‘अभिजात मराठी’ची भेट महाराष्ट्राला मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.\n..तर नकारात्मक संदेश जाईल\nमुख्यमंत्र्यांशी फारच सकारात्मक चर्चा झाली. ‘अभिजात मराठी’सह सर्वच विषयांवर त्यांनी तत्काळ पावले उचलण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या या ग्वाहीबाबत आम्ही आशावादी आहोत; परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र मराठी भाषेच्या शासकीय धोरणाबाबत नकारात्मक संदेश जाईल.\n– लक्ष्मीकांत देशमुख, माजी ��ंमेलनाध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा कशी अभिजात आहे, हा सांगणारा मसुदाच ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीने तयार केला आहे आणि साहित्य अकादमीच्या केंद्रवर्ती समितीवर मराठी भाषेसाठी समन्वयक म्हणून पठारे सध्या कार्यरत आहेत. केंद्राकडून हिरवा झेंडा मिळताच पठारे यांच्या प्रयत्नाने हा विषय तत्काळ मार्गी लागू शकतो.\n‘अभिजात मराठी’चा विषय निर्णायकी वळणावर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘मी ते करून आणतो’, असे काल आमच्यासमोर पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले आहे. त्यामुळे लवकरच ही आनंदवार्ता आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा करूयात.\n– कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ\nमराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्री\nमराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्र्यांचे सुचक विधान-\nमायमराठीसाठी साहित्यिकांचा एल्गार- प्रा.हरी नरके\nमहाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्षे होत आलीत, आणि तरिही मराठीच्या भल्यासाठी साहित्यिक व साहित्यप्रेमींना रस्त्यावर उतरायची वेळ येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या साठ वर्षात प्रथमच विविध २५ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आणि साहित्यिक आज मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटले.\nमाजी संमेलनाध्यक्ष साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोत्तापल्ले, अ. भा. म. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतुकराव ठालेपाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, विदर्भ साहित्य संघाचे रवींद्र शोभणे, मराठी अभ्यास परिषदेचे प्रा. दीपक पवार, चित्रपट महामंडळाच्या वर्षा उसगावकर, द.म.सा.परिषदेचे विजय चोरमारे, ग्रंथालीचे दिनकर गांगल,खासदार भालचंद्र मुणगेकर आणि अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा.हरी नरके आदींच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ ते ५ असे धरणे आंदोलन करण्यात आले. मराठीचे गोमटे व्हावे यासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी, कवी, साहित्यिक यांचा यात पुढाकार होता.\nयावेळी शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी असे आश्वासन दिले की मराठीच्या अभिजात दर्जाची सर्व पुर्तता झालेली आहे. हा दर्जा मिळवण्याचे काम तुम्ही माझ्यावर सोपवा, मी ते लवकरच करून दाखवतो. त्यांनी पुढे असेही सुचित केले की य���त्या २ महिन्यातच मी हा दर्जा मिळवून देतो.\nसर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय २००९ सालीच घेण्यात आलेला होता. पण इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळा हा निर्णय जुमानत नव्हत्या.त्यासाठी शिक्षेची तरतुद करणारा कायदा आपण १ महिन्यात वटहुकुमाद्वारे करू असेही ते म्हणाले.\nमुंबईत मराठी भवन व्हावे यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही ते म्हणाले.\n-प्रा.हरी नरके, २४ जून २०१९\nLabels: अभिजात मराठी, साहित्य-संस्कृती\nमराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची २०० चरित्रं\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठीत दखल घ्यावीत अशी २०० चरित्रं आजवर प्रकाशित झालेली आहेत.\nत्यांच्या जीवनकार्यातील असंख्य ऎतिहासिक प्रसंगांबाबत या अभ्यासकांमध्ये/चरित्रकारांमध्ये नेमके काय मतभेद आहेत,\nयाची आपल्याला कितपत माहिती आहे\nतुम्ही यातली किती वाचलीयत\nयातली किमान २० चरित्रं संग्रही असलेले फेबुवर कितीजण आहेत\nआपण एखाद्या घटनेबाबत किती खात्रीलायकरित्या बोलत असतो ना\nवरिल २०० चरित्रांपैकी किमान ५ चरित्रकारांची नावे प्रतिक्रियेत लिहा.\nयातल्या ९५ चरित्रांचा तौलनिक अभ्यास करून सन्मित्र प्रा. राजाभाऊ वि. भैलुमे यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला.\nत्यात आवश्यक त्या दुरूस्त्या करून डॉ. भैलुमे यांनी सदर ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.\n-प्रा.हरी नरके, २२ जून २०१९\nजावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता\nजावेद अख्तर यांच्यासाठी तो खडतर काळ होता. त्या परिस्थितीत त्यांनी साहिर लुधियानवी यांच्याकडून मदत घ्यायचं ठरवलं. फोन केला आणि वेळ घेऊन भेटीसाठी गेले. त्यादिवशी साहिर यांनी जावेद यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं आणि विचारलं, ‘तरुण मित्रा, निराश का आहेस ’ जावेद म्हणाले, ‘अडचणीत आहे. जवळचे पैसे संपत आलेत. मला काही काम दिलंत तर उपकार होतील.’ जावेद अख्तर सांगतात की, साहिर यांची एक खास सवय होती. ते जेव्हा बेचैन असत, तेव्हा पँटच्या मागच्या खिशातून कंगवा काढून केस विंचरायला लागत. त्यावेळीही त्यांनी तसेच केले. थोडा वेळ विचार केला आणि आपल्या खास शैलीत म्हणाले, ‘नक्कीच. फकिराकडं काय आहे आणि काय करू शकतो ते बघतो आधी.’ आणि जवळच्या टेबलाकडं निर्देश करुन म्हणाले, ‘मीही वाईट दिवस बघितलेत मित्रा, तूर्तास हे राहूदे. बघूया काय करता येईल’ जावेद अख्तर यांनी बघितलं तर टेब��ावर दोनशे रुपये ठेवले होते. ते पैसे जावेद यांच्या हातातही देऊ शकले असते, परंतु ती त्या माणसाची संवेदनशीलता होती, की समोरच्याला पैसे घेताना वाईट वाटू नये. पैसे देतानाही साहिर यांनी जावेद यांच्या डोळ्यात पाहणं टाळलं होतं. साहिर यांच्यासोबत जावेद यांचे उठणेबसणे वाढले. त्रिशूल, दीवार, काला पत्थर यासारख्या चित्रपटांची कथा सलीम-जावेद यांची होती, तर गाणी साहिर यांची. त्यामुळं भेटणं, चर्चा नित्याच्या होत्या. यादरम्यान गंमतीनं जावेद अधुनमधून म्हणायचे, ‘साहिरसाब, तुमचे दोनशे रुपये माझ्याकडं आहेत. देऊ शकतो, पण देणार नाही.’ साहिर हसायचे. बैठकीतली मंडळी विचारायची की, ‘कसले दोनशे रुपये’ जावेद म्हणाले, ‘अडचणीत आहे. जवळचे पैसे संपत आलेत. मला काही काम दिलंत तर उपकार होतील.’ जावेद अख्तर सांगतात की, साहिर यांची एक खास सवय होती. ते जेव्हा बेचैन असत, तेव्हा पँटच्या मागच्या खिशातून कंगवा काढून केस विंचरायला लागत. त्यावेळीही त्यांनी तसेच केले. थोडा वेळ विचार केला आणि आपल्या खास शैलीत म्हणाले, ‘नक्कीच. फकिराकडं काय आहे आणि काय करू शकतो ते बघतो आधी.’ आणि जवळच्या टेबलाकडं निर्देश करुन म्हणाले, ‘मीही वाईट दिवस बघितलेत मित्रा, तूर्तास हे राहूदे. बघूया काय करता येईल’ जावेद अख्तर यांनी बघितलं तर टेबलावर दोनशे रुपये ठेवले होते. ते पैसे जावेद यांच्या हातातही देऊ शकले असते, परंतु ती त्या माणसाची संवेदनशीलता होती, की समोरच्याला पैसे घेताना वाईट वाटू नये. पैसे देतानाही साहिर यांनी जावेद यांच्या डोळ्यात पाहणं टाळलं होतं. साहिर यांच्यासोबत जावेद यांचे उठणेबसणे वाढले. त्रिशूल, दीवार, काला पत्थर यासारख्या चित्रपटांची कथा सलीम-जावेद यांची होती, तर गाणी साहिर यांची. त्यामुळं भेटणं, चर्चा नित्याच्या होत्या. यादरम्यान गंमतीनं जावेद अधुनमधून म्हणायचे, ‘साहिरसाब, तुमचे दोनशे रुपये माझ्याकडं आहेत. देऊ शकतो, पण देणार नाही.’ साहिर हसायचे. बैठकीतली मंडळी विचारायची की, ‘कसले दोनशे रुपये‘, तेव्हा साहिर म्हणायचे, ‘ते यांनाच विचारा’ हे असं अनेक वर्षं चालत राहिलं. २५ ऑक्टोबर १९८०ला रात्री साहिर लुधियानवी यांचं हृदयविकारानं निधन झालं. जावेद यांना बातमी ऐकून धक्का बसला. तातडीनं ते अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले. रात्रभर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. जु��ू दफनभूमीत दफनविधीची तयारी करण्यात आली. भल्या सकाळी मुस्लिम रीतिरिवाजानुसार त्यांचा दफनविधी झाला. सोबत आलेले लोक थोड्या वेळानं निघून गेले. परंतु जावेद अख्तर खूप वेळ तिथं बसून राहिले. बऱ्याच वेळानं ते उठले आणि डबडबल्या डोळ्यांनी तिथून निघाले. जुहू कब्रस्तानातून बाहेर पडून समोर उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांना कुणीतरी हाक मारली. जावेद यांनी वळून पाहिलं तर साहिर यांचे एक जिवलग मित्र अशफाकसाहेब होते. अशफाक गडबडीनं येत होते. त्यांनी नाइट सूट परिधान केला होता. त्यांना सकाळीसकाळी बातमी कळली होती आणि तसेच ते घरातून निघाले होते. आल्याआल्या ते जावेद यांना म्हणाले, ‘तुमच्याकडं थोडे पैसे आहेत का ‘, तेव्हा साहिर म्हणायचे, ‘ते यांनाच विचारा’ हे असं अनेक वर्षं चालत राहिलं. २५ ऑक्टोबर १९८०ला रात्री साहिर लुधियानवी यांचं हृदयविकारानं निधन झालं. जावेद यांना बातमी ऐकून धक्का बसला. तातडीनं ते अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले. रात्रभर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. जुहू दफनभूमीत दफनविधीची तयारी करण्यात आली. भल्या सकाळी मुस्लिम रीतिरिवाजानुसार त्यांचा दफनविधी झाला. सोबत आलेले लोक थोड्या वेळानं निघून गेले. परंतु जावेद अख्तर खूप वेळ तिथं बसून राहिले. बऱ्याच वेळानं ते उठले आणि डबडबल्या डोळ्यांनी तिथून निघाले. जुहू कब्रस्तानातून बाहेर पडून समोर उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांना कुणीतरी हाक मारली. जावेद यांनी वळून पाहिलं तर साहिर यांचे एक जिवलग मित्र अशफाकसाहेब होते. अशफाक गडबडीनं येत होते. त्यांनी नाइट सूट परिधान केला होता. त्यांना सकाळीसकाळी बातमी कळली होती आणि तसेच ते घरातून निघाले होते. आल्याआल्या ते जावेद यांना म्हणाले, ‘तुमच्याकडं थोडे पैसे आहेत का त्या कबर बनवणाऱ्याला द्यायचे आहेत, मी गडबडीनं पैसे न घेताच आलो.’ जावेद यांनी खिशातून पाकिट काढलं आणि विचारलं, ‘किती रुपये द्यायचे आहेत त्या कबर बनवणाऱ्याला द्यायचे आहेत, मी गडबडीनं पैसे न घेताच आलो.’ जावेद यांनी खिशातून पाकिट काढलं आणि विचारलं, ‘किती रुपये द्यायचे आहेत’ ते म्हणाले, ‘दोनशे रुपये ’ ते म्हणाले, ‘दोनशे रुपये ’ ….. एका मित्राच्या फेसबुक वॉलवर मला ही पोस्ट हिंदीमध्ये आढळली, वाचून मी भारावून गेलो आणि त्यातील बारीक-सारीक त��शील टाळून तिचा अनुवाद केला. अवतीभवतीच्या राजकारणाच्या धबडग्यात हे काहीतरी मौलिक आहे, असं मला वाटलं म्हणून मला ती अनुवाद करून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावीशी वाटली. त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या. ‘नया ज्ञानोदय’ नियतकालिकात गुलजार यांची अशीच एक गोष्ट प्रसिद्ध झाल्याचे आणि तिचा तपशील वेगळा असल्याचे कुणी निदर्शनास आणून दिले. गुलजार यांच्या ‘देवडी’ पुस्तकात ती असल्याचे कुणी नोंदवले. दोनशे नव्हे, शंभर रुपयांची ही गोष्ट आहे आणि ते शंभर रुपये कबर खोदणाराला नव्हे, तर रिक्षावाल्याला दिले आहेत, असेही कुणी सांगितले. सुजाण वाचकांनी वेगवेगळे संदर्भ आणि तपशीलातील फरक मांडला. जावेद यांच्या तोंडूनच टीव्हीवर हा किस्सा ऐकला असल्याचे एकाने नोंदवले. जावेद यांचा किस्सा. तो दुसऱ्याच कुणीतरी फेसबुकवर टाकलेला. तो आवडला म्हणून तिसऱ्यानेच त्याचा अनुवाद केलेला. त्यात गुलजार यांच्या कथेची साक्ष काढून तपशीलातला मोठा फरक असल्याचे पुढे अनेकजणांनी निदर्शनास आणून दिलेलं. त्यामुळं आपली फसगत झाल्यासारखं वाटत होतं. सोशल मीडियावरच्या उथळ गोष्टींना आपणही बळी पडल्यासारखं वाटत होतं. पण नेमकी घटना काय याचीही उत्कंठा होती. अर्थात जावेदजी किंवा गुलजारजी, ही दोघंही सहज उपलब्ध असणारी माणसं नसल्यामुळं जरा कठिणच वाटत होतं. पण फार वाट पाहावी लागली नाही. ….. महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा संवाद’ कार्यक्रमासाठी यंदा जावेद अख्तर यांना बोलावलं होतं. त्यानिमित्तानं त्यांची बऱ्यापैकी निवांत भेट झाली. गप्पाही झाल्या. थोडं इकडचं तिकडचं झाल्यावर मी थेट या किस्स्याचा विषय काढला. हे खरं आहे का विचारल्यावर म्हणाले, ‘खरं आहे.’ गुलजारजींनी लिहिलेल्या गोष्टीचा संदर्भ देऊन म्हटलं की त्यांनी वेगळा तपशील दिलाय आणि शंभर रुपयांचा उल्लेख आहे. त्यावर मिश्किलपणे जावेदजी म्हणाले, ‘शंभर रुपयांनी काय फरक पडतो’ ….. एका मित्राच्या फेसबुक वॉलवर मला ही पोस्ट हिंदीमध्ये आढळली, वाचून मी भारावून गेलो आणि त्यातील बारीक-सारीक तपशील टाळून तिचा अनुवाद केला. अवतीभवतीच्या राजकारणाच्या धबडग्यात हे काहीतरी मौलिक आहे, असं मला वाटलं म्हणून मला ती अनुवाद करून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावीशी वाटली. त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या. ‘नया ज्ञानोदय’ नियतकालिकात गुलजार य��ंची अशीच एक गोष्ट प्रसिद्ध झाल्याचे आणि तिचा तपशील वेगळा असल्याचे कुणी निदर्शनास आणून दिले. गुलजार यांच्या ‘देवडी’ पुस्तकात ती असल्याचे कुणी नोंदवले. दोनशे नव्हे, शंभर रुपयांची ही गोष्ट आहे आणि ते शंभर रुपये कबर खोदणाराला नव्हे, तर रिक्षावाल्याला दिले आहेत, असेही कुणी सांगितले. सुजाण वाचकांनी वेगवेगळे संदर्भ आणि तपशीलातील फरक मांडला. जावेद यांच्या तोंडूनच टीव्हीवर हा किस्सा ऐकला असल्याचे एकाने नोंदवले. जावेद यांचा किस्सा. तो दुसऱ्याच कुणीतरी फेसबुकवर टाकलेला. तो आवडला म्हणून तिसऱ्यानेच त्याचा अनुवाद केलेला. त्यात गुलजार यांच्या कथेची साक्ष काढून तपशीलातला मोठा फरक असल्याचे पुढे अनेकजणांनी निदर्शनास आणून दिलेलं. त्यामुळं आपली फसगत झाल्यासारखं वाटत होतं. सोशल मीडियावरच्या उथळ गोष्टींना आपणही बळी पडल्यासारखं वाटत होतं. पण नेमकी घटना काय याचीही उत्कंठा होती. अर्थात जावेदजी किंवा गुलजारजी, ही दोघंही सहज उपलब्ध असणारी माणसं नसल्यामुळं जरा कठिणच वाटत होतं. पण फार वाट पाहावी लागली नाही. ….. महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा संवाद’ कार्यक्रमासाठी यंदा जावेद अख्तर यांना बोलावलं होतं. त्यानिमित्तानं त्यांची बऱ्यापैकी निवांत भेट झाली. गप्पाही झाल्या. थोडं इकडचं तिकडचं झाल्यावर मी थेट या किस्स्याचा विषय काढला. हे खरं आहे का विचारल्यावर म्हणाले, ‘खरं आहे.’ गुलजारजींनी लिहिलेल्या गोष्टीचा संदर्भ देऊन म्हटलं की त्यांनी वेगळा तपशील दिलाय आणि शंभर रुपयांचा उल्लेख आहे. त्यावर मिश्किलपणे जावेदजी म्हणाले, ‘शंभर रुपयांनी काय फरक पडतो’ मी म्हटलं, ‘अहो, शंभर की दोनशे रुपये हा प्रश्न नाही. तुम्ही ते पैसे रिक्षावाल्याला दिले, असं लिहिलंय गुलजारजींनी. आणि इथं तर कबर खोदणाऱ्याला दिल्याचा उल्लेख आहे.’ म्हणाले, ‘गुलजार आणि मी एकदा फ्रँकफुर्टमध्ये एकत्र असताना त्यांना हा किस्सा सांगितला होता. तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं, मी लिहू का हे’ मी म्हटलं, ‘अहो, शंभर की दोनशे रुपये हा प्रश्न नाही. तुम्ही ते पैसे रिक्षावाल्याला दिले, असं लिहिलंय गुलजारजींनी. आणि इथं तर कबर खोदणाऱ्याला दिल्याचा उल्लेख आहे.’ म्हणाले, ‘गुलजार आणि मी एकदा फ्रँकफुर्टमध्ये एकत्र असताना त्यांना हा किस्सा सांगितला होता. तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं, मी लिहू का हे तर म्हटलं लिहा. त्यांनी त्यावर कशी गोष्ट लिहावी हा त्यांचा प्रश्न. त्यावेळी रिक्षा वगैरेतून कुणी येण्याचा प्रश्नही नव्हता.’ जावेदजींनी पुन्हा एकदा सांगितलं, मी दोनशे रुपये दिले आणि कबर खोदणारासाठी दिले हेच खरं तर म्हटलं लिहा. त्यांनी त्यावर कशी गोष्ट लिहावी हा त्यांचा प्रश्न. त्यावेळी रिक्षा वगैरेतून कुणी येण्याचा प्रश्नही नव्हता.’ जावेदजींनी पुन्हा एकदा सांगितलं, मी दोनशे रुपये दिले आणि कबर खोदणारासाठी दिले हेच खरं \nआता तुह्यावाली मालकीन बोंब मारील बग -\n\"काय गं लकसीमी, आज लईच उशीर झाला तुला आता तुह्यावाली मालकीन बोंब मारील बग. तुमी कामवाल्या बाया सदानकदा उसीरा येता म्हून.\"\n\"तिला काय कारानच लाग्तं बग. नस्लं तरी उकरू उकरू काडीती.\"\n\"व्हय ना. काय करू लेकरं आडून बसली. म्हनली आजपसून आपल्या डिसवर बाबासाह्येब मालिका लाव. आमच्याकडं त्ये चायनल दिसत नाय ना. मंग मी त्यान्ला शेजारणीकडं पाठविती. तिची झोपडी पन आमच्यासरखीच बारकी हाय. पोरान्ला लई दाटीवाटी बसाया लागतंया. पोरं म्हनत्यात आपल्यात त्ये चायनल लाव. आता त्या डिसवाल्याकडं जाऊन आल्ये. त्यो म्हणला, इस्मारट काय त्यो फोन पाह्यजे त्यासाठी. ३०० रुपये देत होते मेल्याला तरी नायच म्हन्ला बग त्यो. आता ह्ये इस्मारट फोन काय भानगड आस्तीया लेकरं आडून बसली. म्हनली आजपसून आपल्या डिसवर बाबासाह्येब मालिका लाव. आमच्याकडं त्ये चायनल दिसत नाय ना. मंग मी त्यान्ला शेजारणीकडं पाठविती. तिची झोपडी पन आमच्यासरखीच बारकी हाय. पोरान्ला लई दाटीवाटी बसाया लागतंया. पोरं म्हनत्यात आपल्यात त्ये चायनल लाव. आता त्या डिसवाल्याकडं जाऊन आल्ये. त्यो म्हणला, इस्मारट काय त्यो फोन पाह्यजे त्यासाठी. ३०० रुपये देत होते मेल्याला तरी नायच म्हन्ला बग त्यो. आता ह्ये इस्मारट फोन काय भानगड आस्तीया इस्टार परवाहा ह्ये चायनल नवं हायका इस्टार परवाहा ह्ये चायनल नवं हायका\n\"मला पन त्यात्लं काय समजत नाय बग.\"\n\"तुज्यावाल्या टिवीला लागती का गं बाबासाह्येब मालिका\n\" हौ ना. माजा नवरा, पोरं आन मी बगताव ना.\"\n\"मी कुलकरणीसाह्यबाकडं काम करतीना. तर त्यांच्यावाल्या बंगल्यात आजी आजोबा, पोरं सम्दी बघत्यात बग.\"\n\"माह्यावाल्या भोसलीनबाई मराटा हायती. त्या आंदी संबाजी बगायच्या. गेल्या आटवड्यापासून त्यापन बाबासाह्यब बगत्याती. मंग ��्या म्हन्लं आपून पन बगावं. आमी सम्दीच बगताव बग. लई ग्वाड हाय बग त्यं बारकं पोरगं. किती वाइटवक्टं वागायचे ना पह्यल्यावालं लोकं आप्ल्यासंगं.\"\nइतक्यात बस आली. आम्ही सगळेच बसमध्ये बसलो.\nआज सकाळी बसस्टॉपवर घडलेला एक प्रसंग-\n-प्रा.हरी नरके, २१ जून २०१९\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा\nवेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मास्टरपीस\n\"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे\" या मालिकेतील खंड १ ते २२ वाचणे ही अभ्यासकांसाठी अविस्मरणीय मेजवानी असते. विद्वत्ता, विज्डम, संशोधन, लेखन यांचे जागतिक मानदंड म्हणजे हे ग्रंथ होत. ज्यांना आपला भारतीय समाज आणि १८९१ ते १९५६ चा काळ याबद्दलचे दस्तऎवज वाचायचे असतील त्यांनी हे ग्रंथ वाचायलाच हवेत.\nतथापि काही कारणांनी ज्यांना हे सगळे ग्रंथ वाचता येणे शक्य नसेल त्यांनी त्यातले किमान पाच ग्रंथ तरी वाचायलाच हवेत.\nत्यातला मास्टरपीस म्हणजे वेटींग फॉर व्हिसा.\nहे पुस्तक वाचून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, जे लोक हेलावणार नाहीत ती माणसेच नव्हेत.\nहे बाबासाहेबांचे संक्षिप्त आत्मचरित्र आहे. अतिशय चटका लावणारे, गलबलून सोडणारे.\n\"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे\" या मालिकेतील खंड क्र.१२ मध्ये आम्ही ते छापलेले आहे. [पाहा- पृ. क्रमांक ६५९ ते ६९२] न्य़ुयार्कच्या कोलंबिया विद्यापीठाने हे पुस्तक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सचिव श्री नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी\", हा मराठी अनुवाद प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे, यांनी केला आहे. त्या मराठी अनुवादात \" प्रवेश परवान्याच्या प्रतीक्षेत \" सदर ग्रंथ समाविष्ट आहे. साकेत प्रकाशन, औरंगाबाद, यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला असून त्याची तिसरी आवृत्ती-२०१५, ही अवघ्या रू.१७५/- ला सर्वत्र उपलब्ध आहे.\nह्या पुस्तकाचे हस्तलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहे.\nपीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात ते आजही आहे. त्यांनी हे पुस्तक १९ मार्च १९९० ला प्रकाशित केले. राज्य शासनाने बाबासाहेबांचा हा १२ वा खंड १४ एप्रिल १९९३ ला प्रकाशित केलेला असून सुमारे ८०० पृष्ठांचे रॉयल आक्टोव्ह आकारातील हे पुस्तक अवघ्या ९५ रूपयांना सर्व शासकीय ग्रंथ भांडारात उपलब्ध आहे.\nहा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी काहीच वाचले नाही. अवघ्या अर्ध्या तासात हे पुस्तक वाचून होते. पण ते सून्न करते. कायमचे अस्वस्थ करते. भारतीय समाजाचा आरसा बाबासाहेब आपल्याला त्यात दाखवतात.\nह्या आठवणींनी बाबासाहेब व्याकूळ होत असत. यातल्या गोरेगावच्या प्रवासाच्या आठवणीने ५० वर्षांनंतरही त्यांचे डोळे पानावत असत. त्यांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता.\nअवघ्या ३० पृष्ठांचे हे लेखन जागतिक साहित्यातले श्रेष्ठ लेखन आहे.\nमंडळी, मग बाबासाहेबांचे हे आत्मकथन वाचणार ना\n-प्रा.हरी नरके, १९ जून २०१९\nLabels: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वाचन, वेटींग फॉर व्हिसा, साहित्य-संस्कृती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वसंत मून\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वसंत मून-प्रा.हरी नरके\nभारतरत्न आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे समाजक्रांतीच्या विचारांचा वैश्विक ठेवा. त्यांच्या लेखन आणि भाषणांचे २२ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्याशिवाय त्यांच्या सोर्स मटेरियलचे/चरित्रपर मजकूराचे आणखी २ खंड प्रकाशित केलेत ते वेगळेच.\nहे क्रांतिकारी साहित्य शासनामार्फत प्रकाशित करण्याचे काम अतिशय मेहनतीचे, जिकीरीचे आणि जोखमीचे काम होते. स्मृतीशेष वसंत मून हे तहसीलदार होते. त्यांनी शासनाकडे डेप्युटेशनवर [प्रतिनियुक्ती] येऊन आयुष्यभर हे काम केले. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांच्यासोबत दहा वर्षे काम करण्याची सुवर्णसंधी मला लाभली. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. ते अतिशय कडक स्वभावाचे व शिस्तीचे आणि कामात संपूर्ण झोकून देणारे होते.\nत्यांनी बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषण मालिकेतले खंड १ ते १६ प्रकाशित केले. त्यांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मला बाबासाहेबांच्या लेखन, भाषणे, पत्रव्यवहार आणि छायाचित्रांचे खंड १७ ते २२ चे एकुण ११ ग्रंथ प्रकाशित करता आले. हा माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. माझी टेल्कोची अधिकारपदावरची नोकरी सोडून मी शासनाची ही जबाबदारी स्विकारली होती आणि ती पुर्ण केली याचा मला अभिमान आहे.\nवसंत मून यांनी आपले संपुर्ण आयुष्य बाबसाहेबांवरील संशोधनाला वाहून घेतलेल��� होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तोवर ते फक्त बाबासाहेबांवर काम करीत होते. पुराव्याशिवाय एकही वाक्य लिहायचे अथवा छापायचे नाही हे त्यांचे ब्रीद होते.\nबाबासाहेबांची आजवर शेकडो चरित्रे प्रकाशित झालेली आहेत. त्यातले सर्वात प्रदीर्घ म्हणजे १ ते १२ खंडांचे चरित्र लिहिणारे चां.भ.खैरमोडे हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते. त्यांनी मिशनरी वृत्तीने हे काम केले.\nबाबासाहेबांचे संपुर्ण अधिकृत, संशोधित, अद्ययावत आणि विश्वासार्ह चरित्र तुम्हाला वाचायचे असेल तर ते वसंत मून यांनी लिहिलेले आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थेने म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली यांनी ते प्रकाशित केलेले आहे. १९९१ सालचा हा ग्रंथ १८६ पृष्ठांचा आहे. त्याचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झालेले आहेत.\nबाबासाहेबांच्या शालेय शिक्षणाबाबत काही कार्यकर्त्यांना पुरेशी माहिती नसते. तर काहींचा संभ्रम असतो.\nसुभेदार रामजींनी सातार्‍यातल्या सदर बाजार भागात ते राहत असताना भिवाला वयाच्या ६ व्या वर्षी घराजवळच्या कॅंप स्कूलमध्ये घातले. ही लोकल बोर्डाची शाळा होती. तिथे भिवाचे मराठी पहिली ते तिसरीचे शिक्षण झाले.\nत्यानंतर इयत्ता चौथीत म्हणजे इंग्रजी पहिलीत त्यांना सातारा हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. [ आत्ताचे प्रतापसिंह महाराज हायस्कूल] येथे त्यांना ७.११.१९०० रोजी प्रवेश देण्यात आला.\nप्रा.हरी नरके, १८ जून २०१९\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वसंत मून\nमालिकेला १ महिना पुर्ण\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा - मालिकेला १ महिना पुर्ण\nबौद्ध पौर्णिमेला १८ मे २०१९ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने महिनाभरात कोट्यावधींची मनं जिंकली.\nजिथंजिथं मराठी माणसं राहतात तिथंतिथं आज या मालिकेची चर्चा आहे.\nपरवा आरजे संग्राम सांगत होता, त्याला लंडनमधल्या लोकांनी या मालिकेबद्दल विचारलं आणि आम्ही ती लंडनमध्ये आवर्जून बघतो असं सांगितलं.\nमाझा मुलगा त्याच्या आईला आजवर मम्मी म्हणायचा, तो आता बये म्हणतो असं दोन प्राध्यापक मित्रं सांगत होते. माझ्या मुलाने भिवाचा ड्रेस मला हवा असा हट्ट धरलाय असं एक पत्रकार म्हणत होता.\nया मालिकेवर प्रेम करणार्‍या सर्व प्रेक्षकांचे मन:पुर्वक आभार. सकारात्मक सुचना करणारांचे आम्ही कृतज्ञ आहोत. सर्व कलाकारांना तसेच क्रियेटिव्ह टीम आणि स्टार प्रवाह वाहिनीला धन्यवाद.\n- प्रा.हरी नरके, १७ जून २०१९\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nउद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथेचे ५० भाग पुर्...\nमहाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा होऊ शकतो\nमहाराष्ट्र में धूम मचा रहा है बाबासाहब आंबेडकर का ...\nभारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर...\nदुसर्‍या जागतिक सर्व धर्म परिषदेचे अध्यक्षपद एका भ...\nपुस्तकं महाग करून मोदी सरकारने लावला वाचन संस्कृती...\nहाकारा- सीमारेषांना प्रश्नांकित करणारं ‘तृतीय रत्न...\nबाबासाहेबांचे घर मुंबईत नेमकं कुठं होतं\nसामाजिक विषमतेचा दाहक अनुभव-आर्टीकल १५\nराजर्षी शाहू महाराजांची जयंती सुरू करणारे विलासराव...\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न...\nशाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n‘अभिजात मराठी’ला निवडणूक पावणार\nमराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्र...\nमराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची २०० चरित्रं\nजावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता\nआता तुह्यावाली मालकीन बोंब मारील बग -\nवेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मास...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य ...\nमालिकेला १ महिना पुर्ण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.varicoseveinsindia.com/dhcvc/site-map.aspx", "date_download": "2019-07-22T08:01:04Z", "digest": "sha1:WL3PUGS2C2ILJTAT3KKP7JFG2ARJLQR2", "length": 2994, "nlines": 52, "source_domain": "marathi.varicoseveinsindia.com", "title": "Cardio Vascular Centre", "raw_content": "\nसोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6\nशनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4\nआमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले\n15000 हून जास्त प्रकरणांवर\nडॉक्टर हाऊस कार्डिओ व्हस्क्युलर सेंटर\n207-208, डॉक्टर हाऊस, जसलोक रुग्णालयासमोर\nपेडर रोड, मुंबई 400026.\nकॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.\nवेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/806/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_", "date_download": "2019-07-22T08:15:10Z", "digest": "sha1:R2TL6CD7EVPND2NXD7QCPORC2EKE442A", "length": 9705, "nlines": 50, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजनतेला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही – खा. सुप्रिया सुळे\nमहाराष्ट्रातील आणि विदर्भातील जनतेला जोपर्��ंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सेलडोह येथे झालेल्या सभेत दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची #हल्लाबोल पदयात्रा नवव्या दिवशी खडकी गावातून निघाली. पुढे सेलडोह गावातील चौकामध्ये सभा पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी गरीब शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, जीएसटी, नोटबंदी, कर्जमाफी असे सगळे गंभीर विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल करत असल्याचे सांगतिले. तसेच १२ डिसेंबरला सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले.\nसभेच्या ठिकाणी केळी बागायतदार गीताबाई झांडे, पंकज झांडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले. त्या शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली.\nयावेळी माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री भास्कर जाधव, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार राणा जगजीत सिन्हा पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, आमदार विदया चव्हाण, आमदार भाऊसाहेब पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत, महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत, प्रवक्ते महेश तपासे आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.\nया सभेनंतर हल्लाबोल पदयात्रेने नागपूरमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पदयात्रेला माजी मंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी होत पदयात्रेचे स्वागत केले.\n६ मे पासून आंदोलनाचा पाचवा टप्पा कोकणात - सुनील तटकरे ...\nयेत्या ६ मे पासून हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा कोकणात सुरू होणार आहे. ६ व ७ मे पालघर, ११, १२, १३ मे ठाणे आणि १ ते ५ जून सिंधुदुर्ग, रायगड येथे असेल. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत आहे, अशी माहिती आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हल्लाबोल आंदोलनाच्या दौऱ्याबाबत आज मुंबईत पत्रकार घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.या खोटारड्या आणि फेकू सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प���्चिम महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे आंदोलन केले. कोल्ह ...\nआम्हाला कोणीच वाली नाही; तुम्हीच मदत करा, शिरपुरवासियांची राष्टवादीला आर्त हाक ...\n#हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यात पोहोचली. शिरपूर येथे स्वागत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.या परिसरात चार पदरी रोड होणार आहे. त्यात स्थानिकांची घरे गेली. त्यांना पैसेही दिले गेले नाही. इथले शेतकरी बोंडआळीने त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री इथे लक्ष देत नाही. साधी भेटही देत नाही, अशी ...\nखड्ड्यांच्या सेल्फीसाठी जेव्हा स्वतः अजितदादाच रस्त्यावर उतरतात... ...\n\"धनंजय... या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा\" राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असल्याने #हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजितदादांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना, \"धनंजय, तूच या खड्ड्यांचे ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/45-dead-in-assam-floods-hundreds-rescued/", "date_download": "2019-07-22T08:03:00Z", "digest": "sha1:R5Y3FI66GLQ5WHR4OGGQXCEGXRSL4SWF", "length": 7493, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "आसाममध्ये 10 नद्यांना पूर, 45 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआसाममध्ये 10 नद्यांना पूर, 45 जणांचा मृत्यू\nआसाममध्ये 10 नद्यांना पूर, 45 जणांचा मृत्यू\nआसाममध्ये झालेल्या पावसामुळे तिथल्या 10 नद्यांना महापूर आला. यामुळे आसाममध्ये पुराचा कहर माजला. या पुराचा फटका 17 लाखापेक्षा जास्त लोकांना बसला. तर 45 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली.\nया पुरामुळे आसामची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आसाममधले 24 जिल्हे पूरग्रस्त आहेत. तर सुमारे 2 हजारांपेक्षा जास्त ���ेडी जलमय झाली आहेत.\nएक लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं. या पुराचा फटका फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही बसला. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय अभय अरण्याचा 80 टक्के भाग जलमय झाला आहे. इतक्या भयंकर पुरामुळे २५ प्राण्यांचा मृत्यू झाला. पुरामुळे जे लोक बेघर झालेत त्यांनाही सुरक्षित स्थळी पोहचवण्याचं काम केलं जातं.\nPrevious 1000, 500 रुपयांच्या जुन्या नोटा मोजल्या नाहीत- गव्हर्नर उर्जित पटेल यांची माहिती\nNext आता गंगा नदीत कचरा टाकल्यास 50 हजारांचा दंड\n 2 जण ठार तर 4 मच्छिमार बेपत्ता\n‘या’ यादीत मोदींनी बीग बी आणि शाहरुखलाही टाकले मागे\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_17.html", "date_download": "2019-07-22T07:57:37Z", "digest": "sha1:FTWVPYOFU47L2ITJ4MV7KSMYTHSH4AMP", "length": 15543, "nlines": 170, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास कुटुंब गर्भसंस्कार\nचला उद्योजक घडवूया १२:५१ म.पू. आत्मविकास आर्थिक विकास कुटुंब गर्भसंस्कार\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची पण जमिनींना भाव आल्या पासुन अचानक,शेठ,दादा,भाऊ,नाना,काका,मामा,सरकार,मालक पाटिल,राजे, आदी मंडळींचा लोंढा महाराष्ट्रात वाढला आहे. मोठमोठ्या शहरांच्या भोवताली असलेल्या गावांमधे नजर टाकली तर घरटी एकेक राजे आणि महाराज राहतात.बरं तुम्ही कुठल्या बुद्रुक वाडी वस्तीचे स्वयंघोषित पाटिल, राजे असाल पण प्रत्येक ठीकाणी ते शेपुट जोडलच पाहिजे का उदाहरणार्थ \"गुलाबराव तिरसिंगराव झुंझुरके पाटील\" अशी भारतीय रेल्वे पेक्षा मोठ मोठी नावं कशाला स्वतःला जोडून घ्यायची उदाहरणार्थ \"गुलाबराव तिरसिंगराव झुंझुरके पाटील\" अशी भारतीय रेल्वे पेक्षा मोठ मोठी नावं कशाला स्वतःला जोडून घ्यायची आपल्या लोकांना नुसता मोठेपणा करायला पाहिजे. हा मोठेपणा करण्याच्या नादात आपली नाकं गेली पण आपण शेंबुड जाऊ दिला नाही.\nजगात सर्वात जास्त पैसा असलेला माणुस \"बिल गेटस\" एवढंच नाव सांगतो,त्याने कधी विल्यमराव हेन्रीचंद्रजी गेटस पाटील सांगितलेले ऐकले कात्याच्या अंगावर सोन्याचे गोप बघितले कात्याच्या अंगावर सोन्याचे गोप बघितले का भारतातील सर्वात श्रीमंत माणुस त्याची मुकेश अंबानी एवढीच ओळख आहे, त्याने कधी मुकेशराजे धीरूभाईशेठ अंबानी असं सांगितलं का भारतातील सर्वात श्रीमंत माणुस त्याची मुकेश अंबानी एवढीच ओळख आहे, त्याने कधी मुकेशराजे धीरूभाईशेठ अंबानी असं सांगितलं का त्यांच्या पेक्षा जास्त पैसे आहेत का आपल्या कडे त्यांच्या पेक्षा जास्त पैसे आहेत का आपल्या कडे शरद पवारांच्या हाता पायात एक अंगठी बघितली का कुणी शरद पवारांच्या हाता पायात एक अंगठी बघितली का कुणी त्यांच्या पेक्षा जास्त पैसा आहे का आपल्या कडे\nआपल्या कडे थोडे पैसे आले कि ह्या मोठमोठ्या पदव्या , पांढरे स्टार्चचे कपडे , अंगावर सोन्याचं दुकान , मागेपुढे बाऊन्सर ........ आगआयाया भाऊची नुसती हवा बघुन घ्यावी.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण ...\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nएकाने उत्तम प्रश्न विचारला \"भावना म्हणजे काय\nभावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भू क, संकट आणि सेक्स हे ...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\" \"कुठली नोकरी करू\" \"कुठली नोकरी करू\" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर\nमराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटे...\n100 दिवस नोकरी करत शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस धाडस दाखवत उद्योगासाठी प्रयत्न करून वाघासारखे जगून मेलेले बरे. निवड तुमची आहे. -...\nआसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर...\nघरातून कधीही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नका मागू, उद्योग स्थापन करण्यासाठी मागा. - अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/india-world/page/113/", "date_download": "2019-07-22T08:13:05Z", "digest": "sha1:GBGKHD5GTPYOSXQ3FAHIFPNLXL2UQG5V", "length": 10292, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "India World – Page 113", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nगुरमित राम रहिम सिंग याच्या शिक्षेचा फैसला आज\nवृतसंस्था, नवी दिल्ली डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना न्यायालयाने…\nडोंबिवलीतील 11 जणांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात महाराष्ट्रातील 11 जणांचा मृत्यू झाला…\nबिहार पूरग्रस्तांना पंतप्रधानांनी जाहीर केली 500 कोटींची मदत\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराम���्ये एकूण 418 बळी…\nकाश्मीर दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद, 3 जखमी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली काश्मीरमध्ये पोलीस इमारतींवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या…\nबाबा राम रहीमचे समर्थक आक्रमक\nजय महाराष्ट्र न्यूज, हरयाणा डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीमवर असलेला बलात्काराचा आरोप…\nगुरमीत राम रहिम दोषी, सीबीआय कोर्टाचा निर्णय\nजय महाराष्ट्र न्यूज, हरयाणा डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना…\nकेंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी दर्शवली राजीनाम्याची तयारी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली आठवडाभरात लागोपाठ झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी केंद्रीय रेल्वेमंत्री…\nउत्तर प्रदेशात रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच\nजय महाराष्ट्र न्यूज, कानपूर उत्तर प्रदेशमधील रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच खतौली…\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली कनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेडने अटींचा भंग केल्याने आणि नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामूळे…\nवृत्तसंस्था , नवी दिल्ली तिहेरी तलाक निर्णयाबाबत सर्वांच्याच नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे लागून होत्या. त्याबाबत आज…\nस्वाइन फ्लूबाबत जनजागृती आता वाळूशिल्पातून\nजय महाराष्ट्र न्यूज, ओडिशा पावसाळ्यात आजार वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. राज्यात अनेक ठिकाणी स्वाईन…\nबिहारमधील महापुरात पूल खचला, एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले\nवृत्तसंस्था, बिहार बिहारमधील महापूर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. याच महापुरामुळे अररिया बहादुरगंज…\nबार्सिलोना इसिसच्या दहशतवाद्यांचा हल्ला, 13 जणांचा मृत्यू, 100हून जखमी\nवृत्तसंस्था, बार्सिलोना स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर…\n‘त्या’ एका कॉलनंतर दिल्ली उच्च न्यायालयात हायअलर्ट\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली दिल्ली उच्च न्यायालय परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला. पोलिसांना…\nहिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटना, अमेरिकेच्या घोषणेनं पाकिस्तानला झटका\nवृत्तसंस्था, काश्मीर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलं….\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत���रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nभाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील \nअमेरिकेत ‘इथे’ चप्पल आणि स्लीपर्स घालून येणास बंदी \nवेळेवर येण्याचे, घरून काम न करण्याचे पंतप्रधानांचे मंत्र्याना आदेश\n#MeToo पुरावा नसल्याने नाना पाटेकरांना क्लिन चिट; तनुश्री भडकली\nIAFचे बेपत्ता झालेले एएन 32 विमानातील 13 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/5785/nasas-insight-lander-marathi-information/", "date_download": "2019-07-22T08:22:38Z", "digest": "sha1:ZBNHJUXFMYZQEPPD2YFZD76UP5V6FMGW", "length": 15382, "nlines": 107, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "नासाने मंगळावर पाठवलेले ईन – साईट मंगळप्रवासाचे पुढचे पाऊल ठरू शकेल का? | मनाचेTalks", "raw_content": "\nनासाने मंगळावर पाठवलेले ईन – साईट मंगळप्रवासाचे पुढचे पाऊल ठरू शकेल का\nन्यूयॉर्क च्या टाईम स्केवर वर मोठ्या मोठ्या स्क्रीन्स वर एक फोटो लाइव झळकत होता. हा फोटो काही साधासुधा नव्हता तर तो येत होता चक्क मंगळ ग्रहावरून. नासा च्या ईन – साईट ह्या यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर ठरलेल्या ठिकाणी उतरताच आपण सुरक्षित असल्याचा संदेश नासा च्या जेट प्रपोलेशन लेबोरेटरी मध्ये येताच नासाच्या संशोधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माणसाच्या इतिहासात ८ वेळा मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या यान उतरवण्यात नासा यशस्वी झाली आहे.\nईन – साईट मंगळावर उतरताच नासामध्ये झालेला जल्लोष\nInterior Exploration using Seismic Investigations, Geodesy and Heat Transport (InSight) ईन – साईट ह्या मोहिमेने ५ मे २०१८ ला एटलास फाय- ४०१ रॉकेट द्वारे केलिफॉर्निया येथून मंगळासाठी उड्डाण भरलं.\n४८० मिलियन किलोमीटर चा प्रवास करून ईन – साईट २६ नोव्हेंबर २०१८ ला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं. ईन – साईट ची निर्मिती लॉकहिड मार्टिन ने केली असून ह्या पूर्ण मोहिमेचा खर्च ८३० मिलियन डॉलर च्या घरात आहे. आधी हे मिशन मार्च २०१६ ला उड्डाण भरणार होतं पण सेसमोमीटर मध्ये आलेल्या अडचणीमुळे हे मिशन दोन वर्ष लांबणीवर गेलं. ह्याचा खर्च ह्यामुळे ६७५ मिलियन डॉलर वरून ८३० मिलियन डॉलर इतका वाढला. ईन – साईट सोबत पहिल्यांदा दोन क्यूब सॅट पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेले आहेत. ह्यांना नासा ने “वॉली” आणि “इव्हा” अशी नावे दिली आहेत. वॉली ह्या एनिमेशन चित्रपटातील पात्रांवरून ही नावे दिली आहेत. जेव्हा ईन – साईट मंगळाच्या कक्षेत प्रवेश करत होतं तेव्हा ह्या दोन्ही क्यूब सॅट नी त्याच्या उतरण्याच्या शेवटच्या क्षणांची माहिती पृथ्वीवर पाठवण्याचं काम केलं.\nईन – साईट हे यान मंगळावर फिरणार नाही आहे तर एकाच ठिकाणी जिकडे उतरलं आहे तिकडून मंगळाचा अभ्यास करणार आहे. ह्यावर असलेलं सेसमिक इंटीरिअर सेन्सर मंगळावर येणाऱ्या भूकंपाचा तसेच तिकडे आदळणाऱ्या अशनींनमुळे मंगळावर काय फरक पडतो ह्याचा अभ्यास करणार आहे. ह्यातला एक प्रोब एच पी ३ मंगळावर १६ फिट खोल जाऊन त्यातून मंगळाच्या पृष्ठभागाच्या आतल्या तापमानाचा अभ्यास करणार आहे. राईज हे अजून एक उपकरण मंगळाच्या जमिनीतील खनिजांचा अभ्यास करणार आहे. तसेच ईन – साईट वर एक रोबोटिक आर्म असून हा आर्म ही उपकरणे मंगळाच्या पृष्ठभागावर ठेवणार आहे. ह्या आर्म वर एक थ्री डी कॅमेरा असून तो जिकडे हे यान उतरलं आहे त्याच्या आजूबाजूची छायाचित्र घेणार आहे. ह्या व्यतिरिक्त मंगळाच्या वातावरणात होणारे बदल ही ईन – साईट टिपणार असून त्याची इत्यंभूत माहिती नासा ला कळवणार आहे.\nईन – साईट हा नासा च्या १९९२ साली सुरु झालेल्या डिस्कवरी परियोजनेचा एक भाग आहे. ह्या योजने अंतर्गत आपल्या सौर मालेतील अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. ईन – साईट ३५८ किलोग्राम वजनाचं यान असून ह्याचे सोलार पॅनल ६ मीटर लांबीचे आहेत. मंगळावर सूर्याची उष्णता कमी पोचत असते ह्याचा विचार करून हे सोलार पॅनल बनवले गेले आहेत. ईन – साईट पुढील १ मंगळ वर्षापर्यंत पृथ्वीवर माहिती पाठवत राहणार आहे. १ मंगळ वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे ७२८ दिवस अथवा पृथ्वीवरची दोन वर्ष.\nह्या मोहिमेने मंगळाबद्दल तसेच तिथल्या एकूण जडणघडणी बद्दल खूप मोठी माहिती उपलब्ध होणार आहे. ह्या माहितीचा आधार घेऊन मंगळावर पुढील प्रवासासाठी मोहिमा आखल्या जाणार आहेत. एकूणच अश्या मोहिमेंच्या यशातून आपलं तंत्रज्ञान हे योग्य दर्जाच आहे हे सिद्ध होत असते आणि पुढे मानवी वस्ती च्या ��ृष्टीने आपण अजून एक पाउल टाकत असतो. नासा च्या यशासाठी तिथल्या सर्वच अभियंते आणि वैज्ञानिकांच अभिनंदन आणि पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा.\nअंतराळाबद्दल विनीत वर्तक यांनी लिहिलेले इतर लेख येथे वाचा.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\n‘चांद्रयान २’ अंतराळातल्या एका स्वप्नाचा प्रवास (भाग १)…\nविश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोध\nपन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा\nमागील लेख यश मिळवण्यासाठी काय होती शिवाजी महाराजांची अष्टसूत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pdshinde.in/2017/05/blog-post_60.html", "date_download": "2019-07-22T08:55:34Z", "digest": "sha1:AQMSCWTDNDDJMR5WLDL3LJ2DQJAFWHSB", "length": 25505, "nlines": 373, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nशालासिद्धी ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी.\n१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .\n२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .\n३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.\n४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .\n५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .\n६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .\n७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.\n८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .\n९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .\n१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.\n११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .\n१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.\nअध्यन व अध्यापन व मूल्यमापन\n१ विध्यार्थी संचिका .\n२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत��रके .\n३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .\n४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.\n५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .\n६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .\n७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .\n८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .\n९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.\n१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .\n११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .\n१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .\n१३ विध्यार्थी हजेरी .\nविध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास\n१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.\n२ वर्ग अध्यापण नियोजन .\n३ विधार्थी हजेरी .\n४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.\n५ परिपाठ नियोजन रजिस्टर\n६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .\n७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .\n८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.\n९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.\nशिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन\n१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.\n२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.\n३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .\n४ किरकोळ रजा रजिस्टर .\n५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .\n६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .\n७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.\n८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .\n९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM\n१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.\n११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .\n११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .\n१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.\nशालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन\n१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .\n२ शाळा विकास आराखडा प्रत .\n३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.\n४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.\n५ काम वाटणी रजिस्टर .\nसमावेशान आरोग्य आणि संरक्षण\n१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .\n२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.\n३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.\n४ विशेष बालका��ना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .\n५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.\n६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.\n७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.\n८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.\n९ आरोग्य तपासणी रजिस्टर .\n१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .\n११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.\n१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.\n१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.\n१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.\n१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .\n२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.\n३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .\n४ लोकसहभागाचे फोटो .\n५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,\n६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .\n७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .\n*वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी कराव*\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील एक्सेल\n7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n7 वा वेतन आयोग फरक एक्सेल\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जि.प.प्रा.आंतरराष्ट्रीय शाळा आरग नं.1 ता.मिरज जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/England-have-won-the-toss-and-have-opted-to-field/", "date_download": "2019-07-22T08:41:09Z", "digest": "sha1:6HK647HAZA4TW6LDBMM7GFOZHAMDFKTF", "length": 8172, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " अँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › अँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण\nअँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण\nलंडन : पुढारी ऑनलाईन\nइंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा धूव्वा उडवत पहिला डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळला. अँडरसनने भारताच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत. भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्यामुलेच भारत १०० धावा तरी करू शकला.\nदुसऱ्या कसोटीत पहिला दिवस पावासमुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. कालच्या पावासमुळे खेळपट्टी थोडीशी ओलसर असल्याचा फायदा इंग्लिश गोलंदाजांनी भारताला पहिल्या षटकापासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने मुरली विजयचा त्रिफळा उडवला.\nविजय बाद झाला त्यावेळी भारताची धावफलकावर एकही धाव झाली नव्हती. त्यानंतर अॅंडरसनने लगेचच विकेटकिपर बेअरिस्टोकरवी राहुलला झेलबाद करत भारताचा दुसरा सलामीवीरही माघारी धाडला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध पवित्रा घेत चेंडू खेळून काढण्यावर भर दिला. पुजाराने तर २५ चेंडू खेळून अवघी एक धाव केली होती. दरम्यान एक चोरटी धाव घेण्याच्या नादात पुजारा धावबाद झाला. पुजारा बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था ८ षटकात ३ बाद १५ अशी झाली होती. भारताचा पुढाचा फलंदाज मैदानात येणार तोच पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने खेळ थांबवण्यात आला.\nपाऊस थांबल्यावर भारताचा कर्णधात आणि उपकर्णधार दोघे मैदानात आले. दोघांनीही संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत भारताची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. हे दोघे भारताचे अर्धशतक धावफलकावर लावणार असे वाटत असतानाच ख्रिस वोक्सने भारताला चौथा धक्का दिला. त्याने विराटला २३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली पण, ही त्याची आक्रमकता आत्मघातकी ठरली. तो १० चेंडूत ११ धावा करुन माघारी परतला. भारतची अवस्था ५ बाद ६१ अशी बिकट झाली. त्यातच कार्तिकही १ धावेची भर घालून माघारी परतला आणि भारताचा पाय अजूनच खोलात गेला. यानंतर अजिंक्य रहाणेही १८ धावांवर अँडरसनच्या एका उत्कृष्ट चेंडूवर झेलबाद झाला.\nदरम्यान, आर अश्विनने एकाकी किल्ला लढवत भारताला १०० धावांजवळ नेले. त्याने २९ धावा केल्या. अश्विन बाद झाल्यावर शामीने दोन चौकार मारत भारताला १��७ धावांपर्यंत पोहचवले. अँडरसनने इशांत शर्माला शून्यावर बाद करून भारतचा डाव अवघ्या ३५ षटकात १०७ धावांवर गुंडाळला याचबरोबर त्याने भारताची पाचवी शिकार केली.\nइंग्लिश गोलंदाजांनी पावसामुळे ओलसर झालेल्या खेळपट्टीचा चांगलाच फायदा उचलाला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने २० धावात ५ तर वोक्सने १९ धावात २ बळी घेतले. त्यांना ब्रॉड आणि कुरेन यांनी १ बळी घेत साथ दिली.\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nसांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.metrocitysamachar.com/entertainment/14247/", "date_download": "2019-07-22T07:56:17Z", "digest": "sha1:VNPYOMTXNEMLYNBPTV6GRS35A5SJ3QQD", "length": 10589, "nlines": 142, "source_domain": "www.metrocitysamachar.com", "title": "बापरे! इतक्या कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन | Metro City Samachar", "raw_content": "\n इतक्या कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन\n इतक्या कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन\nमुंबई. 14 मे- फक्त भोजपुरीच नाही तर संपूर्ण भारतात रवी किशन हे नाव ओळखीचं आहे. रवी यांनी भोजपुरीप्रमाणेच हिंदी आणि अन्य भाषेतही सिनेमे केले. अथक मेहनतीने त्यांनी स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केला आहे. अभिनयासोबतच यंदा ते उत्तर प्रदेश मधील गोरखपुरमधून भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.\nरवी यांना महागड्या गाड्या विकत घेण्याची हौस आहे. त्यांच्याकडे एकाहून एक सरस अशा महागड्या गाड्या आहेत. रवी किशन आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण २१ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू आणि जग्वार यांसारख्या लग्झरी गाड्याही आहेत.\nधोनीच्या आकंठ प्रेमात होती ‘ही’ साऊथची हॉट मॉडेल, असं तुटलं नातं\nअखेर 10 महिन्यांनंतर ‘या’ अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म\nकाही दिवसांपूर्वी नामांकनावेळी त्यांनी आपल्य�� संपतीची संपूर्ण माहिती दिली. या शपथ पत्रानुसार, रवी किशन यांच्याकडे २ कोटी ७० लाख, पत्नी प्रिती यांच्याकडे ८ लाख ५८ हजार, आश्रितच्या नावे १ लाख ३७ हजार आणि पूर्ण कुटुंबाच्या नावे २ लाख ९३ हजार रुपये आहे.\nतसेच रवी किशन यांच्याकडे १२ कोटी ८४ लाख, पत्नी प्रिती यांच्याकडे ५ कोटी १६ लाख रुपयांची जंगम संपत्तनी आहे. रिपोर्ट्सनुसार रवी यांच्यावर १ कोटी ७७ लाखांचे कर्जही आहे.\nतब्बल 12 वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलला शाहिद, ‘तिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्य ब्लॅक अँड व्हाइटसारखं झालं होतं.’\nशाहरुख खानसोबत काम केलेल्या या सहा अभिनेत्रींचा झालाय मृत्यू, एकीचं वय तर होतं फक्त 22 वर्ष\nरवी यांच्या सिनेकरिअरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी भोजपुरी आणि बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ज्या सिनेमात रवी किशन असणार तो सिनेमा हिट होणारच अशी काहीशी भोजपुरी सिनेसृष्टीत त्यांची ख्याती आहे. एवढंच काय तर रवी किशन यांना भोजपुरी सिनेसृष्टीचे अमिताभ बच्चन असंही म्हटलं जातं.\nघटस्फोटानंतर ‘ही’ टीव्ही अभिनेत्री एकटी सांभाळतेय मुलीला\nSPECIAL REPORT: तापसी आणि भूमीचं अनोखं मदर्स डे सेलिब्रेशन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या\nPrevious articleएक छोटी सी गलती से महिला के हाथ लगा जैकपॉट, जब खो चुकी थी सारी उम्मीद तो हुआ कुछ ऐसा\nNext articleइटली ओपन: दूसरे राउंड में योहाना कोंटा का मुकाबला अमरीका की स्लोएन स्टीफंस से होगा\nबॉलीवुड मसाला: पढ़ें बॉलीवुड की 10 बड़ी खबरें और गॉसिप\nSuper 30 Box Office: ऋतिक रोशन की ‘सुपर 30’ की कमाई में आया भारी उछाल, इस वीकेंड में कमाएं इतने करोड़\nहिमा दास को अमिताभ बच्चन-अनिल कपूर से लेकर इन बॉलीवुड सितारों ने दी बधाई, खास अंदाज में की तारीफ\nपहले पत्नी को दिया तलाक फिर शौहर से निकाह के लिए...\nट्विटर पर हिमा दास और तेंदुलकर की बातचीत जीत लेगी आपका...\nजानिए किसे डेट कर चुकी हैं Sonakshi Sinha\n19 साल बाद खुला राज: 'धड़कन' का क्लाइमैक्स वह नहीं था...\nनालासोपारा शहर में ऑटो रिक्शे वालों का आतंक, राहगीरों का राह...\nसनी देओल की 'ब्लैंक' ने दे डाली 'एवेंजर्स' को चुनौती, दूसरे...\nपहले पत्नी को दिया तलाक फिर शौहर से निकाह के लिए...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/best-of-luck-to-all-student-for-hsc-exams-33250", "date_download": "2019-07-22T09:08:28Z", "digest": "sha1:UBLYIYMVFJ34N5ZMWVGID5ZVHKZYSGX4", "length": 9544, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बारावीच्या विद्यार्थ्यांना 'ऑल द बेस्ट'", "raw_content": "\nबारावीच्या विद्यार्थ्यांना 'ऑल द बेस्ट'\nबारावीच्या विद्यार्थ्यांना 'ऑल द बेस्ट'\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून, या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून, या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी ११ वाजता राज्यातील २ हजार ९५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट देण्यात आलं आहे.\n२५२ भरारी पथकांची नेमणूक\nयंदा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळानं २५२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्याशिवाय पेपर लीक होण्याच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या मोबाईलवर बंदी घालण्यात आली असून, बारावीच्या परीक्षेदरम्यान सर्व शिक्षकांनी मोबाईल फोन केंद्र संचालकांकडे जमा करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.\nकॉमर्स शाखेतून सर्वाधिक विद्यार्थी\nही परीक्षा २० मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान यंदा बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागीय मंडळाचे एकूण ३ लाख, ३५ हजार, ४२८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात वाणिज्य (कॉमर्स) शाखेतून सर्वाधिक १ लाख ८५ हजार ७७४ विद्यार्थी, विज्ञान शाखेतून ९१ हजार १७८ विद्यार्थी, कला शाखेतून ५४ हजार ०५६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तसंच M.C.V.C या शाखेतूनही ४ हजार ४२० विद्यार्थी बसले आहेत.\nयंदाच्या परीक्षेत मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये शिकणारी निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. निष्का जन्मतः बोलू शकत नसून ती आठ वर्षांची असताना तिच्या उजव्या हाताच्या हालचालींवरही मर्यादा आली. यामुळे तिच्या आईने तिला बारावीची परीक्षा आयपॅडवर देण्याची मुभा मिळावी, अशी विनंती तिची आई रश्मी हसनगडी शिक्षण मंडळाला केली होती. दरम्यान निष्काने इयत्ता दहावीमध्येही 'एनआओएस'मधून आयपॅडवर परीक्षा दिली होती. त्यानुसार बारावीतही तिला मुभा देण्यात आली आहे. राज्य मंडळातर���फे प्रथमच अशा प्रकारे आयपॅड वर परीक्षा घेण्यात येणार आहे.\nअशी आहे विद्यार्थ्यांची आकडेवारी\nकला वाणिज्य M.C.V.C एकूण विद्यार्थी संख्या\n१० हजार ४९२ ८ हजार ८९४\n१९ हजार ०८९ ५ हजार ०९७ ५० हजार २७०\n११ हजार ४०५ ४ हजार १३१\nएकूण ९१ हजार १७८ ५४ हजार ०५६ १ लाख ८५ हजार ७४४ ४ हजार ४२० ३ लाख ३५ हजार ४२८\nआर्चीला ‘ऑल दी बेस्ट’ केलं का\nबारावीपरीक्षाउच्च माध्यमिक शिक्षण मंडळमुंबईविद्यार्थी\nअकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी २२ जुलैला होणार जाहीर\n‘आयडॉल’च्या २३६ विद्यार्थ्यांना एफवायबीएच्या निकालात शून्य गुण\nअकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी होणार जाहीर\nमराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणीविना प्रवेश – विनोद तावडे\n‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर\nप्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2013/04/", "date_download": "2019-07-22T07:54:44Z", "digest": "sha1:TH5QA4KDGWPOHWI6HTBJWMFV5KIJYQ44", "length": 62389, "nlines": 382, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: April 2013", "raw_content": "\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nसोमवार 29 एप्रिल 2013\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आला. समता प्रबोधिनी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट भारतीय छात्र संसद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष शामराव जाधव स्मृती व्याख्यान-2013 चे पहिले पुष्प आज प्रा. नरके यांनी गुंफले. यावेळी एमआयटीचे राहुल विश्वनाथ कराड उद्घाटक म्हणून तर डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक वर्षे खाजगी सचिव असणाऱ्या परंतु प्रकाशझोतापासून दूर असलेल्या शामराव जाधव यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा व्याख्यानमालेचा उपक्रम हाती घेतला आहे. 'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा यंदाच्या पहिल्या व्याख्यानाचा विषय होता.\nप्रा. हरी नरके यांनी दीनदलितांचे कैवारी म्हणूनच केवळ डॉ. आंबेडकरांकडे पाहणे हा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अपमान असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी एक सच्चा भारतीय व राष्ट्रीय नेता म्हणून भारतीय सम���जजीवनावर करून ठेवलेल्या अनंत उपकारांची आणि त्यांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे, त्यांच्या भाषणांचे अनेक दाखले देऊन अतिशय सूत्रबद्ध मांडणी केली.\nप्रा. नरके यांनी भाषणाच्या सुरवातीलाच डॉ. रामचंद्र गुहा यांनी 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या ग्रंथात डॉ. आंबेडकरांचा आघाडीचे शिल्पकार म्हणून उल्लेख केल्याचे सांगितले. प्रा. नरके यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत---\nदि. 4 एप्रिल 1938 रोजी आमदार म्हणून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी कोणाही नागरिकाच्या भारतीयत्वाला हिंदू, मुस्लीम अथवा तत्सम दुसरी पर्यायी ओळख असू नये किंवा असताच कामा नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. इथला नागरिक हा सर्वप्रथम भारतीयच असला पाहिजे, शेवटीही भारतीयच असला पाहिजे आणि फक्त भारतीय आणि भारतीय हीच त्याची ओळख असली पाहिजे. अनुसूचित जाती-जमातींसाठी बाबासाहेबांनी केलेले काम वंदनीयच आहे, पण त्यांना केवळ त्याच चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक आहे. केंद्रीय कामगारमंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी काम केल्याचे सर्वांना माहिती आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे विमान वाहतूक आदी आठ ते नऊ खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभारही बाबासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे फार कमी लोकांना ज्ञात आहे. जो मंत्री खऱ्या अर्थाने वजनदार आहे, त्याच्याकडेच अशी महत्त्वाची, जबाबदारीची खाती दिली जात असतात. कोणतीही पूर्वपिठिका अथवा पाठबळ नसताना बाबासाहेबांवर इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यामागे ते ती यशस्वी करणारच, हा एक प्रकारचा विश्वासच यंत्रणेला होता. बाबासाहेबांच्या अभ्यासूपणाची तर कमालच होती. प्रत्यक्ष नेहरूंसमोर जायला न कचरणारे सचिव बाबासाहेबांनी बोलावल्याचे समजले की अस्वस्थ होत, इतका आदरयुक्त दरारा त्यांच्याविषयी प्रशासनात होता. विभागाच्या चार ओळींच्या नोटवर सचिवांपर्यंत स्वाक्षरी होऊन आल्यानंतरही त्यावर सोळा पानांची नोट लिहीणारा अभ्यासू मंत्री म्हणजे केवळ डॉ. आंबेडकरच होते. आजच्या केवळ कोंबडा उठविणाऱ्या मंत्र्यांच्या जमान्यात असं उदाहरण चुकूनही सापडण्याची शक्यता नाही.\nदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी वीजनिर्मिती, सिंचन सुविधांचा विकास, अन्नधान्य उत्पादनाची वृद्धी आणि दळणवळणाच्या साधनांची, विशेषतः जलवाहतुकीचा विकास व विस्तार या सर्व बाबी पर��्परांशी निगडित व अवलंबून असून त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बाबासाहेबांनी 1942 साली केली होती, हे त्यांचे द्रष्टेपण होते.\n1942 साली आंबेडकरांनी सन 2000 मध्ये भारतीयांना किती पाण्याची आवश्यकता असेल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावे लागेल, याचा आराखडा तयार करण्याची सूचना विभागाला केली होती. त्याचप्रमाणं 25 ऑक्टोबर 1943 रोजी ऊर्जा विभागाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या भाषणामध्ये 'भारतातल्या लोकांना स्वस्त वीज मिळता कामा नये; तर जगातली सर्वात स्वस्त वीज मिळाली पाहिजे,' असे म्हटले होते. ज्या माणसाच्या पूर्वीच्या कित्येक पिढ्या थेंब थेंब पाण्यासाठी आक्रोशल्या होत्या आणि ज्याच्या कित्येक पिढ्यांनी केवळ अंधारच पाहिला होता, तो माणूस या देशाच्या पुढच्या साठ वर्षांच्या पाण्याचे आणि ऊर्जेचे नियोजन करत होता, सर्वंकष पायाभूत सुविधा विकासाची जबाबदारी उचलत होता, हा एक प्रकारे नियतीवर त्यांनी उगवलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड'च होता. 5 सप्टेंबर 1943 रोजी कटक येथील भाषणात बाबासाहेबांनी जलसाक्षरता आणि ऊर्जासाक्षरतेची गरज प्रतिपादित केली होती. एकविसाव्या शतकात अलीकडे या संज्ञांचा वापर होऊ लागला असताना 1943मध्ये त्यांचं सूतोवाच करणं, हे बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचं आणखी एक उदाहरण आहे.\nप्रो. हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्याच्या पुस्तकात भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता, असे म्हटले आहे. नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच सन 1942मध्ये मांडली होती, जिच्या उपयुक्ततेवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं.\nदि. 27 जानेवारी 1919 रोजी साऊथबरो कमिशनसमोर साक्ष देत असताना केवळ दलित-आदिवासींनाच नव्हे, तर तमाम भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे ठासून सांगणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते. त्यानंतर पुढं दहा वर्षांनी काँग्रेसनं सन 1929मध्ये तसा ठराव केला. म्हणजे बाबासाहेब त्यांच्याही 10 वर्षं पुढंच होते.\nपाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले असले तरी आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळं इथली लोकशाही सार्वभौम आणि सुदृढ झाली, आणि पाकिस्तानात मात्र ती लष्कराच्या ताब्यात गेली. पाकिस्तानात एका व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो असताना तिथल्या लोकांनी 'हमें भी एक डॉ. आंबेडकर चाहिए होते' अशा शब्दांत खंत व्यक्त केली. नेपाळच्या संसदेला संबोधित करण्यासाठी गेलो असता तिथल्या लोकांनीही आज डॉ. आंबेडकर असते, तर त्यांनी नेपाळची राज्यघटना कशी लिहीली असती, या विषयावर मत मांडण्यास सांगितलं, यापेक्षा आणखी मोठी पोचपावती त्यांच्या कार्याला दुसरी कोणती असू शकेल\nभारतीय राज्यघटनेची सुरवातच 'आम्ही भारताचे लोक..' अशी करून लोकशाहीमध्ये जनतेचं सर्वोच्च स्थान त्यांनी अधोरेखित केलं. 1946मध्ये घटना परिषदेमध्ये 'देव विरुद्ध लोक' असा प्रस्ताव मतास टाकण्यात आला आणि तिथं लोकांचा विजय झाला. हा केवळ बाबासाहेबांचा नव्हे, तर भारताच्या लोकशाहीचा विजय होता. परंपरा आणि परिवर्तनाचं महासूत्र राज्यघटनेत ओवण्याचं महाकठीण काम बाबासाहेबांनी अथक परिश्रमांनी साकार केलं. इथल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन जणू त्यांनी या प्रत्येक नागरिकाची देशाच्या सातबाऱ्यावर नोंदच केली. 1918 साली लिहीलेल्या 'स्मॉल होल्डींग्ज इन इंडिया ॲन्ड देअर रिमेडीज्' या शोधप्रबंधात देशाच्या शेती क्षेत्रासमोरील आव्हानांचा सांगोपांग आढावा त्यांनी घेतला होता. शेती क्षेत्राचं योग्य व्यवस्थापन वेळीच केलं नाही, तर इथल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला होता. आपण त्यांचं ऐकलं नाही आणि आज खरोखरीच ती वेळ इथल्या शेतकऱ्यावर आली आहे.\nकुटुंब नियोजनाच्या संदर्भात सुद्धा जन्मदरापेक्षा पोषण दर महत्त्वाचा आणि जास्त मुलं जन्माला घालणं हा कायद्यानं गुन्हा करण्याची मागणी केली होती. तसा कायदा करण्यासाठी ते आग्रही होते. पण त्याला साथ मिळाली नाही. भारताचा जन्मदर असाच राहिला तर सन 2000 साली भारताची लोकसंख्या शंभर कोटींवर जाईल, आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा, राहणीमान सांभाळणं अवघड होऊन बसेल, असा इशारा त्यांनी सन 1938 साली दिला होता. पाकिस्तान आणि बांग्लादेश वेगळा होऊनही सन 2001 साली भारताची लोकसंख्या 120 कोटींवर गेली, हे सुद्धा आंबेडकरांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होतं. बाबासाहेबांनी दिलेल्या स्त्री-पुरूष समानता, संसाधनांचे फेरवाटप, सक्तीचे, मोफत व सार्वत्रिक शिक्षण, जातिनिर्मूलन व आंत���ाजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा या पंचसूत्रीच्या सहाय्यानंच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख आपल्याला उंचावता येणार आहे. बाबासाहेब हे भारतीय सामाजिक न्यायाचे प्रतीक तर निश्चितपणानं आहेतच, पण त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये 'आम्ही भारताचे लोक…' असं म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकाला सार्वभौम ओळख प्रदान करणारे बाबासाहेब हे खरे 'आम्हा भारतीयांचे डॉ. आंबेडकर' होते. पण त्यांची ही ओळख अजूनही आपण पटवून घ्यायला तयार नाही आहोत, हे खरं दुखणं आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे 12-21 PM\nभारतात मुली सुरक्षित आहेत काय\nसंपुर्ण देशाची मान आज खाली झुकलेली आहे.देशभर आज सन्नाटा पसरलेला आहे. आपण पुरुष असल्याची शरम वाटावी अशा घटना देशात आजूबाजूला घडत आहेत. २ ते ९ वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचे प्रयत्न देशात वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याच्या घटना रोज नव्याने पुढे येत आहेत. २००१ साली संपुर्ण देशभरात २००० लहान मुलींवर बलात्कार झाले होते.२०११ साली ही संख्या ७००० वर गेली. गेल्या दहा वर्षात ४८००० लहान बालिकांवर बलात्कार झाले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दिक्षित म्हणतात, \"माझ्या मुलीला दिल्लीत सुरक्षित वाटत नाही.\" राष्ट्रपतींची कन्या म्हणते, \"दिल्ली शहर महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही’. सगळीकडेच चिंताजनक वातावरण आहे. या देशातील कोणतीही चिमुरडी सुरक्षित नाही असेच प्रथमदर्शनी म्हणावे लागते आहे. माध्यमांतून महिला अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तरूणाई रस्त्यावर उतरत आहे. राजकारणी मात्र नेहमीप्रमाणे नक्राश्रू ढाळीत आहेत. त्यामुळे सामाजिक संवेदना तीव्र होऊ लागल्या आहेत. कायदे आणखी कडक करा, फास्ट ट्र‘क कोर्ट स्थापन करा, बलात्कार्‍यांना फाशी द्या, अशा मागण्या केल्या जात आहेत.\n१६ डिसेंबरच्या दिल्लीतील बलात्काराच्या घटनेने सारा देश हादरला होता. देशाच्या सामुहीक विवेकबुद्धीला झिणझिण्या आणणारीच घटना होती ती. सरकारने याबाबतच्या महिलांविषयक कायद्यांमध्ये बदल सुचवण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल ताबडतोब दिला.सरकारनेही त्यातील अनेक शिफारशी तात्काळ लागू केल्या. न्यायालयांनी सक्रियता दाखवायला सुरूवात केली.तरीही दिल्ली आणि इतर अनेक ठिकाणी रोज नव्या घटना घडत आहेत. सरकारी अनास्थ��, आंधळा कायदा, बधीर पोलीस, मुर्दाड समाज, कोमात गेलेली नैतिकता आणि मृतप्राय संस्कार या सा‌र्‍यांनाच लकवा मारला गेल्याचे चित्र दिसते आहे.लैंगिक अत्याचाराची अमाणुष घटना घडली की तिला \"पाशवी बलात्कार\" म्हटले जाते.खरे तर ही पशूंची बदनामी आहे. कोणताही पशू आपल्या मादीवर बलात्कार करीत नाही.तो तिचा अनुनय करतो, तिला मनवतो.कदापीही सक्ती करीत नाही.बळाचा वापर करून केली जाणारी लैंगिक हिंसा फक्त पुरूषच करतात असे कबूल करायला हवे. त्यामुळे यापुढे एखाद्या प्राण्यावर चुकूनमाकून बलात्कार झालाच तर त्याला \"पुरूषी बलात्कार\" म्हटले पाहिजे.\nदेशातील २००० सालापासूनच्या बलात्काराच्या घटना पाहिल्या तर प्रत्येक २९ मिनिटाला एक बलात्कार होत असतो. दरवर्षीच्या या अत्याचारांची एकुण संख्या १६४९४ पासून आता २०,००० च्याही वर गेलेली आहे.पुरूषांना पोलीस खात्याचा धाक उरलेला नाही. व्हीआयपींना सुरक्षा पुरवणे आणि बंदोबस्त करण्यात सारे पोलीस दल मश्गूल आहे.शोषक पुरूषी वर्चस्व वॄतीला अपराधभावाची बोच अशी ऊरलेली दिसत नाही. जागतिकीकरणाच्या झपाट्यात सारा समाज चंगळवादाच्या विळख्यात सापडलाय.घरातले संस्कार,सामाजिक दबाव,नैतिकता सारेच दिप विझू लागलेत.शिक्षण कुचकामी ठरू लागलेय. सुखाच्या कल्पना बाजारू बनू लागल्या आहेत. ज्यालात्याला सुख ओरबाडून घ्यायचे आहे.सोशल मिडीयामुळे आणि मोबाईलमुळे प्रत्येक शाळकरी मुलाच्या हातात पोर्नोग्राफी साहित्य पोचले आहे. जाहीराती आणि टिव्हीमालिकांमधून सदोदित मुलांना उत्तेजित करण्याचा धडाका लावण्यात आलेला आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव, बेकारी, शहरी लोंढे, अनारोग्य, यामुळे आणि हे कुतूहल शमवण्याचे वैध मार्ग हाती नसतील तर सामाजिक विकृती जन्माला येणे अटळ बनते. जगभरच कमीअधिक प्रमाणात बलात्कार वाढू लागले आहेत. शिक्षणातून स्त्री-पुरूष समतेची जाणीव वाढत असताना, स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असताना,पुरूषी वर्चस्वभावना अधिक उफाळून यावी हे दुर्दैवी आहे.हा संक्रमण काळ आहे.प्रत्येक पुरूष बलात्कारी नसला तरी कोणताही पुरूष बलात्कारी असू शकतो हे लक्षात घेणे अटळ बनले आहे.\nखरा प्रश्न पुरूषी मानसिकता बदलण्याचा आहे.बळजबरीत सुख नसते. बळाचा वापर ही हिंसा आहे.स्त्रियांच्या शरीरावर त्यांचाच हक्क असतो.स्त्रियांची वेशभूषा,केशभूषा, भाष��� आणि मोकळे वागणे यामुळे पुरूष आपले नियंत्रण हरवतात हा युक्तीवाद बाष्कळपणाचा आहे. २ आणि ५ वर्षांच्या चिमुरड्यांवर होणारे बलात्कार त्यांच्या उत्तेजक कपड्यांमुळे होतात असे म्हणणारांना पागलच म्हटले पाहिजे.दिल्लीच्या घटनेनंतर काही ’पुरूषी’ प्रतिक्रिया आल्या होत्या. ’सितेने लक्ष्मणरेषा ओलांडली की रावण येणारच’ असे म्हणणार्‍या मंत्र्याच्या मध्यप्रदेशातील ५ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे. तिने कोणती लक्ष्मणरेषा ओलांडली होती हे प्रकार फक्त इंडीयात होतात, भारतात नाही असे सांगणारे ग्रामीण भागातील बलात्कारावर तोंडाला चिकटा आल्याच्या स्थितीत आहेत.एक तथाकथित संत म्हणाले होते ’मुलींनी भय्या म्हणून पाय धरले तर मुले अत्याचार करणार नाहीत.’ हैवान झालेल्यांना बहिणभावाचे नाते कळते काय\n९० टक्के बलात्कार ओळखीच्या पुरूषांकडून होतात.सामुहीक बलात्कार बर्‍याचदा सूडभावनेतून किंवा जातीयवादातून होतात.कायदे कडक हवेतच.पण फक्त कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही. पोलीस, न्यायव्यवस्था, समाज सार्‍यांनाच जागृक राहायला हवे.संवेदनशीलतेने वागायला हवे. आपल्या कोशातून बाहेर यायला हवे.आज कोणीच स्त्री सुरक्षित नाही अशी खूणगाठ बांधायला हवी. मुख्य म्हणजे सरकारी अनास्था संपायला हवी.बलात्कारीत स्त्रिचा काहीही गुन्हा नसतो. ती बळी असुनही अपराधी समजली जाते. ही सामाजिक चुक सुधारली जायला हवीय. पुरूष मग तो कोणीही असो, त्याची गय करता कामा नये.प्रसंगी त्याच्याविरूध्द सामाजिक बहिष्काराचे हत्यार उगारले जायला हवे.सामाजिक अवमानाला सामोरे जावे लागल्याशिवाय ही माजोरीवृती कमी होणार नाही. प्रसंगी समाजाला कठोर झाल्याशिवाय पर्याय नाही.\nआपल्या देशात दांभिकपणाचे कोठार आहे.स्त्रियांना देवी मानायचे आणि भोगदासीसारखे वागवायचे हा दुटप्पीपणा थांबायला हवा. ’नको देवी नको दासी, समान स्थान हवे आम्हास’, अशी कणखर भुमिका स्त्री चळवळ घेत आहे तिचे स्वागत व्हायला हवे. ’रमा सावित्री घरोघरी, जोतीभिमाचा शोध जारी’, ही शोधमोहीम अधिक गतीमान व्हायला हवी.महात्मा फुले, महर्षि कर्वे, आगरकर,रानडे, लोहिया, गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच स्त्रीपुरूष समतेचा मार्ग सुलभ होईल. स्त्रियांच्या प्रगतीवरूनच देशाची प्रगती मोजावी लागत असल्याने, भृणहत्येचा प��रश्न, लैंगिक हिंसाचार आणि पुरूषी वर्चस्वाची भावना याकडे फार गंभीरपणे पाहायला हवे.नुस्त्या प्रबोधनाने,प्रार्थनेने, विनंतीअर्जांनी हा प्रश्न सुटणार नाही. हा हितसंबंधांचा प्रश्न असल्याने प्रसंगी राजकीय ईच्छाशक्तीच्या जोरावर कठोर कायदेशीर पावले उचलूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे. सामुदायिक विवेकबुद्धीचा भलेपणा आणि सामाजिक शहाणपण यांच्या जोरावर ह्या प्रश्नाला भिडले नाही तर गार्गी मैत्रेयीचा, जिजाऊ-सावित्रीचा,रमा-अहिल्येचा हा भारत बलात्कारभुमी झाल्याचे बघत बसावे लागेल.\nआधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर,\nआधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले. त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि प्रकाश दिला.\nबाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचे प्रतिक बनलेले आहेत. बाबासाहेबांचा झगडा समाजाचे शोषण आणि नेतृत्व करणारांशी होता. त्याकाळात जे लोकघटक यात पुढे होते त्यांच्यावर बाबासाहेबांनी आसूड ओढले.पण बाबासाहेब भगवान बुद्धांचे वारसदार होते. बुद्धाच्या {अनित्यतेच्या} परिवर्तनाच्या विचारावर त्यांचा विश्वास होता.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर गेल्या ५७ वर्षात या सामाजिक नेतृत्वात काहीच बदल झाला नाही का आज बाबासाहेब असते तर त्यांनी कोणाची झाडाझडती घेतली असती\nस्वातंत्र्यपुर्वकाळात भारतीय समाजावर एका घटकाचे वर्चस्व होते. त्यात आज लोकशाहीमुळे, निवडणुक व्यवस्थेमुळे बदल झालेला आहे. सध्या जातीच्या लोकसंख्येला, जास्त मतदार असणारांना महत्त्व आलेले आहे. जागतिकीकरणामुळे झालेली उल��ापालथ विशेषत: त्र्यवर्णिकांचा झालेला आर्थिक विकास आणि मागास समुहांमधून निर्माण झालेला नवमध्यमवर्ग यामुळे झालेले बदल लक्षात घेवून नवी वैचारिक मांडणी करावी लागेल.तशी ती न करता जुनेच ताशे वाजवित बसणे योग्य नाही.\nआज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. १९१८ साली बाबासाहेबांनी शेतीवर \"स्माल होल्डींग्ज इन इंडीया\" हा शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांनी जास्त संततीमुळे शेतीचे होणारे तुकडे आणि त्यामुळे उभे राहणारे प्रश्न यांची चर्चा केली होती.तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार,उद्योग,शिक्षण क्षेत्रात घातले पाहिजे असा सल्ला दिला होता.असे झाले नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणे मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी ९५ वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते.त्यांच्या \"स्वतंत्र मजूर पक्षातर्फे\" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारले होते. त्या चळवळीमुळेच पुढे कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली.शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला.दामोदर,महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.आज राज्यात भीषण दुष्काळ आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचे बघणारा आवाका चकीत करून जातो.\n१९३८ साली त्यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला.त्यासाठी कायदा करावा म्हणून विधीमंडळात विधेयक आणले.ते तत्कालीन नेत्यांच्या अडाणीपणामुळे पास झाले नाही.आज वाढती लोकसंख्या ही आपली डोकेदुखी आहे. बेकारी, गरीबी, निरक्षरता, बेघरपणा हे प्रश्न त्यातूनच जन्माला आलेले आहेत.२० जुलै १९४२ रोजी बाबासाहेब म्हणाले होते, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे.स्त्रिया गुलाम नाही��. त्या पुरूषांच्या बरोबरीच्या आहेत.प्रत्येक स्त्रीने नवर्‍याची मैत्रीण बनले पाहिजे.हिंदु कोड बिलाद्वारे सर्व स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ते लढले.\nइतर मागास वर्गाच्या उन्नतीसाठी १९३० साली त्यांनी स्टार्ट कमेटीच्या अहवालात त्यांना आरक्षण आणि कायदेशीर संरक्षण देण्याची शिफारस केली.घटनेच्या कलम ३४० नुसार केंद्र सरकारने ओबीसी आयोग नेमला नाही म्हणून त्यांनी १९५१ मध्ये कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.\"शुद्र पुर्वी कोण होते\" हा ग्रंथ लिहून इतर मागास वर्गाचे प्रबोधन केले.भटक्या विमुक्तांच्या विदारक स्थितीला \"जाती निर्मुलन\"या ग्रंथातून वाचा फोडली.\nबाबासाहेबांनी केलेले विपुल ग्रंथलेखन म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे.त्याचे २२ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्यातील १७ ते २२ खंडाचे संपादन करताना लक्षात आले की कोणताही ग्रंथ लिहिताना ते किती अफाट पुर्वतयारी करीत असत.भारतीय राज्यघटना आणि बुद्ध धम्माचे पुनर्जागरण यातून त्यांनी सार्‍या देशावर उपकार करून ठेवले आहेत.\nअशा महापंडिताला अभिवादन करण्यासाठी सारा भारत का पुढे येत नाहीत्यांनी दलितांसाठी काम केले हे खरेच आहे.पण ते सार्‍या भारतीयांचे नेते होते. त्यांनी देशाच्या समग्र विकासाचे मांडलेले संकल्पचित्र पाहिले की त्यांना फक्त दलितांपुरते मर्यादित करणे अन्यायाचे ठरते. १९१९ साली त्यांनीच सर्वप्रथम साउथबरो कमिशनसमोर सर्वच भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती.१९३८ साली ते म्हणाले होते की आपली सर्वांची ओळख जात, धर्म, प्रदेश,भाषा यावरून न सांगता फक्त भारतीय म्हणून सांगितली पाहिजे. आज आपण जे कोणी भारतीय मतदार आहोत ते खर्‍या अर्थाने देशाचे मालक आहोत. अशा या अधिकाराची खरी आणि पुरती ओळख आपल्याला खरेच पटली आहे काय\nआपल्या देशात लिंगभाव, धर्म,जात आणि वर्गिय भेदामुळे भारतीय समाज एकजिव होत नाहीये. निवडणुकीच्या राजकारणामुळे त्याला आणखी चिरफळ्या पडतात.अशा स्थितीत राजकीय,आर्थिक आणि सामाजिक हितसंबंध एकमेकांवर मात करतात. आपण राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर आपल्याला बाबासाहेबांचेच विचार पायाभुत मानावे लागतील.बाबासाहेब म्हणत, भारतात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे. जातीची विषमता पायर्‍यांची श्रेणीबद्ध विषमता आहे.ती घालवायची तर राष्ट्रीय निर्धाराची गरज आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण हा निर्धार करू शकलो तर भारताला एकोपा असलेले राष्ट्र बनण्यापासुन आणि जगाची महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nभारतात मुली सुरक्षित आहेत काय\nआधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर,\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (13)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (7)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (8)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nवेटींग फॉर व्हिसा (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (5)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/opportunity-clean-election-system/", "date_download": "2019-07-22T08:46:05Z", "digest": "sha1:NUVECNQR75T5RUK7NOC7AZI27OSN2D25", "length": 39893, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Opportunity To Clean Election System | निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याची संधी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nबिग बॉस फेम रेशम टिपणीस ह्या व्यक्तीला करतेय डेट, पहा त्यांचे फोटो\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nगुडघ्यांच्या काळपटपणा दूर होईल झटपट, करा हे घरगुती उपाय पटापट\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nऔरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती\nजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.\nडहाणू/बोर्डी:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली डहाणूतील बचत गटांना प्रशिक्षणाला प्रारंभ, सुमारे तीन हजार महिला उपस्थित\nनवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टमध्ये जाणार दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर\nडोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे राहणारी महिला कोपर-दिव्यामध्ये अप जलद ट्रॅकवर ट्रेनमधून पडली\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास.\nकल्याण- मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी.\nAll post in लाइव न्यूज़\nनिवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याची संधी\nनिवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याची संधी\nभ्रष्टाचाराची गंगोत्री असलेली निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलायला हवे, ही देशातील तमाम प्रामाणिक सर्वसामान्यांची इच्छा आहे.\nनिवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याची संधी\nठळक मुद्दे‘इलेक्टोरल बॉन्ड’ ही मोदी सरकारची संकल्पना आहे. दोन वर्षांपूर्वीच्या वित्त विधेयकाद्वारा ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख आणि एक कोटी रुपये दर्शनी मूल्याचे ‘इलेक्टोरल बॉन्ड’ स्टेट बँकेच्या निवडक शाखांमधून खरेदी करता येतात.वरवर बघता पारदर्शितेच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब म्हटली पाहिजे; पण त्यामध्ये एक गोमदेखील आहे आणि तीच सध्याच्या वादाचे मूळ कारण आहे.\nअमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) आणि इतर गुप्तहेर संस्थांद्वारा जगभर चालविल्या जात असलेल्या हेरगिरी कार्यक्रमांचा भंडाफोड केल्यामुळे रशियात आश्रय घ्यावा लागलेला प्रसिद्ध अमेरिकन जागल्या (व्हिसल ब्लोअर) एडवर्ड स्नोडेन एकदा म्हणाला होता, की जर आमच्या सर्वोच्च संस्थांना छाननीपासून संरक्��ण देण्यात आले तर जनतेचा सरकारवरील विश्वासच उडून जाईल. देशातील सर्व राजकीय पक्षांनी ‘इलेक्टोरल बॉन्डस्’च्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीचे विवरण आणि दात्यांच्या बँक खात्यांची माहिती ३० मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पृष्ठभूमीवर सहजच स्नोडेनच्या त्या वाक्याचे स्मरण झाले. बहुपक्षीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना अतोनात महत्त्व असते आणि राजकीय पक्षच जर पारदर्शिता जपायला तयार नसतील तर भ्रष्टाचाराला आळा घालण्याची कल्पनादेखील करता येणार नाही.\nआश्चर्याची बाब म्हणजे भ्रष्टाचाराप्रती शून्य सहिष्णूतेचा नारा देत सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल म्हणाले, की पारदर्शिता हा मंत्र असू शकत नाही. मतदारांना उमेदवारांसंदर्भात जाणून घेण्याचा हक्क आहे; परंतु राजकीय पक्षांकडे पैसा कोठून आला, हे मतदारांना माहीत असण्याची गरजच काय आहे, असा सवालही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. हे अत्यंत धक्कादायक विधान आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर प्रचारसभा घेत फिरत आहेत. प्रत्येक प्रचारसभेत ते एक प्रश्न आवर्जून विचारतात-इमानदार चौकीदार हवा की भ्रष्ट नामदार जर चौकीदार इमानदार आहे तर मग स्वपक्षाला मिळालेल्या निधीचे विवरण सार्वजनिक करण्यात अडचण काय आहे जर चौकीदार इमानदार आहे तर मग स्वपक्षाला मिळालेल्या निधीचे विवरण सार्वजनिक करण्यात अडचण काय आहे इतर सगळेच पक्ष जर भ्रष्ट आहेत, गैरमार्गाने पैसा गोळा करीत आहेत आणि पंतप्रधानांचा पक्ष जर प्रामाणिक मार्गांचा अवलंब करीत आहे, तर मग सगळ्याच पक्षांचे आर्थिक व्यवहार जगजाहीर होऊ देण्यास आडकाठी का\n‘इलेक्टोरल बॉन्ड’ ही मोदी सरकारची संकल्पना आहे. दोन वर्षांपूर्वीच्या वित्त विधेयकाद्वारा ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. प्रत्येकी एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख आणि एक कोटी रुपये दर्शनी मूल्याचे ‘इलेक्टोरल बॉन्ड’ स्टेट बँकेच्या निवडक शाखांमधून खरेदी करता येतात. ज्यांना राजकीय पक्षांना देणगी द्यायची असेल ते केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या बँक खात्यांच्या माध्यमातून ‘इलेक्टोरल बॉन्ड’ खरेदी करू शकतात. याचाच अर्थ देणगी काळ्या पैशातून देता येणार नाही, तर कर चुकविलेल्या ���कमेतूनच द्यावी लागेल. वरवर बघता पारदर्शितेच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब म्हटली पाहिजे; पण त्यामध्ये एक गोमदेखील आहे आणि तीच सध्याच्या वादाचे मूळ कारण आहे.\nज्या बँक खात्यांच्या माध्यमातून ‘बॉन्ड’ खरेदी केले असतील त्या खात्यांच्या छाननीचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आलेला नाही. कुणी कोणत्या राजकीय पक्षाला किती देणगी द्यावी यावर कोणताही निर्बंध नाही आणि दात्याला त्याच्या हिशेब खतावण्यांमध्ये देणगीचे तपशील देण्याचीही गरज नाही याचा साधा सरळ अर्थ हा आहे, की पारदर्शितेचा आव आणत, सत्ताधारी पक्षाला कितीही देणग्या गोळा करण्याचा एक प्रकारचा परवानाच या व्यवस्थेतून बहाल करण्यात आला आहे. या व्यवस्थेद्वारा प्रत्येक राजकीय पक्षाला देणग्या गोळा करण्याची समान संधी प्रदान करण़्यात आली असे वरकरणी भासत असले तरी सत्ताधारी पक्षांनाच या व्यवस्थेचा सर्वाधिक लाभ होईल, ही बाब स्पष्ट आहे.\nसरकार जर पारदर्शितेसंदर्भात खरोखरच गंभीर असेल, तर मग राजकीय पक्षांकडे आलेल्या पैशाचा स्त्रोत सार्वजनिक करण्यास आडकाठी का घालण्यात येत आह जर देशाची, जनतेची सेवा हाच सर्वच राजकीय पक्षांचा उद्देश आहे, तर देशापासून, जनतेपासून लपवाछपवी करण्याची आवश्यकता का भासावी जर देशाची, जनतेची सेवा हाच सर्वच राजकीय पक्षांचा उद्देश आहे, तर देशापासून, जनतेपासून लपवाछपवी करण्याची आवश्यकता का भासावी आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करणाऱ्या, चौकीदार असल्याचे अभिमानाने नमूद करणाºया पक्षासाठी तर त्यांच्या दृष्टीने महाभ्रष्ट असलेल्या इतर सर्व राजकीय पक्षांना उघडे पाडण्याची ही नामी संधी होती. ती का घालवण्यात आली आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करणाऱ्या, चौकीदार असल्याचे अभिमानाने नमूद करणाºया पक्षासाठी तर त्यांच्या दृष्टीने महाभ्रष्ट असलेल्या इतर सर्व राजकीय पक्षांना उघडे पाडण्याची ही नामी संधी होती. ती का घालवण्यात आली पारदर्शिता हा मंत्र नाही, असे महाधिवक्त्यांना सर्वोच्च न्यायालयात का सांगावे लागले पारदर्शिता हा मंत्र नाही, असे महाधिवक्त्यांना सर्वोच्च न्यायालयात का सांगावे लागले राजकीय पक्षांकडे पैसा कोठून आला हे जनतेला माहीत असण्याची गरजच काय, असा प्रश्न त्यांना का विचारावा लागला राजकीय पक्षांकडे पैसा कोठून आला हे जनतेला माहीत असण्याची गरजच काय, असा प्रश्न त्यांना का विचारावा लागला हे सगळे प्रश्न पाणी मुरत असल्याकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.\nकेंद्रीय माहिती आयोगाने २०१३ मध्ये सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांना माहितेच्या अधिकाराखाली आणण्याची घोषणा केली होती. भ्रष्टाचाराचे निर्दालन करण्याचा वसा घेतल्याचे आणि जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याचा सातत्याने कंठशोष करणाºया सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या घोषणेला अद्यापही भीक घातलेली नाही. त्यानंतर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या माध्यमातून यासंदर्भात राजकीय पक्षांना उचित निर्देश देण्याची विनंती करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ही प्रलंबित याचिका आणि ‘इलेक्टोरल बॉन्ड’संदर्भातील याचिका एकत्र गुंफल्या आहेत. ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. भले लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर का होईना, पण सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही याचिका शक्य तेवढ्या लवकर निकाली काढून भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेली निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलायला हवे, ही देशातील तमाम प्रामाणिक सर्वसामान्यांची इच्छा आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nElectionElection Commission of IndiaNarendra ModiSupreme CourtPoliticsनिवडणूकभारतीय निवडणूक आयोगनरेंद्र मोदीसर्वोच्च न्यायालयराजकारण\n...तर नेट प्रॅक्टिसचा उपयोगच काय; विधानसभेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा 'बाऊन्सर'\n'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा\nअडचणीतून खडसे माग कसा काढणार...\nभाजपविरोधात आंदोलन करणाºया नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा काँग्रेसला रामराम\nमसापच्या अध्यक्षपदी भुतेकर, तर तडेगावकर सचिव\nमंत्रीपद जाताच इच्छुकांच्या आशा पल्लवीत\nअंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम\nशीला दीक्षितांच्या जाण्याने राजकारणातील प्रामाणिक अन् विश्वासू नेतृत्व हरपलं\nमलाबी आमदार झाल्यासारखं वाटतंय \nखटले निकाली काढायलाच हवेत\nदगड मारण्यास कारण की....\nचांद्रयान-2प्रो-कबड्डीबिग बॉस मराठीमुंबई ट्रेन अपडेटसुपर 30द लायन किंगकर्नाटक राजकारणएअर इंडियागणेशोत्सवमानसून स्पेशल\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटत��� का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1594 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (775 votes)\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\n'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबा�� येथे रंगणार\nरघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे\nChandrayaan-2: 'ती' १५ मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार\nबहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/CDCC76CBM-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T07:39:16Z", "digest": "sha1:GV2OA43HDEEBTOCHYVCN4RZZD47AMU6X", "length": 6314, "nlines": 76, "source_domain": "getvokal.com", "title": "एका अनाथ मुलीशी लग्न करायचे असेल तर काय करावे लागेल? » Eka Anath Mulishi Lagn Karayache Asel Tar Kay Karave Lagel | Vokal™", "raw_content": "\nएका अनाथ मुलीशी लग्न करायचे असेल तर काय करावे लागेल\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nमुलीला इंंप्रेस काय करायला हवे\nआज कालच्या मुली एकाच मुलावर प्रेम करतात का\nमुली धोका का देतात\nमी माझ्या मामाच्या मुलीवर ३ वर्षांपासून प्रेम करत होतो परंतु ती आता दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते, मला त्रास होत आहे तसेच माझी जगण्याची इच्छा नाही तरी मी काय करू\nअनोळखी मुलीला पटवायचे असेल तर काय करावे\nमी १०वी नापास आहे आणि एका कंपनीमध्ये जॉब करत आहे, ऑफिसमध्ये मला एक मुलगी पसंत आहे तर मी काय करावे\nलग्नासाठी कोणती मुलगी करावी\nएखाद्या मुलीला कसे मनवावे\nमुलीसमोर प्रेम कसे व्यक्त करावे\nमी एका मुलीवर प्रेम करतो परंतु माझी प्रपोज करायची हिम्मत होत नाही तरी मी काय करू\nनवीन मुलीशी सेक्स केला तर तिच्या योनितून रक्त का येते\nमुलीला प्रपोज कसे करायचे\nमी एका मुलीवर प्रेम करतो आणि ती पण माझ्यावर प्रेम करते पण तिला तिच्या घरच्यांची भिती वाटते म्हणुन ती माझ्याशी बोलणं आणि भेटणं टाळतीय तरी मी काय करू\nमाझ्याकडून सध्या एकही मुलगी पटत नाही, कोणालाही मी प्रपोस केलं कि ती नाही म्हणते मी काय करू\nएखाद्या मुलीला प्रपोज करायचे असेल तर कसे केले पाहिजे\nमुली जणग्या का वापरतात\nमाझे पहिले लग्न झाले होते परतु घटस्फोट झाला असून एक मुलगा माझ्याकडे असुन मला अनाथ मुलीशी विवाह करायचा असुन काही अडचण येईल का\nमला एक मुलगी आवडते तीला प्रपोज कसं करायचं\nमुली नेहमी काळ्या मुलांना का पटतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/403/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87..._%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5", "date_download": "2019-07-22T07:48:32Z", "digest": "sha1:TXNQJMUYJKSIJQI2ZUKXLCTRMY3R4AIJ", "length": 16312, "nlines": 54, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nबस्स झाले घोटाळे... मुंबई महापालिकेत आता सत्तापरिवर्तनाची गरज – सुप्रिया सुळे\nमुंबई महानगरपालिकेत खूप घोटाळे झाले, आता इथे परिवर्तनाची गरज आहे, शहराचा विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत सत्ता हवी आहे, असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकले. सुळे यांनी आपल्या तीन दिवसीय मुंबई प्रचार दौऱ्याची सुरूवात करत आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, नगरसेविका रत्ना महाले, मिनाक्षी पाटील उपस्थित होत्या.\nरस्ते घोटाळा, टॅब घोटाळा, कचरा घोटाळा अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना हटवून आता परिवर्तनाची कास धरणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबईत आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. लोकांना आपल्या मुलींना रात्री अपरात्री बाहेर पाठवण्यास भीती वाटते हे प्रशासनाचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. तसेच स्व आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त महिला पोलीसांची त्यांनी नियुक्ती केली होती, याची आठवण त्यांनी जागवली.\nमुंबई शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, मनपात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला आहे. केंद्र सरकार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न दाखवत आहे. पण आधी त्यांनी मुंबईकरांना लोकलची उत्तम सुविधा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हजारो कोटींच्या प्रकल्पांचे स्वप्न दाखवले जात आहेत पण हे पैसे आहेत कुठे असा खडा सवाल त्यांनी केला.\nगेल्या दोन वर्षात एकही स्वच्छतागृह उभारले नाही, शाळेतील मुलींना स्वच्छतागृहे उभारणार असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, पण त्याची पूर्तता केली गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छतागृह बांधू, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nमनपात माफियाराज आहे असे आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष करत आहे. मुख्यमंत्री म्हणतात पारदर्शक कारभार हवा, मग मुख्यमंत्र्यांनी गेली अडीच वर्षे याबाबत चौकशी का केली नाही गृहमंत्र्यांनी अडीच वर्ष काय केलं गृहमंत्र्यांनी अडीच वर्ष काय केलं असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.\nविकासाचे आदर्श मॉडेल पुण्यात राबवले जात असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुण्यात एक वॉर्ड असा नाही जिथे पालिकेचं रुग्णालय नाही. वेगळी मॅटर्निटी रुग्णालये आहेत. लहान मुलांसाठी मिल्क बँक बनवणारे पुणे हे देशातले पहिले शहर आहे. पुण्यात एक विभाग सोडून नाट्यगृहे आहेत, ज्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा विकास घडविला असून मुंबईतही अशाच विकासाची गरज असल्याचे सुळे म्हणाल्या.\nमतांसाठी जातीचे राजकारण केले जाते आहे, समाजात द्वेष निर्माण केला जात आहे याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आपण जे केले, भविष्यात जे करणार आहोत ते जनतेसमोर मांडा, आत्मचिंतन करा, जनतेने संधी मिळाली तर आपण निश्चितच मुंबईचे परिवर्तन करू, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.\nदरम्यान, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही कार्यक्रमात मनपाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली. मुंबईतील शाळांची, रस्त्यांची, आरोग्यसेवेची परिस्थिती बिकट आहे. मुंबई मनपातर्फे सुविधा पुरवली जात नाही. मनपाच्या शाळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना असंख्य हालअपेष्टांना सामोरे जावे लागते, अशी खंत अहिर यांनी व्यक्त केली. मनपातील भ्रष्टाचाराला शिवसेना जेवढी जबाबदार आहे तेवढीच भाजपही जबाबदार आहे. दोघांच्या संगनमतानेच २२ वर्ष घोटाळे झालेत, असा आरोप त्यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो मुंबईचा विकास करू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nशिवसेना-भाजपने गेली २२ वर्षे मुंबईकरांना वेठीस धरले आहे आणि आज भाजप जबाबदारीतून हात झटकत आहे. मनपातील भ्रष्टाचाराला भाजपही तितकीच जबाबदार आहे. भाजप हा देशासाठी घातक पक्ष आहे, हे लोण देशभर पसरता कामा नये, यांना वेळीच आळा घालायला हवा, असे मत राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले तर राष्ट्रवादीच्या मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांनी उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. मुंबई शहरात परिवर्तन घडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे त्यामुळे आपला उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, असेही त्या म्हणाल्या.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राखला शब्द; पक्षाकडून फुलमाळी कुटुंबियांना मदतीचा हात ...\nऔषध फवारणीदरम्यान विषबाधा होऊन यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृत शेतकऱ्यांपैकी गजानन फुलमाळी यांच्या कुटुंबाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यवतमाळ येथील हल्लाबोल आंदोलन सभेच्यादरम्यान घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेला शब्द पाळत फुलमाळी कुटुंबियांना पीठाची गिरणी देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे.यवतमाळ येथील सावरगावमध्ये औषध फवारणीच्या वेळी विषबाधेने मृत्यू पावलेले शेतकरी गजानन फुलमाळी यांची कन्या प्रतिक्षा फुलमाळी हिने वडिलांचा मृत्यू कसा झाला हे ...\nमराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता संसदेत मांडणार - सुप्रिया सुळे ...\nमराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपण संसदेत मांडणार आहोत, असे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनासही ही बाब आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. पैठण तालुक्यातील पाचोड आणि परिसरातील ४० गावांत पाण्याचा प्रश्न भीषण आहे. हा प्रश्न चर्चेतून नक्की सोडवू. मात्र प्रश्नाबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यास सर्वांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करू, असेही त्या म् ...\nपाचोरा येथे समाजातील महत्त्वाच्या घटकांसोबत खा. सुप्रिया सुळे यांचा संवाद ...\nपाचोरा तालुक्यातील व्यापारी, डॉक्टर्स, शिक्षक, अभियंते, वकील, शिक्षक या समाजातील महत्त्वाच्या घटकांसोबत खा. सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विविध अडचणींवर मोकळेपणाने बोलतानाच त्यावर तोडगा काढण्यासाठी काय प्र���त्न करता येतील यावरही चर्चा करण्यात आली.आजवर या समाज घटकांनी कधी आंदोलन केलेले पाहिले नाही, मात्र आज डॉक्टर्स, वकील, व्यापारी सगळेच रस्त्यावर उतरत आहेत, याबाबत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली. सरकारतर्फे नवनवीन बिलं पास केली जात आहेत मात्र त्यातून उद्भवणाऱ्या समस्याही म ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/satrangi-thali-is-getting-popular/", "date_download": "2019-07-22T08:10:09Z", "digest": "sha1:V3FKFPPAQ5DMYOTMT5M5CLLERCOYZA4G", "length": 8930, "nlines": 165, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "खवय्यांसाठी खास ‘सतरंगी थाळी’!", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nखवय्यांसाठी खास ‘सतरंगी थाळी’\nखवय्यांसाठी खास ‘सतरंगी थाळी’\nसध्या विविध प्रकारच्या थाळींची क्रेझ खवय्यांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी ‘बाहुबली थाळी’, ‘महिष्मती थाळी’, ‘पेशवाई थाळी’ यांसारख्या विविध थाळी प्रसिद्धी पावल्या आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचीदेखील एक थाळी सध्या लोकप्रिय होत आहे. ही थाळी म्हणजे ‘सतरंगी थाळी’\nकाय आहे ‘सतरंगी थाळी’\nदिल्लीतील ‘मेलो गार्डन’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ‘सतरंगी थाळी’ मिळते.\nही थाळी इतकी भरगच्च असते, की या थाळीत सर्व पदार्थ मांडले थाळीचं वजन 25 किलो होतं.\nयातील थाळीचा आकारही षटकोनी असतो.\nया थाळीतील मेन्यूही वेगवेगळे असतात.\nचार प्रकारच्या सतरंगी थाळी या ठिकाणी मिळतात.\n4 प्रकारच्या सतरंगी थाळी\nNon- Veg सतरंगी पंजाबी\nVeg चिंजाबी (चायनीज +पंजाबी)\nकाय असतं ‘सतरंगी थाळी’त\nथाळीला मतदानाचा रंग, ‘चौकीदार पराठा’ आणि ‘इलेक्शन थाळी’ खमंग\nतसंच non-veg मध्ये ‘तंदुरी चिली चिकन’सारखे पदार्थ या थाळीत मिळतात.\nतसंच ताक, लस्सी यांसारख्या पेयांचाही समावेश या थाळीत असतो.\nया थाळीतील पदार्थ एवढ्या प्रमाणावर असतात, की एक थाळी 4 जणांना पुरते. तरीही ही थाळी ‘unlimited’ असते. म्हणजेच आपल्याला हवे असणारे पदार्थ आपण कितीही वेळा पुन्हा मागवू शकतात. या एका थाळीची किंमत व्हेज असल्यास रु. 1600 आणि नॉनव्हेज असल्यास रु. 2000 पर्यंत असते.\nपुण्यामध्ये गाजतेय उन्हाळा स्पेशल ‘Ice Cream थाळी’\nPrevious भौगोलिक मानांकनात कोल्हापुरी चपलांचा समावेश\nNext 10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होत���य फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \nजय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 21 July 2019\nत्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम\nजय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 20 JULY 2019\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतुम्ही ‘ही’ ‘आईस्क्रीम पाणीपुरी’ खाल्लीय का\nपावसाळ्यात मच्छी खाताय, सावधान \n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\n10 वी पास उमेदवारांनो, तुम्हाला राष्ट्रसुरक्षेसाठी नोकरीची संधी\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\nCSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू\nपुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण\nनागपूर पोलीसांवर डुक्करं पकडण्याची जबाबदारी, पालिका आयुक्तांचा अजब फर्मान\nजळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला\nउद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527828.69/wet/CC-MAIN-20190722072309-20190722094309-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5362060184922786298&title=Sandesh%20Mahajan%20Wins%20Colgate%20Scholarship&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:45:36Z", "digest": "sha1:7I5CHBPIFEJAGIJU6KAPKWT7AFE4NSFY", "length": 9053, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "संदेश महाजनने जिंकली कोलगेट शिष्यवृत्ती", "raw_content": "\nसंदेश महाजनने जिंकली कोलगेट शिष्यवृत्ती\nमुंबई : ओरल केअर उत्पादनांच्या बाजारपेठेत अग्रस्थानी असलेल्या कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे दिली जाणारी कोलगेट शिष्यवृत्ती धुळे येथील संदेश महाजन या १२ वर्षांच्या मुलाने जिंकली आहे.\nसंदेशची आई गृहिणी असून त्यांना स्वत:ला कधी शाळेत शिकता आले नाही. संदेशसाठी मात्र त्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने पाहत आल्या आहेत. लहानपणापासून संदेशला मशिन्स तयार करण्याचा छंद असून, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याची क्षमता असल्याची बाब त्यांनी हेरली. ‘आमच्यासाठी कोलगेटची ही शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैसा नाही, तर संदेशला त्याची स्वप्ने स���कार करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकण्यासाठी मिळालेले हे मोठे प्रोत्साहन आहे. ही संधी दिल्याबद्दल मी कोलगेटचे आभार मानते,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nया कार्यक्रमाबद्दल बोलताना कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडचे मॅनेजिंग-डायरेक्टर इस्साम बचलानी म्हणाले, ‘ज्याच्याकडे पाहून चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटावे असा भविष्यकाळ मिळविण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, असे कोलगेटला वाटते आणि आमच्या वार्षिक शिष्यवृत्ती कार्यक्रमातून आम्ही हाच विश्वास प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत आहोत. हा कार्यक्रम वर्षागणिक लक्षणीयरित्या विस्तारत आहे. यावर्षी आम्ही शिष्यवृत्तींची संख्या वाढवली आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक कोलगेट शिष्यवृत्ती संचाबरोबर विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षणाचीही संधी मिळावी यादृष्टीने BYJU’s या लर्निंग अॅपबरोबरची आमची भागीदारीही चालू ठेवली आहे. कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा अधिकाधिक भारतीय कुटुंबांनी, मुलांनी लाभ घ्यावा आणि त्यांना अधिक चांगले व उज्ज्वल भवितव्य घडविता यावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.’\nTags: धुळेमुंबईसंदेश महाजनकोलगेट शिष्यवृत्तीMumbaiDhuleSandesh Mahajanकोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडकोलगेटइस्साम बचलानीColgateBYJU’sColgate ScholarshipColgate-Palmolive (India) Ltdप्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा विवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत ‘सीएलपी इंडिया’ची ‘सुझलॉन’शी भागीदारी कोलगेट भारतातील प्रथम क्रमांकाचा ब्रँड २५ टक्के भारतीय दातदुखी व संवेदनेने त्रस्त\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-bsnl-started-vip-services-2274612.html", "date_download": "2019-07-22T10:19:03Z", "digest": "sha1:WBNFEXYFI47YLVLJE6UBFILUOK6RNOZF", "length": 6061, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bsnl started vip services | बीएसएनएलची व्हीओआयपी सेवा सुरू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबीएसएनएलची व्हीओआयपी सेवा सुरू\nबीएसएनएल ग्राहकांसाठी इंटरनेटवरून दूरध्वनी आणि दृकश्राव्य सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.\nनवी दिल्ली. भारत संचार निगम लिमिटेडने साई इन्फोसिस्टिमसह बीएसएनएल ग्राहकांसाठी इंटरनेटवरून दूरध्वनी आणि दृकश्राव्य सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.\nसध्या वापरात असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवेच्या तुलनेत बीएसएनएलची ही दृकश्राव्य सेवा अत्यंत वाजवी आहे. विदेशातही वाजवी खर्चात संपर्क साधण्यासाठी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय सेवा पुरवठादारांसोबत विशेष व्यवस्था केली जात असल्याची माहिती बीएसएनएलचे सीएमडी आर. के. उपाध्याय यांनी दिली आहे. व्हीव्हीओआयपी सेवा वापरून अमेरिका, ब्रिटन व चीनमध्ये दूरध्वनीवर संपर्क साधण्यासाठी १ रुपया २० पैसे प्रतिमिनिट तर तेथील मोबाइलवर संपर्क साधण्यासाठी ७ रुपये २० पैसे प्रतिमिनिट आकारले जातील. व्हीव्हीओआयपीसाठी मासिक १५० रुपये आकारले जातील, असे त्यांनी सांगितले. ही सेवा अहमदाबादेतून सुरू होऊन त्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये कार्यान्वित होणार आहे.\nRedmi K20 आणि Redmi K20 Pro विक्री सुरु , येथे आहे उपलब्ध\nरेडमीचे 10000 आणि 20000 mAh कॅपेसिटी असलेल्या दोन पावरबँक लॉन्च, 5 वेळेस चार्ज होईल तुमचा फोन\nइमोजी असूनही चॅटमध्ये जिफ, अवतारचा ट्रेंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-sujay-shastri-write-article-about-imran-khan-5920688-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:11:15Z", "digest": "sha1:3VOXBIQQQTLMPX3JUBFL52V7KPZK362E", "length": 33629, "nlines": 166, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sujay Shastri Write Article About Imran Khan | नवा पाकिस्तान, नवा इम्रान ?", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनवा पाकिस्तान, नवा इम्रान \nपाकिस्तानचे नाव घेतल्याशिवाय विद्यमान सत्ताधारी-समर्थकांचा हल्ली दिवस उजाडत नाही.\nपाकिस्तानचे नाव घेतल्याशिवाय विद्यमान सत्ताधारी-समर्थकांचा हल्ली दिवस उजाडत नाही. निवडणूक काळात हा पाकिस्तानद्वेष विशेषत्वाने उफाळून येताना दिसतो. यात एकतर पाकिस्तान आपल्या देशात हस्तक्षेप करत असल्याची हाकाटी पिटली जाते किंवा मुस्लिमांची बाजू समजून घेणाऱ्यांना, मोदी विरोधकांना पाकिस्तानात निघून जाण्याची धमकी तरी दिली जाते. खुद्द पंतप्रधानही संधी साधून हा आगीचा खेळ खेळतात. आगामी लोकसभा निवडणुका नजरेपुढे ठेवून हा खेळ पुन्हा एकदा सुरु झालेला असताना तिकडे पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारात भारतद्वेष पसरवून मत मागितली जाताहेत का, या निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे काय आहेत, कोण प्रभावी ठरतंय आणि निकालांचा भारत-पाक संबंधांवर काय परिणाम संभवणार आहेत, याचाच घेतलेला हा वेध...\n२०१५चा डिसेंबरचा महिना.‘इंडिया टुडे’ नियतकालिकाच्या वार्षिक कार्यक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तुळातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यात मोठे आकर्षण होते ते पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान याचे. इम्रान खान तसा भारतात वरचेवर येणारा सेलेब्रिटी क्रिकेटर, पण डिसेंबरमध्ये त्याचे भारतात येणे, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. कारण, २०१३च्या सार्वत्रिक निवडणुकीत केवळ ३३ जागा राखलेल्या या वादग्रस्त आणि वलयांकित इम्रानची भेट ठरली होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी.\nमोदींनी २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारात पाकिस्तानविरोधातील काँग्रेसच्या बोटचेप्या () धोरणाविरोधात देशभर राळ उडवून दिली होती. त्यांच्या भाषणात पाकिस्तानशी मैत्री कशाला, इथपासून सत्ता मिळाल्यास ‘लव लेटर’ची भाषा कायमची बंद केली जाईल, असे ‘मर्दानी’ आश्वासन होते. इम्रानची भेट होण्याअगोदर काही दिवस परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांना भेटल्या होत्या. दोन्ही देशांदरम्यान सहचर्य, शांतता नांदावी, असे राजकीय पातळीवरचे प्रयत्न होते. अशा आशावादी वातावरणात इम्रान भारतात आला होता. मोदींच्या भेटीत इम्रानने त्यांना म्हटले, दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रक्रिया पुढे न्यायची असेल, तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पुन्हा व्हायला काय हरकत आहे) धोरणाविरोधात देशभर राळ उडवून दिली होती. त्यांच्या भाषणात पाकिस्तानशी मैत्री कशाला, इथपासून सत्ता मिळाल्यास ‘लव लेटर’ची भाषा कायमची बंद केली जाईल, असे ‘मर्दानी’ आश्वासन होते. इम्रानची भेट होण्याअगोदर काही दिवस परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांना भेटल्या होत्या. दोन्ही देशांदरम्यान सहचर्य, शांतता नांदावी, असे राजकीय पातळीवरचे प्रयत्न होते. अशा आशावादी वातावरणात इम्रान भारतात आला होता. मोदींच्या भेटीत इम्रानने त्यांना म्हटले, दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रक्रिया पुढे न्यायची असेल, तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पुन्हा व्हायला काय हरकत आहे इम्रानच्या या प्रश्नावर मोदींनी फक्त सूचक हास्य प्रकट केले. या हास्यातले दडलेले गूढ अर्थ खुद्ध इम्रानला त्यावेळी सांगता आले नाहीत.\nआज पाकिस्तानच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, २५ जुलैला पार पडणाऱ्या निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे, कट्टरवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला आहे. पण इम्रानच्या भाषणात, जाहीर सभांमध्ये कडवा भारतविरोध अद्याप दिसलेला नाही. वास्तविक आजपर्यंतच्या पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये प्रमुख विरोधीपक्ष काश्मीर प्रश्न वा भारताचा विषय काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारत असतं. पण या निवडणुकांत भारताशी चांगले संबंध असावेत अशी भूमिका असणाऱ्या नवाझ शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ पक्षाला कोणताच विरोधक हा जाब विचारताना दिसत नाही. किंबहुना, काश्मीर प्रश्नाचा निवडणूक प्रचारात कुठे उल्लेख होताना दिसत नाही. विषय फक्त भ्रष्टाचार-दहशतवाद मुक्त पाकिस्तानचा आहे. (क्वचित इम्रान व काही विरोधक भ्रष्टाचारातून कमावलेले ५ बिलियन डाॅलर शरीफ यांनी भारतात पाठवले असा आरोप करतात. पण या आरोपावर प्रचंड गदारोळ उडालेला दिसत नाही. ) बंदिवासातले शरीफ व देश पिंजून काढणारा इम्रान असा थेट सामना आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुत्तो चर्चेतही नाहीत. निवडणुकांच्या वृत्तांकनावरून मीडियावर अनेक बंधने आली आहेत. इम्रानसंबंधित बातम्यांना फक्त जाणीवपूर्वक स्थान दिले जात असल्याचेही दिसते आहे. ‘डॉन’ या निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या वर्तमानपत्राला व जिओ या वृत्तवाहिनीलाही अलिखित सेन्सॉरशीपचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियात शरीफ यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. पाकिस्तान लष्कर व इम्रान यांच्या संगनमतामुळे ‘नया पाकिस्तान’ जन्मास येईल, असे बोलले जात आहे. पाकिस्तानमधल्या जवळपास सर्वच कट्टर इस्लामी संघटना त्यांचा मुस्लिमेतर व भारतद्वेष बाजूला ठेवून इम्रान खान नावाचा ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देणारा ‘नवा नायक’ काय खळबळ माजवून जातोय, याची वाट पाहताना दिसताहेत.\nपाकिस्तानच्या गेल्या तीन दशकाच्या राजकीय इतिहासात देशाचे मुख्य राजकारण उजवे व मध्यममार्गाकडे वळलेले दिसते, ते प्रामुख्याने झिया उल हक यांनी पाकिस्तानला ‘इस्लामिक स्टेट’ असे जाहीर केल्याने. म्हणूनही झुंडशाहीचे समर्थन करणाऱ्या, कट्टर इस्लाम-शरीया कायद्याची मागणी करणाऱ्या, बिगर मुस्लिमांना सर्व हक्क नाकारणाऱ्या कट्टर संघटना नेहमीच निवडणुकांदरम्यान आपला प्रभाव टाकताना दिसल्या आहेत. काही छोट्या संघटनांची ताकद इतकी आहे, की ते जमात उलेमा-ए-इस्लाम (समिउल हक गट) व जमात उलेम-ए-पाकिस्तान या संघटनांचा पाकिस्तानच्या राजकारणावर असणारा प्रभावही बाधित करू शकतात. काही परंपरावादी पक्ष ‘मुत्तहिदा मजलिस-ए-अमल’ या नव्या राजकीय प्लॅटफॉर्मवर एकीकडे त्यांच्यापेक्षा कट्टर पक्षांचा विरोध करताना दिसतात, तर उदारमतवादी व सेक्युलर गटांचा आपणच विरोध करू शकतो, असा दावा करताना दिसतात. तरीही या संघटनांमध्ये आपापसात ऐक्य नाही. त्यामुळे कोणताही कट्टर गट आपणच इस्लामचे तारणहार असा दावा ठामपणे करू शकत नाही.\nदुसरीकडे, पाकिस्तान पीपल्स पार्टी, पीटीआय, एमक्यूएम हे मुख्य पक्ष इस्लामला नाकारताना दिसत नाहीत वा ते पाकिस्तानला इस्लामी आयडेंटी देण्याविषयीही हरकत घेताना दिसत नाहीत. या मुख्य पक्षांना आपल्याकडच्या काँग्रेसप्रमाणे त्यांचे राजकारण धार्मिक अंगाने रेटता येत नाही. त्यांच्यात पाकिस्तानात सेक्युलर संकल्पनेची फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण तेथे प्रांतिक, वांशिक प्रश्नावर लढणारे पक्ष धार्मिक व सांस्कृतिक सहिष्णुता, सामाजिक-आर्थिक न्याय व समतेचा आग्रह धरताना दिसतात. हे पाकिस्तानचे राजकीय वास्तव आहे. हा इस्लामी देश असला तरी या देशात विविध वांशिक आयडेंटिटी असल्याने हा देश दहशतवादाप्रमाणेच, वांशिकवादालाही बळी पडलेला दिसत आहे.\nभारत हा बहुसंख्य हिंदूंचा असला तरी ते हिंदू राष्ट्र नाही. भारतामध्ये जातीसंघर्ष खूप आहे. पण निवडणुकांत जातीय समिकरणे जुळवण्याबरोबरच पाकिस्तानचा मुद्दा हमखास काढला जातो. गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी निवृत्त लष्करी अधिकारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी संरक्षणमंत्री , पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत यांनी देशविरोधी कट रचला असा सनसनाटी आरोप केला होता. तर बिहार विधानस��ा निवडणुकांमध्ये भाजप हरल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील असे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. अशा आरोपांची रेंज या निवडणुकात पाकिस्तानमध्ये अजून तरी दिसलेली नाही. किंवा तेथे देशद्रोह्यांना भारतात पाठवण्याची टूम निघालेली नाही. इम्रान किंवा अन्य पक्ष हिंदूं व अन्य अल्पसंख्यांचे लाड चालणार नाहीत अशी भाषाही करताना दिसत नाही.\nसध्या लष्कराचा फेवरिट मानला जाणाऱ्या इम्रान खानने त्याच्या राजकारणाची सुरवात २२ वर्षांपूर्वी आदिवासी टोळ्यांमधील वंशवाद व तालिबान हिंसाचाराने होरपळलेल्या बलुचिस्तान व खैबर पख्तुनख्वा या प्रांतातून केली होती. या प्रांतातील सध्याची परिस्थिती तणावाची आहे. गेल्याच आठवड्यात बलुचिस्तानात बॉम्बस्फोट होऊन १४० हून अधिक जण ठार झाले होते. पण येथे ‘मजलिस-ए-अमल’ ही कट्टर संघटना नव्या येणाऱ्या सरकारशी हात मिळवण्यास तयार असल्याचे चित्र आहे. या खैबर पख्तुनख्वा भागात इम्रान खानने पहिल्यापासून तालिबान गटांशी जुळवून घेण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची व प्रसंगी लष्करी कारवाईला विरोध करण्याची धाडसी, पण बदलेल्या राजकीय वास्तवाला समजून भूमिका घेतलेली होती. त्याला पाकिस्तानातील इस्लामी कट्टरवाद्यांकडून सर्वाधिक लक्ष्य बनलेल्या अहमदी समाजगटाबद्दलही सहानुभूती आहे. अहमदी हे मुस्लिमेतर असून त्यांना या देशातले मूलभूत हक्कही देता कामा नयेत, त्यांनी आपण मुस्लिमेतर असल्याचे जाहीर केल्यावर त्यांना नागरिकाचा दर्जा द्यावा अशी भूमिका कट्टरवाद्यांची आहे. (असेच काहीसे मत भारतात कट्टर उजव्या संघटनांचे मुस्लिमांबाबतचे असते) मात्र इम्रानने या निवडणुकांत अहमदी हे आपले भावासारखे असून, आपला पक्ष त्यांच्याबरोबर आहे असे विधान करून सगळ्यांचीच गोची केली. पण त्याची ही भूमिका पूर्वीही होती, तो आजही त्यावर कायम आहे हे, विशेष.\nआज लष्कराचा पाठिंबा असूनही इम्रान तालिबान संघटनांशी चर्चा करण्याचे, अमेरिकेचा दबाव झुकारण्याचे जाहीरपणे सांगत आहे. पण त्याचबरोबर तो लष्कराची पाकिस्तानच्या राजकारणातील गरजही बोलून दाखवत आहे. एका मुलाखतीत इम्रानने पाकिस्तान लष्कराची पाकिस्तानाच्या राजकारणातल्या अपरिहार्यतेवर एक भाष्य केले होते. ते त्याच्या भविष्यातील (समजा पंतप्रधान झाला तर) राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. तो म्हणतो, ‘पाकिस्तानच्या राजकारणात सत्तारुढ सरकारचा कारभार भ्रष्ट व वाईट दिसल्याचे आढळत असल्याने पाकिस्तानच्या लष्कराने या देशाची सूत्रे आपल्या घेतली आहेत. जेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पारदर्शी कारभार करेल, भ्रष्टाचाराचा बीमोड करेल, तेव्हा लष्कराला हस्तक्षेप करण्याची संधी मिळणार नाही. आपल्या देशात भ्रष्टाचारी व दुष्ट लोकांचे सरकार आल्याने लष्कराने ती पोकळी भरून काढली व जनतेने तो बदल सहज स्वीकारला. १९९९मध्ये नवाझ शरीफ सरकार मुशर्रफ यांनी उलथवले त्याचे स्वागत लाहोरच्या रस्त्यावर लोकांनी केले होते.’\nअर्थात, इम्रानला लष्कराचा कितपत पाठिंबा आहे, याविषयी अनेक थिअरी मांडल्या जात आहेत. इम्रान लष्कराचे बाहुले होईल इथपासून तो देशाला नवी दिशा दाखवू शकतो,असेही म्हणणारे आहेत. तर काही जण पाकिस्तानच्या लष्कराला नवाझ शरीफ यांची लोकप्रियता जाचत असल्याने त्यांनी इम्रानची प्रतिमा उंचावण्यात आपली शक्ती पणास लावली आहे असेही म्हणणारे आहेत. इम्रानची काही राजकीय पावले पाकिस्तान लष्कराची भलामण करणारीही आहेत. त्याच्या पक्षाचा जाहीरनाम्यात ‘नया पाकिस्तान’ घोषणेत ‘इस्लामी वेलफेअर स्टेट’ची भाषा आहे. त्यातून आपण पाकिस्तानमध्ये ’तबदिल’ घडवून दाखवू शकतो. असे आश्वासन आहे. भ्रष्टाचारमुक्त सर्वसमावेशक विकास हा पाकिस्तानला प्रगतीपथावर नेऊ शकतो, असेही तो प्रचार सभांमध्ये सांगतो. त्याच्या या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणेनंतर इम्रानची प्रतिमा न्यूज चॅनेलमधून उजळू लागली आहे.\nइम्रानला राजकारणात येऊन दोन दशके उलटली आहेत. या काळात त्याच्या राजकीय जाणिवांमध्ये बदल होणे साहजिकच आहे. पण हा नेता उद्या पाकिस्तानचा पंतप्रधान झाल्यास भारत-पाकिस्तान संबंधांवर त्याचा परिणाम कसा होईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे बरोबर आठ नऊ महिन्यांनी सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानविरोधाचे राजकारण भाजप जर करू पाहत असेल, तर त्यांना इम्रान सत्तेवर आल्यास बऱ्याच कसरती कराव्या लागू शकतात. कारण, इम्रानने मध्यंतरी मोदी-शरीफ भेटीचे स्वागत केले होते. शरीफ यांनी स्वत:च्या घरी मोदी यांना आमंत्रण दिले होते, याची त्याने जाहीर प्रशंसा केली होती. पण मोदींच्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणा�� एकटं पाडण्याच्या राजकारणाला त्याचा तीव्र विरोध आहे. काश्मीर प्रश्नावर चर्चा हा मार्ग आहे, असे तो म्हणत आलाय. इम्रानला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा व्हावेत, अशीही इच्छा आहे. माणसांमाणसातील संपर्क वाढल्यास नवे हीरो-आदर्श समाजाला मिळत जातात, सचिन तेंडुलकर आमच्या पाकिस्तानात हीरो आहे असे इम्रानने भारतात येऊन म्हटले होते. ही मैत्रीची भाषा समजा तो पंतप्रधानपदी आरुढ झालाच तर कायम राहणार का आणि पाकिस्तानद्वेषाचे उठसूठ राजकारण करणारे आपले सत्ताधीश निवडणुक काळातल्या पाकिस्तानच्या रुपाने मिळणाऱ्या ह्या लाभांशावर पाणी सोडणार का, हाच महत्वाचा प्रश्न आहे.\nइम्रानच हॉट - फेव्हरिट\n२५ जुलैला होणाऱ्या निवडणुकात इम्रानच्या पीटीआय पक्षाला सत्ता मिळेल असे भाकीत जंग या मीडिया ग्रुपने केले आहे. तर पल्स कंपनीच्या जनमत चाचण्यांत इम्रानच्या पक्षाला ३० टक्के तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाला २७ टक्के मतदारांनी पसंती दिल्याचे जाहीर केले आहे. गॅलप पाकिस्तान सर्वेक्षणात नवाझ शरीफ यांना २६ टक्के तर इम्रानला २५ टक्के असा कल दिला आहे तर \"रॉयटर'ने घेतलेल्या जनमत चाचणीत इम्रानकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे म्हटले आहे.\nपाकिस्तान निवडणुका तोंडावर आल्या असतानाच इम्रानपासून घटस्फोट घेतलेली पत्नी रेहमा खान हिने एक खळबळजनक पुस्तक लिहून इम्रानचे चारित्र्य भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. \"सेक्स, लाइज व कोकेन' म्हणजेच लैंगिक स्वैराचार, खोटेपणा आणि नशाबाजी हे इम्रानचे आयुष्य असल्याचा तिचा आरोप होता. रेहमा खानने काही उदाहरणे देत इम्रान हा इस्रायलचा प्रशंसक असल्याचाही आरोप केला होता. इम्रानची माजी पत्नी जेमिमा ही ज्यू होती, त्यामुळे तो ज्यूंच्या बाजूचा आहे असा तिचा दावा आहे. पण रेहमा खानचा दावा हा तसा नवा नाही. इम्रानवर पूर्वी तसे आरोप झाले होते . पण गेल्या २२ वर्षांतल्या राजकीय प्रवासात त्याने इस्रायल व अमेरिका विरोध कायम ठेवला आहे. इम्रानची ‘प्लेबाॅय’ इमेज आता धूसर होत चालली आहे . तो पाश्चात्य स्रीवादाचा विरोधक आहे . पाश्चात्यांच्या स्त्रीवादामुळे स्त्रीचे आईपण लयास जात आहे, अशी चिंता तो व्यक्त करताना दिसतो. त्याने ईश्वरनिंदा कायद्याच्या बाजूने आपण आहोत, असेही म्हटले आहे...\nसंशयाच्या कुंपणांवर माणुसकीची लक्तरे\nपेंदा, पडका आणि वास्त्य��ची भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/amitabh-bachchan-mother-teji-bachchan-birth-anniversary-her-life-facts-5936193.html", "date_download": "2019-07-22T10:41:23Z", "digest": "sha1:Z3YSFDRBUT6ILVDZPLZG62ZFXHTLS4LA", "length": 11260, "nlines": 179, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan Mother Teji Bachchan Birth Anniversary Her Life Facts | Birth Anni: हरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन, इंदिरा गांधींसोबत होती घनिष्ठ मैत्री", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nBirth Anni: हरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन, इंदिरा गांधींसोबत होती घनिष्ठ मैत्री\n12 ऑगस्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांची 104थी जयंती आहे.\nमुंबईः 12 ऑगस्ट म्हणजे आज अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांची 104 थी जयंती आहे. 1914 साली ल्यालपुर (पंजाब) येथे त्यांचा जन्म झाला होता. तेजी लग्नापूर्वी अलाहबाद युनिव्हर्सिटीतून सायकॉलॉजीच्या प्राध्यापिका होत्या. येथेच त्यांची भेट हरिवंश राय बच्चन यांच्यासोबत झाली होती. ते येथे इंग्लिश लिटरेचरचे प्राध्यापक होते. भेटीनंतर 1941 साली दोघांनी लग्न केले. तेजी आणि हरिवंश राय बच्चन यांनी यश चोप्रांच्या 'कभी-कभी' (1976) या चित्रपटात कॅमिओ केल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे.\nहरिवंश राय यांच्या दुस-या पत्नी होत्या तेजी बच्चन...\n- हरिवंश राय यांनी तेजी बच्चनसोबत दुसरे लग्न केले होते.\n- हरिवंश राय यांचे पहिले लग्न 1926 साली श्यामा यांच्यासोबत झाले होते. त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते.\n- 10 वर्षे त्यांचे पहिले लग्न टिकले.\n- झाले असे, की श्यामा यांचा टीबीमुळे 1936 साली मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या पाच वर्षांनी म्हणजे 1941 साली त्यांनी तेजी यांच्यासोबत दुसरे लग्न केले.\n- अमिताभ (थोरले) आणि अजिताभ (धाकटे) ही हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांची मुले आहेत. बिग बींनी बॉलिवूडमध्ये करिअर केले, तर अजिताभ बच्चन बिझनेसमन आहेत.\nइंदिरा गांधी यांच्याशी होती तेजी बच्चन यांची घनिष्ठ मैत्री...\n- बच्चन कुटुंबाचे गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध होते.\n- तेजी आणि इंदिरा गांधी जवळच्या मैत्रिणी होत्या.\n- रिपोर्ट्सनुसार, इंदिरा गांधी यांच्या लग्नाआधीपासून दोघींची मैत्री होती.\n- देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजीव गांधी यांच्या प्रेमसंबंधा���ी माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले.\n- 'कुली'(1983) चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते, तेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना भेटायला अमेरिकेहून राजीव गांधी आणि दिल्लीहून इंदिरा गांधी पोहोचल्या होत्या.\nपुढील स्लाईड्सवर बघा, तेजी बच्चन यांचे 7 फॅमिली PHOTOS...\n(L) तेजी बच्चन, नव्या नवेली, अमिताभ, हरिवंश राय, जया, अजिताभ, रमोला आणि इतर फॅमिली मेंबर्स\nधाकटा मुलगा अजिताभ बच्चन आणि रमोला यांच्या लग्नात हरिवंश राय बच्चन, तेजी, अमिताभ, जया आणि अन्य\n'कभी-कभी' या चित्रपटातील कॅमियो सीनमध्ये शशी कपूर, राखीसोबत हरिवंश राय आणि तेजी बच्चन\n(L) तेजी बच्चन, हरिवंश राय, जया, अमिताभ, अजिताभ आणि अन्य फॅमिली मेंबर्स\nपती हरिवंश राय बच्चन आणि मुलगा अमिताभसोबत तेजी बच्चन\nतत्कालिन पंतप्रधान आणि जवळच्या मैत्रीण इंदिरा गांधीसोबत तेजी बच्चन\nKader Khan Unheard Story: आईचे निधन झाले त्यावेळी घरात एकटे होते कादर खान, नातेवाईकांना जेव्हा फोनवरुन कळवले तेव्हा सगळ्यांचा खावा लागला होता ओरडा\nविवाहित असताना टीना मुनीमच्या प्रेमात आकंठ बुडाले होते राजेश खन्ना, लिव्ह इनमध्ये होते दोघे, वापरायचे एकच टुथब्रश\nबाळासाहेब ठाकरेंनी संजय दत्तला काढले होते तुरुंगाबाहेर, 7 वर्षांनी जेव्हा समोर आले सत्य तेव्हा भडकले होते, म्हणाले होते - त्याला फासावर लटकवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-22T09:56:42Z", "digest": "sha1:ZHKGB7A2HG2MTCCQRLMWQ3FF7N3TYR7C", "length": 17155, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "प्रभास Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nVideo : ‘बाहुबली’ प्रभास आणि श्रद्धा यांचं ‘सायको सैयां’ सॉंग…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूरचा 'साहो' चित्रपटाचे ��हिले सॉंग 'सायको सैयां' प्रदर्शित झाले आहे. हे सॉंग पाहताच चाहत्यांचे या गाण्यावर पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही. या गाण्यामध्ये 'बाहुबली'…\nVideo : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बाहुबली फेम अ‍ॅक्टर प्रभास साहो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरही दिसणार आहे. जेव्हापासून या सिनेमाचा टीजर समोर आला आहे तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच या…\nअभिनेता प्रभासच्या ‘साहो’तील गाण्याचा ‘फर्स्ट’ लुक ‘व्हायरल’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नुकताच अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा साहोचा टीजर लाँच झाला होता. या सिनेमातील गाण्याचा पहिला लुक समोर आला आहे. प्रभासने स्वत: हा लुक शेअर केला आहे. प्रभासने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गाण्याचे पोस्टर…\n#Video : बहुप्रतिक्षित ‘साहो’चा टीजर आऊट ; पहा प्रभास आणि श्रद्धा कपूरची जबरदस्त…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर सिनेमा साहो चा ट्रेलर रिलीज झाला आहे. टीजरमधूनच एक झलक मिळते आहे की, या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे यात मात्र शंका नाही. टीजरच्या सुरुवातीलाच श्रद्धा आणि प्रभास…\nप्रभासच्या ‘साहो’ सिनेमाचे नवीन पोस्टर ‘रिलीज’ , पहा प्रभासचा अंदाज\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमा साहो बाबत चाहते खूपच एक्साइटेड आहेत. बाहुबली मध्ये आपली जादू दाखवल्यानंतर प्रभास आता श्रद्धा कपूर सोबत साहो या सिनेमात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमाचा आणखी एक नवीन पोस्टर…\nश्रध्दा कपूरचा ‘साहो’ चित्रपटातील ‘ऍक्शन’बाज ‘लुक’ व्हायरल \nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा 'साहो' चित्रपट २०१८ पासून चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर २१ मे ला प्रदर्शित झाले होते ज्यामध्ये प्रभास येलो गॉगल्स आणि ब्लॅक जॅकेट…\nम्हणून प्रभास झाला भावूक ; म्हणाला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या बाहुबली या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या सिनेमाने प्रभासच्या लोकप्रियतेत इतकी वाढ झाली की, त्याच्या चाहत्यांमध्ये सातासमुद्रापार असण���ऱ्या लोकांचीही भर…\nबाहुबली प्रभासचं इन्स्टाग्रामवर दमदार पदार्पण ; ‘या’ पहिल्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बाहुबली फेम प्रभास याने नुकतंच सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. अ‍ॅक्टर प्रभास असं त्याने आपल्या इन्स्टा अकाऊंटला नाव दिलं आहे. प्रभासने नुसते अकाऊंट उघडले, एकही पोस्ट नसताना लाखो चाहत्यांनी त्याला फॉलो केले.…\nप्रभासच्या चाहत्यांसाठी ‘ही’ आहे खुशखबर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचा अभिनेता प्रभास आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. प्रभासचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बाब अशी की, प्रभास लवकरच इन्स्टाग्राम या फोटो शेअरींग…\nVideo: प्रभाससोबत फोटो काढल्यानंतर ‘त्या’ तरुणीने केले असे काही ‘ते’ पाहून…\nवृत्तसंस्था : अनेकवेळा चाहते आपल्या आवडत्या कलाकारानं विषयी प्रेम व्यक्त करतात. जर तो आवडता कलाकार आपल्या समोर अचानकपणे आला तर आपण काय करावं आणि काय नाही असे या चाहत्यांना होत असतं. असाच एक मजेशीर किस्सा अभिनेता प्रभासच्या बाबतीत घडला आहे.…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\n७ वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर मोदी सरकारकडून ७ व्या…\nसुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने आत ‘हा’ ३ फुट्या डॉक्टर…\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nधुळे जिल्ह्यातील ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड फिनालेआधी पसार\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी ‘हा’ त्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9", "date_download": "2019-07-22T10:32:36Z", "digest": "sha1:LGATOK6354JSSY4O3XKWKWKPCURR5E2J", "length": 8965, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रसवंतीगृह - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nउसाचा रस काढून विकणाऱ्या दुकानास महाराष्ट्रात गुऱ्हाळ किंवा रसवंतीगृह असे म्हणतात. सर्वसाधारणत: उन्हाळ्यात रसवंतीगृहात मोठीच गर्दी असते. उसाचा रस मानवी आरोग्यास चांगला असतो. महाराष्ट्रात बहुतांश एसटी बसस्थानकाच्या आवारांत रसवंतीगृह असते.\n१ रस काढण्याची पद्धत\n२ रस विकण्याची पद्धत\n३ पेले धुण्याची पद्धत\nविजेवर चालणाऱ्या यंत्रामध्ये उस, लिंबू ���ाकून त्याचा रस काढला जातो.\nपुढे तो रस गाळण्यातून गाळून व त्यात बर्फ मिसळून ग्राहकांना पिण्यासाठी दिला जातो. तसेच येथे बिनबर्फाचा रस सुद्धा मिळतो.\nसदर बर्फ हा बर्फाच्या कारखान्यातून एखाद्या चारचाकी वाहनातून / बैलगाडीतून आणला जातो. रसवंतीगृहात कोणतेही शीतकपाट (फ्रीज) उपलब्ध नसतानादेखील भर उन्हाळ्यात हा बर्फ न वितळता कित्येक तास घनरूपात राहू शकतो कारण सदर बर्फ तयार करताना त्यात काही अशी रसायने मिसळलेली असतात, की जी मानवी शरीरास घातक असतात.\nरस शक्यतो काचेच्या पेल्यात ग्राहकांना पिण्यासाठी दिला जातो.\nरस हा लहान (अर्धा) पेला, मोठा पेला, जंबो ग्लास किंवा लिटरवर विकला जातो.\nबरेच ग्राहक रसात मीठ टाकून रस पितात.\nक्वचितच काही ठिकाणी हे काचेचे पेले नळाखाली धुतले जातात.\nबहुतेक ठिकाणी पेले धुण्यासाठी पाण्याने भरलेल्या दोन बादल्या ठेवलेल्या असतात.\nग्राहकाने रस पिल्यावर तो काचेचा पेला पहिल्या बादलीतील पाण्यात बुचकळून काढतात आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या बादलीतील पाण्यात बुचकळून काढतात. नंतर तो ओला पेला टेबलावर पालथा घालून ठेवतात आणि पुन्हा अन्य ग्राहकास रस पिण्यासाठी देतात.\nत्यानंतर इतर पेलेदेखील बादलीतील त्याच पाण्यात बुचकळून काढतात. बादलीतील पाणी दिवसभर तसेच असते.\nपेले धुण्याच्या या पद्धतीमुळे एखाद्या ग्राहकाने रस पिताना त्या पेल्याला लागलेली त्याच्या तोंडातील लाळ, थुंकी ही तो पेला धुताना त्या बादलीतील पाण्यात मिसळते. इतर पेले त्याच पाण्यात बुचकळून काढत असल्याने सदर लाळ, थुंकी ही इतर पेल्यांनादेखील लागते. आणि त्याच पेल्यातून रस पिताना इतर ग्राहकांच्या तोंडाद्वारे त्यांच्या शरीरात जाते.\nजर रस पिणाऱ्या एखाद्या ग्राहकास एखादा संसर्गजन्य रोग झाला असल्यास त्यांच्या लाळ, थुंकीद्वारे त्या रोगाची लागण रस पिणाऱ्या अन्य ग्राहकांसदेखील होऊ शकते.\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१९ रोजी ०२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/hate-story/", "date_download": "2019-07-22T10:07:10Z", "digest": "sha1:L5EETT2JJFNKBMUR7GFP274JRMB4VEHG", "length": 11019, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "hate story Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nशर्टचं बटण खोलत उर्वशी रौतेलाने दाखवलं ‘क्लिव्हेज’ ; चाहते म्हणाले , ‘रेखा सारखी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमधील हेट स्टोरी ४ मधून आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीने आपले काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट अंदाजात दिसत…\nबॉलिवूडमध्ये ‘असे’ शूट केले जातात ‘हॉट’, ‘बोल्ड’ आणि…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आजकालच्या सिनेमांमध्ये मर्यादे पेक्षाही बोल्ड सीन शूट केला जातो. यासाठी अनेक अ‍ॅक्ट्रेस अशा आहेत ज्या लगेचच तयारही होतात. परंतु बॉलिवूडमध्ये अशा अनेक अ‍ॅक्ट्रेस आहेत. ज्या बोल्ड सीन द्यायला नकार देतात. काही वेळेस…\n‘हेट स्टोरी 2’ आणि ‘पार्च्ड’ सिनेमातील ‘ही’ अभिनेत्री झाली आई\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला हिला कन्यारत्न झालं आहे. 15 एप्रिल रोजी सुरवीनने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सुरवीनने हेट स्टोरी 2 आणि पार्च्ड यांसारख्या सिनेमात आणि काम केले आहे.…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ���यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांती घेतल्यानंतर ‘या’…\nशिवसेनेच्या नेत्यांचे आव्हान, ‘ताजमहाल’मध्ये घुसून दर…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n‘८६ च्या’ आशाताई ‘८२ च्या’ वहिदा रेहमान…\nमहिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’ अन् त्यानंतर वर्षभर केलं ‘लैंगिक’ शोषण\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का ; व्हीडिओ होतोय व्हायरल\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/employees-provided-Marathi-Language-Examination-issue/", "date_download": "2019-07-22T09:48:59Z", "digest": "sha1:7T4G3OTY635EXSGNJQHFLUGQHAADV7AX", "length": 6538, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पन्नास अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिली मराठी भाषा परीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Aurangabad › पन्नास अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिली मराठी भाषा परीक्षा\nपन्नास अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिली मराठी भाषा परीक्षा\nऔरंगाबाद : रवी माताडे\nसरकारी कार्यालयांमध्ये काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रथम भाषा म्हणून मराठी हा विषय नसलेल्या अशा अधिकारी-कर्मचार्‍यांना सरकारी नोकरीत आल्यानंतर दोन वर्षांत ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. यंदा 50 अधिकारी-कर्मचार्‍यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती भाषा संचालनालय कार्यालयातून मिळाली आहे. राज्यात कुठेही काम करताना, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधता यावा, यासाठी अधिकार्‍यांना मराठी भाषा अवगत असणे बंधनकारक आहे.\nदहावीची परीक्षा देताना प्रथम भाषा मराठी विषय नसलेल्या व सरकारी नोकरीत आलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना महाराष्ट्रात मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. सेवेत आल्यानंतर दोन वर्षांत ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, अन्यथा त्यांची वेतनवाढ थांबवली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना वेतनवाढी लागू केल्या जातात. विशेष म्हणजे भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यास जेवढा वेळ लागेल, त्या कालावधीतील वेतनवाढीचा एरियर्स त्यांना मिळत नाही. भाषा संचालनालय कार्यालयाकडून दरवर्षी जून आणि डिसेंबर महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होते.\nपरराज्यातील रहिवासी असलेले, तेथे शिक्षण पूर्ण केलेले आणि महाराष्ट्र केडरमध्ये नोकरीत आलेल्या जिल्हाधिकार्‍यापासून ते कर्मचार्‍यांपर्यंत, तसेच पोलिस, जिल्हा परिषद, सिंचन यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचार्‍यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. नववी व दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. निबंध, पत्रलेखन, भाषांतर, एखाद्या विषयावर स्पष्टीकरण, निवेदन, परिपत्रक सादरीकरण आदी विविध मुद्याआधारे लघुलेखन, टंकलेखन आणि तोंडी परीक्षा घेतली जाते.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Yellur-road-name-change-marathi-people-Oppose/", "date_download": "2019-07-22T09:50:08Z", "digest": "sha1:RXJNMPUV5X4FQ6FLTABEIKAHMEACIKFN", "length": 7875, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " येळ्ळूर रस्त्याचे नामांतर करण्यास मराठी भाषिकांचा विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › येळ्ळूर रस्त्याचे नामांतर करण्यास मराठी भाषिकांचा विरोध\nयेळ्ळूर रस्त्याचे नामांतर करण्यास मराठी भाषिकांचा विरोध\nयेळ्ळूर रस्त्याचे बेकायदेशीर नामांतर करण्याचा प्रयत्न गुरुवारी काही कानडी म्होरक्यांनी केल्यानंतर वडगावमध्ये काही काळ वादंग माजले. मराठी भाषिकांनी बेकायदेशीर नामांतरास विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव न वाढता तूर्त या प्रकारावर पडदा पडला आहे.\nवडगावातील सोनार गल्लीच्या कोपर्‍यावर गुरुवारी सकाळी कानडी संघटनेने कानडी भाषेत रस्ता नामांतराचा फलक उभारला. येळ्ळूर रस्त्याला ‘देवरदासीमय्या’ रस्ता असे नाव देण्यात आले होते. हे नामकरण करण्याची मागणी कन्‍नड संघटनेकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. गुरुवारी देवरदासीमय्या यांची जयंती होती. हा मुहूर्त साधून नामांतराचा कानडी भाषेतील फलक उभारण्यात आला.\nफलक उभारल्याची माहिती मराठी भाषिकांना कळताच वडगाव भागातील मराठी नगरसेवकांसह मराठी कार्यकर्त्यांनी लागलीच फलकाकडे धाव घेतली. अचानक फलक उभारण्याचा प्रकार बेकायदेशीर असून, याबाबत महानगरपालिकेमध्ये कोणताही ठराव झालेला नसल्यामुळे हा फलक त्वरित हटवावा, अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली. त्यावेळी कन्‍नड आणि मराठी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.\nकाही मराठी भाषिकांनी शहापूर पोलिस स्थानकात धाव घेऊन या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली. हा प्रकार बेकायदेशीर असून यातून भाषिक ऐक्य धोक्यात येऊ शकते. त्यामुले सदर फलक त्वरित हटवावा अशी मागणीही केली.\nपोलिसांनी कानडी संघटनांच्या म्होरक्यांना पाचारण करून त्यांच्याकडे फलक उभारणीच्या परवानगीची मागणी केली. कानडी म्होरक्यांनी आपल्याकडे परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सदर फलक गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत हटविण्याची सूचना कानडी म्होरक्यांना दिली. त्याला कानडी म्होरक्यांनी होकार दिल्यानंतर मराठी भाषिक माघारी परतले.त्यानंतर पोलिसांनीच सदर फलक दुपारी तीनच्या सुमारास हटविला. यामुळे रस्ता नामांतर प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादंगावर तूर्त पडदा पडला.\nमाजी महापौर महेश नाईक, आप्पासाहेब पुजारी, माजी उपमहापौर संजय शिंदे, नगरसेवक अनिल मुचंडीकर, विजय भोसले, रतन मासेकर, राजू मरवे, राजू बिर्जे यांच्यासह राजू पावले, नितिन खन्नूकर, गजानन होसूरकर, किरण पाटील, प्रभाकर अवचारे आदीसह वडगाव, भारतनगर, शहापूर भागातील मराठी भाषिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-attempt-of-the-vegetable-seller-suicide-in-the-premises-of-Police-Station/", "date_download": "2019-07-22T09:43:53Z", "digest": "sha1:DXUAGNH5MHZXRDF425NULF2DK4XI3MIB", "length": 5635, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस ठाणे आवारात भाजी विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › पोलिस ठाणे आवारात भाजी विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nपोलिस ठाणे आवारात भाजी विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nतक्रार देण्यास आलेल्या विलास जोगेश नायडू (वय 27, रा. टेंबलाई उड्डाणपूल परिसर) या भाजी विक्रेत्याने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.\nविलास व त्याची आई लक्ष्मीबाई शाहूपुरी रेल्वे फाटक येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. गेले काही दिवस येथील इतर भाजी विक्रेत्यांशी त्यांचा वाद सुरू आहे. यातून नायडू याच्या विरोधात काही महिलांनी तक्रार अर्ज पोलिस ठाण्याकड�� दिला होता. पोलिसांनी चौकशी करून तोडगा काढला होता. रविवारी रात्री विलास नायडू तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. पोलिस ठाण्यात जाण्याआधी काही विक्रेत्यांशी चर्चा करत तो आवारातच थांबला होता. याच वेळी त्याने खिशातून विषारी औषधाची बाटली काढून त्यातील द्रव सेवन केले. यामुळे गोंधळ उडाला. विलासची आई लक्ष्मीबाई यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.\nशाहूपुरी भाजी मंडईत काही फाळकूटदादांचा त्रास विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याकडूनही येथे हप्ता मागण्याचा प्रकार होत असल्याचे विक्रेते सांगतात. संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांतून होत आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Do-not-let-the-Maratha-and-Bahujan-community-break-apart-says-Sharad-Pawar/", "date_download": "2019-07-22T09:59:00Z", "digest": "sha1:J4W3KFF6WVOY5O7AIVQRSTXL6ZGPWG2C", "length": 4862, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा व बहुजन समाजात फुटीचा डाव यशस्वी होऊ देऊ नका : शरद पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा व बहुजन समाजात फुटीचा डाव यशस्वी होऊ देऊ नका : शरद पवार\nमराठा व बहुजन समाजात फुटीचा डाव यशस्वी होऊ देऊ नका : शरद पवार\nमराठा आरक्षणासाठी आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबा व सदिच्छा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, या आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव राज्यकर्ते खेळत असून, तो यशस्वी होऊ देऊ नका. मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे ���वाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे.\nमराठा आरक्षण आंदोलनामुळे या समाजाच्या तीव्र भावना देशासमोर आल्या आहेत. या मागणीच्या पूर्ततेसंदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्यकता आहे. यासाठी उचित वेळ आवश्यक आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात लागणारा वेळ, राज्य शासन आणि विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल व बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक गंभीर होईल, म्हणूनच आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन एका पत्रकाद्वारे त्यांनी केले आहे.\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Flat-in-26-lakhs-bait-fraud/", "date_download": "2019-07-22T10:15:38Z", "digest": "sha1:BTJOWRQCXWXJINXPFZGF4GOVIBMMQFPH", "length": 7125, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भायखळ्यात २६ लाखांत फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भायखळ्यात २६ लाखांत फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा\nभायखळ्यात २६ लाखांत फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा\nमुंबई : अवधूत खराडे\nन्यु हिंद मिलमधील म्हाडा संकूलात असलेला फ्लॅट अवघ्या 26 लाखांत देण्याचे आमिष दाखवत म्हाडामधील दोन एजंटनी फ्लॅट मालकाकडून कागदपत्रे मिळवून 59 वर्षीय व्यक्‍तीला गंडा घातल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरुन फ्लॅटच्या मूळ मालकांसह आणखी एकाविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र यातून म्हाडा एजंटनी आपला हात का���ून घेतल्याने पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nम्हाडातर्फे पाच वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये न्यू हिंद मिलमधील म्हाडा संकुलामध्ये सरुबाई आवटी यांचे पती मनाजी यांना फ्लॅट लागला. मात्र फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी सुरूवातीची रक्कम म्हाडाकडे भरण्यासाठी आवटी दाम्पत्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी सय्यद मेहंदी नावाच्या व्यक्तीकडून कर्ज घेऊन फ्लॅटचा ताबा घेतला. कर्जाच्या बदल्यामध्ये आवटी यांच्याकडून नमूद फ्लॅटची कागदपत्रे मेहंदी याने आपल्या नावावर हस्तांतरित करुन घेतली होती. दरम्यानच्या काळात 7 नोव्हेंबर 2013 रोजी मनाजी यांचा मृत्यू झाल्याने मेहंदी याचे कर्ज फेडणे सरुबाई यांना कठीण जाऊ लागले.\nम्हाडातील एजंट मुस्ताक नाईक आणि कराड यांनी हीच संधी साधून सप्टेंबर 2014 मध्ये कायमस्वरुपी घराच्या शोधात असलेल्या दिलीप सावंत यांची सरुबाई यांचा मुलगा प्रकाश सोबत भेट घडवून आणली. मेहंदी याने पैशांसाठी तगादा लावल्याने आवटी कुटुंबिय फ्लॅट विकणार असल्याचे सांगून हा फ्लॅट अवघ्या 26 लाख 75 हजार रुपयांत विकण्याचा ठराव या एजंटनी करुन दिला. सावंत यांनी फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दाखवत 24 सप्टेंबर 2014 रोजी रोखीने 13 लाख 25 हजार रुपये दिले. तर उरलेले 13 लाख 50 हजार रुपये फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर देण्याचे ठरले.\nव्यवहार पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये आवटे कुटुंबियांनी सावंत यांच्याविरोधात काँम्पीटट अँथोरटी आँफ कोकण डिव्हीजन, बांद्रा येथे तक्रार दाखल केली. सावंत यांच्याकडून 26 लाख 75 हजार रुपये घेतले नसून हा फ्लॅट अवघ्या 10 लाख रुपयांच्या डिपॉझिटवर भाडेतत्वावर दिला असल्याचे तक्रारीत नमूद केले.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-bogus-Call-Center-raid/", "date_download": "2019-07-22T10:37:41Z", "digest": "sha1:GXRXGCN3H5EKH5TGK3HEUPZAVI64CBJT", "length": 7120, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस कॉल सेंटरवर छापा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › बोगस कॉल सेंटरवर छापा\nबोगस कॉल सेंटरवर छापा\nअ‍ॅपल व आयपॉडवर वापरण्यात येणारे ब्राऊझर क्रॅश झाल्याचे सांगत अमेरिकन नागरिकांना गंडा घालणार्‍या पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर सायबर सेलने पर्दाफाश केला. कॉल सेंटर चालविणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जवळपास दोनशे नागरिकांना गंडा घालत दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दोघांचेही पुण्यातील नामांकित महाविद्यालयातून शिक्षण झालेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून कॉल सेंटर सुरू असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सायबर सेलचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.\nरोहित रामलाल माथूर (वय 29, रा. बावधन) आणि आदित्य सदानंद काळे (वय 29, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचा कुणाल फतवाणी हा साथीदार पसार झाला आहे.\nखराडी परिसरातील एका इमारतीत व्ही. टेक. सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू आहे. ते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या मोबाईलमधील व्हायरस काढून देण्याच्या बहाण्याने गंडा घालत आहेत, अशी माहिती सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार, सायबर सेलचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पवार, सोनाली फटांगरे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी रोहित माथुर व आदित्य काळे यांना ताब्यात घेतले.\nत्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांना अटक केली. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारे 175 अमेरिकन नागरिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यांनी दहा लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून 6 हार्डडिस्क, 1 लॅपटॉप, वायफाय राऊटर, 5 हँडसेट असा मुद्देमाल जप्त केला आहे.\nनामांकित महाविद्यालयात शिक्षण पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातून रोहित माथुर याचे बॅचलर इन इन्फोरेशन टेक्नॉलॉजी व आदित्य काळे याचे बॅचलर इन फॉरेन ट्रेड शिक्षण झाले आहे. रोहितने शिक्षणानंतर दिल्ली येथे दोन वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर तो प��ण्यात आला. दोघेही हडपसर परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते. तेथे दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 2017 पासून खराडीत भागीदारीमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू केले व नागरिकांना गंडा घालण्यास सुरुवात केली.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/police-celebrate-Bendur/", "date_download": "2019-07-22T10:05:19Z", "digest": "sha1:23UEKLPJSOPZJUW2UIVJBHONZIDHPB23", "length": 8966, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसदादाला साजरा करायचाय बेंदूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › पोलिसदादाला साजरा करायचाय बेंदूर\nपोलिसदादाला साजरा करायचाय बेंदूर\nशेतकार्‍यांच्या सर्जा-राजाचा महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर हा सण होय. पोलिस दलात काम करणार्‍या एका पोलिसाने अगदी निष्पापपणे चक्क पोलिस अधिकार्‍याकडे बेंदूर साजरा करण्यासाठी रजा मागितली. मात्र मराठा व वाहतूकदार आंदोलन असल्याने पोलिसाला सुट्टी नाकारण्यात आली. असे असले तरी त्या पोलिसदादाला बेंदूर साजरा करण्यासाठी एक तासाच्या सुट्टीची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसाने केलेला हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांमधील पारंपारीक सणाबाबतची भावना यानिमित्ताने समोर आली आहे.\nत्याचे असे झाले, मेढा पोलिस ठाण्यांतर्गत कुडाळ दुरक्षेत्र आहे. या दुरक्षेत्रामध्ये पोलिस दलात नव्यानेच रुजू झालेले पोलिस कर्मचारी ए. टी.जाधव कर्तव्य बजावत आहेत. पोलिस कर्मचारी जाधव यांनी मंगळवारी एक अर्ज टाईप करुन मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि जीवन माने यांना बुधवारी एक दिवसाची किरकोळ रजा मिळण्याची विनंती केली. किरकोळ रजा मिळण्यासाठी जाधव यांनी दिलेले कारण चर्चेचा विषय बनले आहे. आज सर्वत्र बेंदूर हा सण साजरा ह��त आहे. जाधव हे स्वत: शेतकरी कुटुंबातील असून त्यांना बैलांविषयी कमालीची आवड आहे. यामुळे बेंदूर सणादिवशी आपल्या सर्जा-राजाला सजवता यावे, त्याला रंगवून, पूजा करुन त्याचे लाड पुरवता यावेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी बेंदराला सुट्टीची मागणी केली आहे.\nबेंदूर सणासाठी सुट्टी मिळण्यासाठी पोलिस कर्मचारी ए.टी.जाधव यांनी निष्पापपणे अर्ज टाईप करुन अर्जाच्या कारणामध्ये ‘बैलांबरोबर बेंदूर सण साजरा करण्याची इच्छा व्यक्‍त केली.’ सपोनि जीवन माने यांच्याकडे हा रजेचा अर्ज आल्यानंतर तेही हळवे झाले. ते स्वत: देखील शेतकरी कुटुंबातील आहेत. बुधवारी मराठा क्रांती मोर्चा बांधवांनी जिल्हा बंदची हाक दिल्याने सर्वच पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच गेल्या पाच दिवसांपासून वाहतुकदार संघटनेचे आंदोलनही सुरू आहे. त्यामुळे सपोनि माने यांनी सुट्टीचा अर्ज घेवून आलेल्या पोलिस कर्मचारी जाधव याला खुर्चीसमोर बसण्यास सांगितले.\nसपोनि जीवन माने यांनी बंद काळात पोलिसांना सुट्टी देणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र बंदोबस्तादरम्यान एक तास घरी जावून बेंदूर सण साजरा करण्याची परवानगी त्यांनी दिली. पोलिस ए.टी.जाधव यांनी दिलेल्या अर्जावर सपोनि जीवन माने यांनी एक तासाची मुभा दिल्याचा शेरा मारला. तो शेरा पाहिल्यानंतर पोलिसदादाला मोठा आनंद झाला व किमान एकतास तरी बैलांबरोबर घालवता येणार असल्याने त्यांनी पोलिस अधिकार्‍याचे आभार मानले. दरम्यान, हा अर्ज निकालीत निघाल्यानंतर तो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. सातारा पोलिस अधिकारी व कर्मचारी सध्या बंदोबस्ताच्या तणावाखाली आहेत. नुकतीच पंढरपूरची वारी असल्याने जिल्ह्यातील बंदोबस्तासह पंढरपूरलाही बंदोबस्त गेला होता. याशिवाय वाहतुकदारांचा व मराठा क्रांती मोर्चा आंदोलन यामुळे पोलिसांना सलग ड्युटी करावी लागत आहे. अशातच पावसाची उघडीप नसून बंदोबस्तात भिजल्याने अनेक पोलिस आरोग्याने त्रस्त आहेत.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/reporter-vivek-kulkarnis-blog-on-karnatak-election-286744.html", "date_download": "2019-07-22T09:43:56Z", "digest": "sha1:MKWDLRLR4NOU23IVCN4DAN6ZS6QQWKLC", "length": 26212, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का ? | Blog-space - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्���, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nकर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापायला लागलाय. १५ मे ला काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येणार की दक्षिण भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे.\nविवेक कुलकर्णी, प्रतिनिधी, न्यूज18लोकमत\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापायला लागलाय. १५ मे ला काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येणार की दक्षिण भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे. तसंच स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवायची जेडीएसची धडपड किती सफल होणार याचाही फैसला तेव्हाच लागेल.\nगुजरातच्या निवडणुकीनंतर कर्नाटकाकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार याची पुरेपूर राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षाभरापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरु केली आणि विरोधकांना बॅकफूटवर टाकलं.\nकर्नाटकातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्यावर पूर्णपणे भिस्त ठेवली होती. पण येडीयुराप्पा यांच्या प्रभावहीन प्रचारामुळे पक्षानं पुन्हा एकदा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे निवडणुकीची धुरा सोपवण्याची तयारी सुरू केलीय. येडीयुराप्पा यांचा प्रभाव पडत नसल्यामुळे भाजपची हवा तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणीही तारणहार नाही असं हे एव्हाना पक्षाच्या राज्यातील नेत्यांच्या लक्षात आलंय.\nया निवडणुकीतील तिसरा कोन म्हणजे जनता दल (धर्मनिरपेक्ष). या पक्षाची खरी तर अस्तित्वाचीच लढाई आहे असं म्हणायला हवी. भाजप आणि काॅंग्रेसला विरोध आणि बहुजन समाजवादी पार्टीला जवळ करत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तरच आपल्याला फायदा आहे असं या पक्षाला वाटतं. गेल्या ११ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या जेडीएसला निवडणुकीच यश मिळालं नाही तर पक्षाच्या अस्तित्वालाच धोका आहे याची पुरेपूर जाणीव पक्षाचे अध्यक्ष एच डी देवेगौडा आणि पक्षाचे राज्यप्रमुख एच डी कुमारस्वामी यांना आहे.\n२००८ साली जेडीएसनं केलेल्या दगाफटक्याच्या मुद्यावर भाजप सत्तेवर आलं तर २०१३ साली भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काॅंग्रेसनं सत्ता मिळवली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिद्धारामय्या आपल्या सरकारनं पाच वर्षात विकास केल्याचा दावा करतायंत. त्यासोबतच लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा, राज्याचा स्वत:चा ध्वज, राज्यात कन्नडिगांना प्राधान्य देत अस्मितेचं राजकारण, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशा पारंपरिक वादाचा जोड देत ते निवडणूक लढवतायत. निवडणूक घोषित होण्यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणांत सत्ताविरोधी लाट फारशी नसल्याचं म्हणण्यात आलंय. सिद्धारामय्या यांच्या पाॅप्युलिस्ट योजना, त्याप्रमाणे त्यांनी ओबीसी, अल्पसंख्यांक, दलित हा आपला मतदार आपल्या सोबत ठेवलाय असं चित्र तयार केलंय. तसंच दुस-या बाजूनं हिंदूंच्या सोबत आहोत हेही ठळकपणे दिसावं यासाठी अनेक मठ आणि मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणंही चुकवले नाहीये.\nआत्तापर्यंतचं राज्यातले राजकारण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्धरामय्या हे तिथल्या निवडणुकीचा अजेंडा सेट करतायत आणि अजून तरी भाजप गोंधळलेल्या अवस्थेत आहे. येडीयुराप्पांकडे आत्ता तरी काॅंग्रेसविरोधात आश्वासक उत्तर नाहीये. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीच्या प्रचाराची धुरा वाहावी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे येडीयुराप्पा विरुध्द सिद्धरामय्या असा सामना होण्याऐवजी सिद्धरामय्या विरुद्ध मोदी असा सामना होणार अशीच चिन्हं दिसतायत.\nया निवडणुकीत आपण जर तग धरून ठेवू शकलो नाही तर आपल्या राजकीय अस्तित्त्वालाच नख लागेल याची पूर्ण जाणीव जेडीएसच्या नेत्यांना आहे. निवडणुकीनंतर त्रिशंकू विधानसभा आल्यास आपला फायदा होईल असा जेडीएसचा विचार आहे. त्यामुळेच त्यांनी बहुजन समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसशी युती करत १२६ उमेदवरांची यादीच घोषित केली आहे. राहुल गांधी आणि सिद्धरामय्या या दोघांनीही जेडीएस भाजपची ‘बी’ टीम म्हणत खिल्ली उडवत टीका केली आहे.\nसिद्धरामय्या यांचे गुरू असलेल्या रामकृष्ण हेगडे यांनी १९८५ सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली होती. १९८९ नंतर मात्र गेल्या जवळपास ३० वर्षात सत्ताधारी पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक जिंकू शकलेला नाहीये. आता सिद्धरामय्या हे चक्र मोडणार का भाजपला आजवरच्या इतिहासाचा लाभ मिळणार हे १५ मे ला स्पष्ट होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nTags: jdskarnatak electionsiddharamayyayediyurppaकर्नाटक निवडणूकजेडीएसनरेंद्र मोदीबी.एस. येडीयुराप्पाराहुल गांधीसिद्धरामय्या\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/firing-bjp-corporater-dehu-road/", "date_download": "2019-07-22T10:45:22Z", "digest": "sha1:A5HEQKUNCNDYSHTX3FUPQ3UWHG6ZJSXY", "length": 26915, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Firing On Bjp Corporater In Dehu Road | देहूरोडला भाजपा नगरसेवकावर गोळीबार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nदेहूरोडला भाजपा नगरसेवकावर गोळीबार\nदेहूरोडला भाजपा नगरसेवकावर गोळीबार\nदेहूराेड कॅन्टाेन्मेंट बाेर्डाचे भाजपाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गाेळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली.\nदेहूरोडला भाजपा नगरसेवकावर गोळीबार\nपिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपाचे नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार झाला. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी ही घटना घडली. देहूरोड परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.\nखंडेलवाल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार करणारे पसार झाले आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. खंडेलवाल यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली. गोळीबाराची घटना झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आहे. देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयूपीतील नामचीन गुंडाला साकीनाका पोलिसांकडून अटक\n'ते' हिंदू संस्कृतीच्या विरोधात; रेल्वेच्या 'त्या' सेवेला भाजपा खासदाराचा विरोध\nसोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे पोलिसांनी शोधले वृद्धेचे नातेवाईक: आई मुलाची झाली पुनर्भेट\nघाटकोपरमधील धक्कादायक घटना; चारित्र्यावर संशय घेत पत्नीची गळा दाबून हत्या\nअवैध सावकारी प्रकरणी जिल्ह्यात सहा ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त\nशेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nनातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून सांगवीत एकाचा खून\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nपिंपरीतील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन ढिले \nतरुणाचे अपहरण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना शिताफीने अटक\nपोलिसांना गुंगारा देणारे दोन सराईत जेरबंद\nगुन्हेगारी रोखण्यासाठीचे ‘अदृश्य पोलिसिंग’ अधांतरीच\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/triple-talaq-bill-pass-in-lok-sabha/", "date_download": "2019-07-22T10:26:03Z", "digest": "sha1:L3DOPYYWPJ2OJJKOSLQHCFGZD3TRHTEI", "length": 16990, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर\nतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक हे दुपारी ठीक २ वाजता मांडण्यात आले. विधेयक मांडल्या वर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारच्या वतीने विधेयकाबद्दलची भूमिका मांडली. तिहेरी तलाक विधेयक हे कोणत्याही धर्माशी संबंधित नाही तसेच महिलांवर होणाऱ्या अन्यायांच्या विरोधात हे विधेयक आहे. काँग्रेस आणि तमाम विरोधी सदस्यांनी सांगितलेल्या दुरुस्त्या आम्ही स्वीकारल्या आहेत.\nम्हणून चांगल्या वातावरणात हे विधेयक चर्चिले जाऊन हे विधेयक सम्मत करावे असे रविशंकर प्रसाद म्हणाले काँग्रेसचे लोकसभेचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. तसेच ३ वर्षांच्या अजामीनपात्र शिक्षेच्या तरतुदीला सुद्धा खरगे यांनी विरोध केला. तिहेरी तलाक विधेयक संविधानाशी संबंधित असणारे विधेयक असल्याने त्या विधेयकाला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात यावे अशी मागणी खरगे यांनी केली आहे. ३० कोटी मुस्लिम महिलाच्या जीवनावर हा कायदा परिणाम करणार असल्याने या कायद्यातील तरतुदी महत्व पूर्ण असल्या पाहिजेत.\nत्याची कल्पना आपणा सर्वांना आहेच तरी आपण सर्वांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याच्या बाबी वर विचार आणि कृती करावी असे मल्लीकार्जून खरगे म्हणाले. त्यानंतर अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुक्तार अब्बास नखवी बोलायला उठले त्यांनी तिहेरी तलाकचा मुद्दा मुस्लिम महिलांच्यासाठी कसा अन्यायकारक आहे हे सभागृहाला पटवून दिले तसेच या दरम्यान खरगे आणि नखवी यांच्या मध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर नखवींनी कोणत्या कोणत्या देशात तिहेरी तलाकला बंदी घातली आहे हे सभागृहात सांगितले. पाकिस्तानने १९५६ मध्ये तिहेरी तलाकला बेकायदेशीर बनवून असा तलाक देणाऱ्यास शिक्षेस पात्र बनवले तर बांग्लादेश मध्ये १९७२ साली हा कायदा अस्तित्वात आला. तर सिरीयात १९५३ साली तिहेरी तलाक विरोधी कायदा बनवण्यात आला. एवढ्या कट्टर मुस्लिम देशांनी हा कायदा एवढ्या लवकर स्वीकारला तर भारतात या कायदा बनण्यासाठी २०१८ साल का उजडले असा सवाल नखवी यांनी उपस्थित केला.\nविधेयकावर चर्चा पूर्ण झाल्यावर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावर आपले अंतिम भाषण दिले. त्यानंतर खरगे बोलले आणि काँग्रेसच्या रणनीती नुसार काँग्रेसचे सदस्य सभागृह सोडून निघून गेले. त्यानंतर लोकसभेच्या सभापतींनी सदस्यांनी सुचवलेल्या मुद्यावर मतदान घेतलेले परंतु एक हि मुद्दा सभागृहात सम्मत करण्यात आला नाही. तर एमआयएम खासदार असोद्दीन ओवेसी यांनी मांडलेल्या दुरुस्त्याही बहुमताने फेटाळल्या गेल्या. तिहेरी तलाक मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने सभापतींनी दुरुस्तीचे एक हि मतदान आवाजी घेतले नाही. सर्व मतदान प्रक्रिया हि इलेट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून घेण्यात आली. तर शेवटी विधेयक मतदानाला टाकले असता २४५ विरुद्ध ११ या मतदानाने विधेयक लोकसभेत सम्मत झाले.\nLok SabhapolicenamaTriple Divorceतिहेरी तलाकपोलीसनामालोकसभा\nकॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱा नायझेरियन गजाआड\nअजित पवार यांनी आज केला लोकलने प्रवास\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु असलेल्या…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोली���नामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल,…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nयवत येथे २०१७ आणि २०१९ मध्ये झालेल्या अपघातात ‘साम्य’,…\nझारखंडमध्ये पुन्हा ‘मॉब लिंचिंग’, दोन ज्येष्ठ महिलांसह…\nचक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले\nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच ‘प्रॉडक्ट’ : जयंत पाटील\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-mehsh-navami-maheshwari-samaj-rituals-news-marathi-5612758-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:05:08Z", "digest": "sha1:DHBOZYN2TRZMSYD2LXVJ5BXK7PLDATFI", "length": 8312, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mehsh navami maheshwari samaj rituals news marathi | माहेश्वरी समाज आणि महेश नवमी काय आहे संबंध? वाचा रोचक माहिती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमाहेश्वरी समाज आणि महेश नवमी काय आहे संबंध\nज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 'महेश नवमी' (3 जून, शनिवार) साजरी केली जाते.\nज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 'महेश नवमी' (3 जून, शनिवार) साजरी केली जाते. ही नवमी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस आहे. माहेश्वरी समाजाची उ���्पन्नही महादेवाच्या वरदान स्वरूपात झाल्याचे मानले जाते. महेश नवमी 'माहेश्वरी धर्म'वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा प्रमुख सण आहे.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारे झाली माहेश्वरी समाजाची उत्पत्ती...\n3 जूनला करा हे उपाय, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील महादेव\n3 जून : महादेव+शनिदेवाच्या कृपेसाठी शिवलिंगावर अर्पण करा काळे तीळ\nसुंदर पत्नी आणि पुत्र सुख हवे असल्यास उद्या करा हे सोपे उपाय\nज्येष्ठ शुक्ल नवमीला 'महेश नवमी' किंवा 'महेश जयंती'चा उत्सव माहेश्वरी समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव महेश म्हणजेच शिव आणि देवी पार्वतीच्या उपासनेला समर्पित आहे. मेहश म्हणजे शंकर, जे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यापैकी एक आहेत. मान्यतेनुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवव्या दिवशी भगवान शंकराच्या कृपने माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली होती.\nपुढे वाचा, कशाप्रकारे माहेश्वरी समाजाला प्राप्त झाली शिव कृपा...\nधर्म ग्रंथानुसार माहेश्वरी समाज प्राचीन काळी क्षत्रिय वंशी होता. शिकार करताना ऋषींनी दिलेल्या शापामुळे ग्रासित झाले होते, परंतु नवमीच्या दिवशी महादेवांनी यांना शापमुक्त करून न केवळ पूर्वजांचे रक्षण केले तर या समाजाला आपले नावही दिले. यामुळे या समुदाय माहेश्वरी नावाने प्रसिद्ध झाला. यामध्ये मेहश म्हणजेच शंकर आणि वारी म्हणजे समुदाय किंवा वंश. महादेवाच्या आज्ञेनुसार या समाजाच्या पूर्वजांनी क्षत्रिय कर्म सोडून वैश्य किंवा व्यावसायिक कार्याचा अवलंब केला. यामुळे आजही माहेश्वरी समाज वैश्य किंवा व्यावसायिक समुदाय रूपात ओळखला जातो.\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:24:15Z", "digest": "sha1:N3EPMYMLWZ2WZ2XLTIJUXLFCT3HPWFHY", "length": 9473, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अवाया - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nबास्किंग रिज , न्यू जर्सी, अमेरिका\nकेविन केनेडी ( कार्याध्यक्ष)\n$500 कोटी USD (आर्थिक वर्ष 2010)\nAvaya Inc (अवाया) ही एक खाजगी मालकीची आणि कोम्प्युतर नेट्वर्कींग, माहिती तंत्रशास्त्र, दूरसंचार पुरवणारी संस्था आहे. अवाया जग भरात, व्यवसाय संचार प्रणाली पुरवते. हिचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय अमेरिकेत बास्किंग रीज्ज शहरात, न्यू जर्सी मध्ये आहे. अवाया संपर्क केंद्र, नेत्वोर्किंग, एकत्रित संचार आणि विडीओ उत्पादने (हार्डवेयर आणि सॉफ्त्वेयार संकलित करून ) उपाय व सेवा पुरवते .\nजुलीई आणि ऑगस्ट २००० मध्ये , मुलाखतींमधून कळवण्यात आले ,की १ ऑक्टोबर २००० ,या तारखेला Avaya Communications ची स्थापना होईल जेव्हा Lucent Technologies Inc. किंवा Lucent enterprises चे एकत्रित संचार आणि संपर्क केंद्र चे व्यापार त्यांच्यापासून वेगळे केले जातील.३४००० कर्मचारी असणारी आवया जेव्हा आभ्रमण झाली तेव्हा यांना $४० करोडोच भांडवल Warburg Pincus कडून मिळाले. Henry Schacht हे सभापती तर Don Peterson हेकार्याध्यक्ष नेमले गेले .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-07-22T10:32:42Z", "digest": "sha1:UENPU7T5LUJIY2WSXZJIAYLB6UMEB6R7", "length": 3460, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map हिमाचल प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "साचा:Location map हिमाचल प्रदेश\nहिमाचल प्रदेशचा स्थान नकाशा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१५ रोजी १५:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/world/pakistan-balakot-airstrike-viral-video-found-fake-its-6-year-old/465331", "date_download": "2019-07-22T10:39:41Z", "digest": "sha1:R4EOSNWXPOD2QH2Z5RLPL5L4JOFJJYSW", "length": 19609, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बालाकोट हवाई स्ट्राइकचा व्हायरल होणारा व्हिडिओ ६ वर्षांपूर्वीचा । pakistan-balakot-airstrike-viral-video-found-fake-its-6-year-old", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nबालाकोट हवाई स्ट्राइकचा व्हायरल होणारा व्हिडिओ ६ वर्षांपूर्वीचा\nसोशल मीडियावर सकाळपासून एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील बालाकोट हवाई स्ट्राइकचा नसल्याची बाब पुढे आली आहे.\nनवी दिल्ली : सोशल मीडियावर सकाळपासून एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील बालाकोट हवाई स्ट्राइकचा नसल्याची बाब पुढे आली आहे. हा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वीचा असल्याचे पुढे आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये २०० मृतदेहहाती लागल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला बालाकोटचा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वीचा असल्याचे पुढे आले आहे. तसेच या व्हिडिओत पाकिस्तान लष्करी अधिकारी असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, पाकिस्तानची पॅरा मिलिट्री फोर्स फ्रंडिअर कोर्प्स आहे. फोर्स फ्रंडिअर कोर्प्स खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तानमध्ये तैनात असते. हा व्हिडिओ अमन लष्कर (लष्कर-ए-तैयबा विरुद्ध संघटना) च्या लढाईत मारले गेलेल्या फ्रंडिअर कोर्प्सच्या जवानांचा आहे.\nसोशल मीडियावर या व्हिडिओचा दावा करण्यात आला होता की, पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मदत करत आहेत. त्यांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सेना अधिकारी काही लोकांमध्ये बसलेले दिसतात. व्हिडिओमध्ये, तरुण लोक म्हणत आहेत, \"कालच्या हल्ल्यात २०० लोक मरण पावले आहेत. मात्र, ते अल्लाहच्या नावाने शहीद झाल्याचे अधिकारी बोलत आहे.\nहा व्हिडिओ पाकिस्तानी सैनिकी अधिकारी गावकऱ्यांना सांगत आहे. 'आता आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. जो खरा युद्धाशी उभा रहातो आणि प्रतिस्पर्धीशी लढाई करतो तो जिहाद आहे.' यानंतर, व्हिडिओमधील एक माणूस गोळीबारात पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्याला रडणारा मुलगा देतो. पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी मुलाचे सांत्वन करताना दिसत आहेत. यानंतर व्हिडिओमध्ये एक आवाज आहे. 'हे रतुबा अल्लाहमुळे हे शक्य होते. त्यांच्यावर अल्लाहाची कृपा असते. ते अल्लाहच्या नावाने शहीद होतात. त्यांच्यावर अल्लाहाची कायम नजर राहते.\nदरम्यान, स्थानिक उर्दू वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो, खूप जुना आहे. तो सहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे बालाकोट हल्ल्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. बालाकोट हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी येथून खैबर पख्तुनवा आणि इतर आदिवासी भागांमध्ये जवळपास २०० मृतदेह पाठवण्यात आले. असे जे बालाकोट हल्ल्याबाबात सांगितले जात आहे, ते खोटे असल्याचे पुढे आले आहे.\nबालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारतीय विमानांनी तब्बल १००० किलो स्फोटकांचा मारा केला होता. भारताकडून २५० दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानकडून आमचा या हल्ल्यात कोणीही मारले गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.\n'बालाकोट एअर स���ट्राईकनंतर २०० मृतदेह खैबर पख्तुनवामध्ये पाठवण्यात आले'\nकर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका\nनृत्यांगना असणं फार कठीण- मलायका अरोरा\nदुष्काळी भागात कोथिंबीरची लागवड, अल्प शेतीवर लाखोंचे उत्पन्...\nअभिनेत्री कोयना मित्राला तुरुंगवासाची शिक्षा\nगल्लीतल्या पाईप लाईन उद्घाटनावरून भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाच...\nचोर समजून नागरीकांचा एका प्रियकराला बेदम चोप\nमुंबई, ठाण्यातील २,३०० झाडांमधून काढले ६,१०० खिळे, 'आं...\n'पाकिस्तानात जा, मी तिकीट देतो...' आजम खानवर भडकल...\nसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/07/30/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-22T09:53:26Z", "digest": "sha1:IXKUY4DCVHMHL2PGOSNJ5747CC2UVCHH", "length": 3817, "nlines": 54, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nनकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री\n‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील नेहा आणि प्रतापच्या नात्यात आता नीलेशच्या रुपानं मीठाचा खडा पडणार आहे. नेहाचा बालपणीचा मित्र असलेला मित्र नीलेश या मालिकेत प्रवेश करणार आहे. अभिनेता रणजित जोग नीलेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे.\nनीलेश हा नेहाचा बालपणापासूनचा मित्र आहे. मूळचा पुण्याचा असलेला नीलेश मानसोपचारतज्ज्ञ आहे. नीलेश आणि नेहाची भेट झाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा मित्रत्त्वाचं नातं निर्माण होतं. त्यांच्यात खरंतर निखळ मैत्री असते. मात्र, या नात्यानं प्रताप अस्वस्थ होतो. नेहाची नीलेशबरोबरची मैत्री प्रतापला अजिबातच रुचत नाही.\nनीलेशचं येणं प्रताप स्वीकारतो का नेहा आणि नीलेशच्या नात्यावर प्रताप कशा पद्धतीने व्यक्त होतो नेहा आणि नीलेशच्या नात्यावर प्रताप कशा पद्धतीने व्यक्त होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही भागांतून मिळणार आहेत\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious चित्रपट परिक्षण – चुंबक ‘चांगुलपणाची सुबक कथा’\nNext नात्यांमधील संवादाचा शोध घेणार ‘ललित २०५’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.expresscasino.com/mr/?game_rtp=96-97", "date_download": "2019-07-22T09:57:20Z", "digest": "sha1:7WC2XGJBBAOKPPPYWDIIBLJPZJQPNXFE", "length": 2495, "nlines": 68, "source_domain": "www.expresscasino.com", "title": "96% - 97% Archives | ExpressCasino.com - Top Online & Mobile Slots Jackpots!\t96% - 97% Archives | ExpressCasino.com - Top Online & Mobile Slots Jackpots!", "raw_content": "\nफक्त नवीन खेळाडू. Wagering प्रथम वास्तव शिल्लक पासून येते. 50x बोनस wagering, योगदान खेळ प्रति बदलू शकतात. निवडलेले खेळ फक्त उपलब्ध आहे. wagering गरज फक्त बोनस बेट गणना केली जाते. बोनस इश्यु पासून 30 दिवस वैध आहे. कमाल रूपांतरण: 5 वेळा बोनस रक्कम. Full Terms apply.\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dr-dwight-harken-the-heart-surgeon-who-operated-soldiers-in-second-world-war/?vpage=2", "date_download": "2019-07-22T10:37:33Z", "digest": "sha1:2XKLEOQPVTNX53WRT7QSQ4IPHKN5K74D", "length": 22564, "nlines": 141, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सैनिकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ड्वाईट हार्केन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeआरोग्यसैनिकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ड्वाईट हार्केन\nसैनिकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ड्वाईट हार्केन\nFebruary 9, 2019 डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे आरोग्य, विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nडॉ. ड्वाईट हार्केन (१९१० ते १९९३)\nदुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात बॉम्‍बस्‍फोटात श्रापलेनचे तुकडे हृदयात घुसून सैनिक जखमी होत व त्‍यातच त्‍यांना प्राण गमवावे लागत. डॉ. हार्केन यांनी अशा सैनिकांच्‍या हृदयावर शस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे प्राण वाचविण्‍यात यश मिळविले. त्‍यांनी सुमारे १३० सैनिकांवर अशा प्रकारे शस्‍त्रक्रिया केल्‍या. यातील सर्वात उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ह्या सर्व १३० शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍या. आधुनिक उपकरणे जन्‍माला येण्‍याच्‍या आधीच्‍या काळातील ही कामगिरी हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात क्रांती घडविणारीच होती. त्‍यापूर्वीपर्यंत हृदयावरच्‍या शस्‍त्रक्रिया अज्ञातच होत्‍या. भोसकल्‍यामुळे झालेली जखम दुरुस्‍त करून डॉ. लुडविग र्‍हेन यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेची एक महत्त्वाची पायरी ओलांडली होती. त्‍यानंतर हार्केन यांनी तितकेच महत्त्वाचे काम केले. हृदय अतिशय महत्त्वाचा अवयव असल्‍यामुळे त्‍यावर शस्‍त्रक्रिया करणे अत्‍यंत जोखमीचे होते. शल्‍यचिकित्‍सक अशी शस्‍त्रक्रिया करण्‍यात कचरत असत व बराच काळ ‘हृदय’ शल्‍यचिकित्‍सेच्‍या परिघाबाहेरच समजले जात होते. परंतु हार्केन यांनी अशक्‍य वाटणारी गोष्‍ट साध्‍य करून दाखविली व हृदयाच्‍या शल्‍यचिकित्‍सेला गती मिळाली.\nसैनिकांवर शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी हार्केन यांनी प्राण्‍यांवर प्रयोग करून पाहिले. १९४८च्‍या दरम्‍यान हार्केन व फिलाडेल्फिया शहरातील डॉ. चार्ल्‍स बेली यांनी स्‍पंदन करीत असलेल्‍या हृदयावर (beating heart),अरुंद झालेल्‍या ‘मायट्रल व्‍हॉल्‍व्‍ह’वर यशस्‍वीपणे शस्‍त्रक्रिया करून अरुंद व्‍हॉल्‍व्‍ह रुंद केला व रक्‍ताभिसरणाची वाट रुंदावून दिली. ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली.दोघांनी स्‍वतंत्रपणे या शस्‍त्रक्रिया केल्या.\nहार्केन जेव्‍हा शस्‍त्रक्रिया करीत असत तेव्‍हा ते हृदयक्रिया न थांबविता एक लहानसे छिद्र हृदयाच्‍या आवरणाला पाडीत व त्‍यातून बोट आत सरकवून श्रापलेनचा तुकडा बाहेर काढीत. कालांतराने त्‍यांनी ही पद्धत अधिक विकसित केली. यास ‘क्‍लोझ्ड हार्ट शस्‍त्रक्रिया’ अथवा ‘आंधळी शस्‍त्रक्रिया’ असे संबोधिले जाई.\n१९४८च्‍या सुमारास अशाच प्रकारची पद्धत, अधिक सुधारणा करून,हार्केन यांनी विकसित केली व हृदयाची झडप थोडी रूंद करण्‍याची शस्‍त्रक्रिया करण्यास सुरुवात केली.\nदुसर्‍या महायुद्धानंतर हार्केन यांनी ‘टफ्टस’ विद्यापीठात’ दोन वर्षे अध्‍यापनाचे काम केले. त्‍यानंतर ते हार्वर्ड विद्यापीठात, ‘थोरॅसिक सर्जरी’चे प्रमुख म्‍हणून रुजू झाले व तेथे त्‍यांनी बावीस वर्षे काम पाहिले.\nअमेरिकेतील आयोवा प्रांतातील ओसिओला गावात १९१० मध्‍ये हार्केन यांचा जन्‍म झाला. त्‍यांनी त्‍यांचे वैद्यकीय शिक्षण हार्वर्ड विद्यापीठातून पूर्ण केले. न्‍यूयॉर्क मधील ‘बेल व्‍ह्यू’ रुग्‍णालयात त्‍यांनी प्रशिक्षणार्थी म्‍हणून काम केले. त्‍यांना ‘न्‍यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ फेलोशिप’ ही शिष्‍यवृत्ती देखील मिळाली. त्‍या दरम्‍यान त्‍यांनी हृदयाला होणार्‍या जंतुसंसर्गावर (एंडोकार्डायटिस)शल्‍यचिकित्‍सेच्‍या उपायाने रुग्‍ण बरे करण्‍यावर काम केले. हृदयाच्‍या झडपेतील दोष दूर करण्‍याचे कामव त्‍याआधी दुसर्‍या महायुद्धादरम्‍यान यशस्‍वी हृदयशस्‍त्रक्रिया करून शेकडो सैनिकांचे प्राण वाचविले यामुळे त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले. या व्‍यतिरिक्‍त हार्केन यांनी आणखी अशी उपचार प्रणाली विकसित करण्‍यावर भर दिला की ज्‍याशिवाय आपण आधुनिक वैद्यक व रुग्‍णसेवेचा विचारही करू शकत नाही. ती उपचार प्रणाली म्‍हणजे ‘अतिदक्षता विभाग’ (इंटेन्सिव्‍ह केअर युनिट). १९५१ मध्‍ये हार्केन यांनी ‘ब्रिगहॅम’ येथे प्रथम ‘अतिदक्षता विभागाची’ सुरुवात केली. केवळ हृदयशस्‍त्रक्रिया झालेले रुग्‍णच नव्‍हे तर इतर आजारांनी ग्रासलेलेअसे कितीतरी रुग्‍ण कीज्‍यांच्‍या जीविताला जंतुसंसर्गाचा धोका असतो अथवा आजाराचे स्‍वरूप असे असते की सतत लक्ष देणे गरजेचे असते;याव्यतिरिक्त इतरही (हृदयावरील सोडून) शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर काही काळपर्यंत त्‍या रुग्‍णांना सततच्‍या वैद्यकीय मदतीची गरज असते. अशा रुग्णांना काही काळ ‘अतिदक्षता विभागात’ ठेवण्‍यात येते. आज आपल्‍याला ही बाब नेहमीची वाटते पण असा विभाग असावा ही कल्‍पना हार्केन यांनी प्रथम मांडली. इतकेच नव्‍हे तर प्रत्‍यक्षात देखील आणली.\nवैद्यकीय मदतीव्‍यतिरिक्‍त आजारी व्‍यक्‍तीला मनोधैर्याची सुद्धा गरज असते. डॉ. हार्केन यांनी हेओळखले. सुरुवातीला त्‍यांनी त्‍यांच्‍याकडे दाखल झालेल्‍या, हृदयरोगाने ग्रस्‍त असलेल्या चार रुग्‍णांचा एक गट तयार केला. त्‍यांच्‍या एकमेकांबरोबर असण्‍याने ताण हलका होण्‍यास मदत झाली. थोड्याच कालावधीत या प्रयत्‍नाला प्रचंड यश मिळाले. या संकल्पनेतून‘मेंडेड हार्टस्’ (बरा झालेला हृदयविकार) या संस्‍थेचा जन्‍म झाला. आज संपूर्ण विश्‍वात या संस्‍थेचे लाखो सदस्‍य आहेत.\nडॉ. हार्केन हृदयविकार बरा करण्‍यासाठी सतत वेगवेगळे प्रयोग करीत. त्‍यामध्‍ये १९६० मध्‍ये त्‍यांनी शरिराच्‍या आत बसविता येईल असा ‘पेसमेकर’ विकसित केला. तसेच हृदयाचे स्‍पंदन-रक्‍ताभिसरणाचे कार्य अव्‍याहत चालू राहावे- म्‍हणून एक उपकरण, जे शरिरात बसविता येईल, विकसित केले.\nतंबाखूचे सेवन व धूम्रपान यामुळे कर्करोगास निमंत्रण मिळते, त्‍यामुळे या दोन्‍ही गोष्‍टींपासून लांब राहण्‍याचे ते आवाहन करीत. ‘अॅक्‍शन ऑन स्‍मोकिंग अॅण्‍ड हेल्‍थ’ (धूम्रपानास नकार देऊन आरोग्‍य राखणे) या चळवळीचे डॉ. हार्केन सह-संस्‍थापक होते.\nहृदयविकाराची व निगडित उपचारांची माहिती देणार्‍या‘हार्ट हाऊस’ची स्‍थापना करण्‍यात हार्केन यांचा मोलाचा सहभाग होता. सध्‍या ‘अ��ेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’चे ‘हार्ट हाऊस’ हे मुख्‍यालय आहे. हार्केन यांनी ‘अमेरिकन बोर्ड ऑफ थोरॅसिक सर्जरी’ची स्‍थापना करण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली.\nउपचार व निदान या बरोबरच अध्‍यापन हा देखील हार्केन यांच्‍या जिव्‍हाळ्याचा विषय होता. त्‍यांनी २०० पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले वा संपादित केले, पुस्‍तके लिहिली व संपादित देखील केली. आठपेक्षा जास्‍त नियतकालिकांच्‍या संपादक मंडळांवर सदस्‍य म्‍हणून काम केले. हृदयशल्‍यचिकित्‍सेला सुलभ करून ती आधुनिक वैद्यकाचा महत्त्वाचा हिस्‍सा बनविण्‍यात हार्केन यांचा मोलाचा वाटा आहे. अमेरिकेतील पेनसिल्‍व्‍हेनिया राज्‍यात एका महत्त्वाच्‍या रस्‍त्‍यावर (हायवे) डॉ. हार्केन यांच्‍या स्‍मरणार्थ एक शिला बसविण्‍यात आली आहे.\n— डॉ. हेमंत पाठारे,डॉ. अनुराधा मालशे\nAbout डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे\t20 Articles\nडॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजल��ले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Banda_Fort-Trek-Sindhudurg-District.html", "date_download": "2019-07-22T09:57:05Z", "digest": "sha1:4AGVEUAYUFGVZVSZJ6QAER4FUXEP2C7W", "length": 13626, "nlines": 32, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Banda Fort, Sindhudurg District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबांदा किल्ला (Banda Fort) किल्ल्याची ऊंची : 50\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nतेरेखोल नदीच्या काठावर वसलेले बांदा गाव प्राचीन काळापासून बंदर आणि बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते . समुद्रमार्गे येणारा माल छोट्या होड्या मधून बांदा बंदरा पर्यंत येत असे. तेथून तो माल विविध घाट मार्गानी (आंबोली, xx्झ ) घाटावर जात असे . या बंदराचे रक्षण करण्यासाठी तेरेखोल नदीच्या काठी असलेल्या छोट्याशा टेकडीवर किल्ला बांधलेला होता. बांदा बंदर मराठे, मुघल, आदिलशहा, पोर्तुगीज अशा अनेक सत्तांच्या ताब्यात वेगवेगळ्या कालखंडात होते. त्यांनी बांदा किल्ल्यात त्यांच्या सोईप्रमाणे अनेक फेरफार केले असतील . त्यामुळे किल्ल्याची बांधणी मिश्र स्वरुपाची झालेली पाहायला मिळते. सध्या अस्तित्वात असलेल्या किल्ल्याच्या अवशेषांवर पोर्तुगीजांची छाप दिसते.\nबांदा किल्ला , बांदा गावातील रोझे घुमट (रेडे बुरुज ) आणि त्याच्या बाजूचा बांधीव तलाव या गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत .\nबांदा गावात शिरल्यावर बाजारपेठेतून थेट पोलिस स्टेशनचा पत्ता विचारत जावे . सध्या किल्ल्यात पोलिस स्टेशन आहे . त्यांनी किल्ल्याचा परिसर चांगला ठेवलेला आहे .\nपोलिस स्टेशन समोर आल्यावर बांदा किल्ल्याचा बुरुज आपल्याला दिसतो. त्यावर कौलारु छप्पर टाकून त्याचा उपयोग कार्यालयासाठी केलेला आहे . बुरुजात असलेल्या जंग्या आणि टेहळणी साठी तसेच तोफा ठेवण्यासाठी असलेले झरोके पाहायला मिळतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार या बुरुजाच्या आड लपलेले आहे . दरवाजाच्या बाजूला २० फुट लांब तटबंदी आणि त्याला लागूनच दुसरा बुरुज आहे . या दोन बुरुजान्मुळे दरवाजावर थेट मारा करता येत नाही . प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला बुरुजावर जाणारा जीना आणि देवडी आहे . उजव्या बाजूची पायऱ्यांची वाट किल्ल्यावर जाते . किल्���्यावर गेल्यावर समोरच महापुरुषाचे मंदिर आहे . त्यामागे किल्ल्याची तटबंदी आणि दुरवर दिसणारे नदीचे पात्र आहे . ही नदी किल्ल्याच्या टेकडीला वळसा घालून पुढे जाते . महापुरुषाचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर दोन पोलिस स्टेशनच्या इमारती आणि पाटेश्वर मंदिर आहे . पाटेश्वर हे येथील जागृत देवस्थान आहे . गावच्या पालख्या पाटेश्वराच्या दर्शनाला येतात. दरवर्षी १७ जुलैला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाटेश्वर मंदिराच्या समोर किल्ल्याची तटबंदी आणि जंग्या पाहायला मिळतात. या बाजूला तेरेखोल नदी किल्ल्याच्या टेकडीला खेटून वाहाते. पाटेश्वर मंदिर पाहून परत पोलिस स्टेशन पाशी येउन उजव्या बाजूला तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजाने खाली उतरावे . खालच्या बाजूला पोलिस क्वार्टर्स आहेत . याठिकाणी किल्ल्याची तटबंदी आणि त्यातील जंग्या पाहायला मिळतात. यावाटेने २ मिनिटात आपण पुन्हा किल्ल्याच्या बुरुजापाशी येतो. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा आकार फारच लहान असल्याने १० मिनिटात किल्ला पाहून होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करुन उभे राहील्यावर उजव्या बाजूस एक रस्ता टेकडीवरुन खाली उतरतो. याठिकाणी एक उद्यान बनवलेले आहे . उद्यानातून नदीपात्रापर्यंत जाता येते . या उद्यानातून किल्ल्याची टेकडी आणि झाडीत लपलेली तटबंदी पाहाता येते.\nरोझे (रेडे) घुमट आणि बैल घुमट :- किल्ला पाहून झाल्यावर आल्या रस्त्याने बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरापाशी यावे . मंदिरासमोरुन जाणारा रस्ता मुस्लिम वस्तीत जातो. या रस्त्याच्या टोकाला एक नविन बांधलेली मशीद आहे. या मशीदीच्या मागे बांधीव तलाव आणि त्यामागे रोझे घुमट (स्थानिक भाषेत रेडे बुरूज) आहे. आदिलशाही सरदार पिरखानने सोळाव्या शतकात हा घुमट व त्याबाजूचा तलाव बांधला होतो. या ठिकाणी एक कलमी गुलाबांची बाग होती तिला चमन या नावाने ओळखले जात असे . या बागेतील फुले खास घोडेस्वार विजापूरला घेउन जात असत.\nऱोझे घुमटला यादगीर खिजर या नावानेही ओळखले जात असे. रोझे घुमट भोवती तटबंदी आहे . या तटबंदीत कमानयुक्त प्रवेशव्दार आहे . प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच जीना आहे . हा जीना चढून गेल्यावर आपला वास्तूत प्रवेश होतो. ही वास्तू ३ मजली अंदाजे ३० फुट उंच असून खालच्या बाजूला साधारण ५ फुट उंचीच्या कमानी असलेल्या ओवऱ्या आहेत . वास्त��च्या चारही बाजूला या कमानदार ओवऱ्या आहेत. जीना चढून वर गेल्यावर १० फुट उंच तीन कमानी आहेत . त्यावरील मजल्यावर तीन कमानी असून त्याच्यावर घुमट आहे . सद्यस्थितीत (इसवीसन २०१७ ) या वास्तूत जाण्याचा मार्ग झाडी प्रचंड वाढल्याने बंद झाला आहे. या वास्तूवरही ठिकठिकाणी झाडे वाढल्याने त्यात जाणे धोक्याचे झालेले आहे. हा बुरुज स्वच्छ केला तर मध्ययुगीन मुस्लिम स्थापत्याचा एक सुंदर नमुना पाहायला मिळेल. बैल घुमट कालौघात नष्ट झालेला आहे.\nमुंबई गोवा मार्गावर बांदा हे महत्वाचे गाव आहे . गोव्याला जाणाऱ्या सर्व एसटी आणि प्रायव्हेट गाड्या बांद्याला थांबतात.\nकोकण रेल्वेने आल्यास जवळचे स्थानक सावंतवाडी आहे . सावंतवाडी ते बांदा अंतर १५ किमी आहे . सावंतवाडीहून बांद्याला जाण्यासाठी एसटीच्या बसेस आहेत .\nबांदा एसटी स्थानकातून बांदा बाजारपेठे मार्गे बांदा पोलिस स्टेशनला म्हणजेच बांदा किल्ल्यावर चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.\nकिल्ल्यापासून रेडे घुमटला चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.\nबांदा गावात राहाण्यासाठी हॉटेल्सची सोय आहे.\nबांदा गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत .\nकिल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही .\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apwp&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95&search_api_views_fulltext=pwp", "date_download": "2019-07-22T10:05:59Z", "digest": "sha1:A54TSNB6HC7WOM6FXDCUWE4425G3F27K", "length": 11598, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove नगरसेवक filter नगरसेवक\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअजित पवार (1) Apply अजित पवार filter\nअनधिकृत बांधकाम (1) Apply अनधिकृत बांधकाम filter\nउपमहापौर (1) Apply उपमहापौर filter\nकारणराजकारण (1) Apply कारणराजकारण filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपार्थ पवार (1) Apply पार्थ पवार filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nलोकसभा मतदारसंघ (1) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nशेतकरी कामगार पक्ष (1) Apply शेतकरी कामगार पक्ष filter\nसंभाजी ब्रिगेड (1) Apply ���ंभाजी ब्रिगेड filter\nकारणराजकरण : शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपची शिवसेनेला साथ\nपनवेल (नवी मुंबई) : एकेकाळी रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असे. याच रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी शिवसेनेला भाजपची साथ मिळणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या पनवेल महानगरपालिकेत भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. ५२ नगरसेवक भाजपचे आहेत 'सकाळ'...\nपिंपरी - भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील मनोमिलन केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित दिसत आहे. जगताप समर्थक भाजपचे १९ व बारणे यांच्यावर नाराज शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी महायुतीच्या संयुक्त बैठकीला दांडी मारली. यामुळे भाजप...\nशास्तीकरमाफीसाठी शंख, घंटानाद आंदोलन\nपिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा, तसेच नागरिकांना संपूर्ण शास्तीकरमाफी मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-22T09:53:44Z", "digest": "sha1:MLGCB2OD7APRB2YFLRG6RGGQRSC5LP77", "length": 7922, "nlines": 141, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तारापोरवाला मत्स्यालय – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nमुंबईला मोठा सागरीकिनारा लाभला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटीचे मिलार्ड यांनी १९२३ मध्ये मत्स्य संशोधन केंद्राची संकल्पना मांडली डी.बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून १०८ फूट लांब व ९४ फूट रुंद अशी इमारत उभी राहिली. २७ मे १९५१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी उदघाटन\nगुलाबांचे शहर – चंदीगड\nमन .......मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे ...\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nआज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन ...\nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nसंगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nपणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत ...\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nजर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2019-07-22T09:46:35Z", "digest": "sha1:7AWSEIGUGGEPL4ZZ4O42HD3NEIAOWQO5", "length": 17080, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "काश्मीर Archives - Page 2 of 7 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n‘कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तुमचा झेंडा कोण फडकवतो हेच बघतो’\nश्रीनगर : वृत्तसंस्था - ���ाश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्यावरून भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कलम ३७० रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळा होईल असा इशाराच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख…\nकॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना २ पंतप्रधान हवे आहेत\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना देशात दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि एक जम्मू काश्मीरमध्ये. कॉंग्रेस जम्मू काश्मीर मधून अफस्पाचा कायदा रद्द करणार आहे. आपले सैनिक दहशतवाद्यांसमोर हतबल झाले पाहिजेत ही…\nलोकसभा 2019 : कोणाची येणार सत्ता सट्टेबाजारात ‘हा’ पक्ष आहे फेवरेट\nजैसलमेर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत देशात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे . माध्यमांमध्ये या बाबत अनेक मेसेजही फिरताना दिसताना आहेत . माध्यमातून याबाबत जसे सर्व्हे केले जात आहेत , तसेच सट्टा बाजारातही देशात…\nएअर स्ट्राईकनंतर अटारी – वाघा येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली बैठक होणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानकडून सीमेवर रोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यात काही नागरिक जवानही शहीद होत…\nF-16 : भारताकडून अमेरिकेला पाकविरुद्ध पुरावे सादर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननेही भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यात तीन लढाऊ विमानांचा समावेश होता. या तीन विमानांपैकी F-16 हे विमान भारताने पाडले होते.…\nएअर स्टाईकवर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संशय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाक व्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकमध्ये ३५० दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत संशय व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यवाहीचे…\nभारत-पाक स्थितीबद्दल पाकच्या रेल्वेमंत्र्याने केला ‘हा’ मोठा दावा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील 72 तास अतिशय महत्त्वाचे आहेत असे सांगतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकले तर ते दुसऱ्या महायुद्धानंतरचे मोठे यु��्ध असेल, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी आज दुपारी सांगितले आहे. ते…\nपाकिस्तानच्या कुरापीत सुरुच ; सीमारेषेवर पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन\nश्रीनगर : वृत्तसंस्था - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी कॅम्प उध्वस्त् करत 350 दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे. शिवाय आपल्याकडे असणाऱ्या युद्ध क्षमतेची झलक…\nपाकिस्तानची टरकली ; डोमॅस्टीक व आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली तात्काळ बंद\nश्रीनगर : वृत्तसंस्था - सकाळ पासुन भारत आणि पाकिस्तानमध्ये ताणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या ३ विमानांनी भारतात घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानेही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानचा डाव उधळून लावत ती विमाने परतवली आहे.…\n#Surgicalstrike2 : पूंछमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार\nपूंछ ( जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील पूंछ विभागातील नौशेरा , बालाकोट , मनकोट फॅक्टर याठिकाणी पाकिस्तानी सैन्य जोरदार गोळीबार करत आहेत. भारतीय जवानांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या गोळीबाराच्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nशिवसेनेच्या आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघात ;…\nस्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचा स्मृतीदिन\nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \n मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने टाळाच\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी लोकांना होणार फायदा, जाणून घ्या\nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य \nलग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, ९ जण ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/Onam", "date_download": "2019-07-22T10:57:07Z", "digest": "sha1:JRBQ2WQNM67ZOVZXSCYPOJHJ3VVD7BGA", "length": 2592, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"Onam\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"Onam\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां Onam: हाका जडतात\nओणम् ‎ (← दुवे | बदल)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/marathiphulpakharu-serial-geeta-surya-wedding-304082.html", "date_download": "2019-07-22T10:46:37Z", "digest": "sha1:T6OSMB246XSCDIVFMR22VOCXBCZWDVGI", "length": 16247, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शुभमंगल सावधान : गीता-सूर्याच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का? | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकधी 200 र��पयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध���ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nशुभमंगल सावधान : गीता-सूर्याच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का\nशुभमंगल सावधान : गीता-सूर्याच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का\nSPECIAL REPORT : सलमान म्हणतोय, 'बारामतीकर, स्वागत नहीं करोगे हमारा'\nSPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी\nSPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा\nVIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर\nSPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं\nSPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे\nSPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक\nSPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट\nSPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात\nVIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात सई आणि मेघाचा खुलासा\nVIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nSPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंसोबत डिनर डेट, दिशाने ट्रोलकऱ्यांना फटकारलं\nBig Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री ऐका काय म्हणाला भाईजान\nVIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट\nSPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत\nराज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी\nVIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी\nमहापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा\nरणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग\nSPECIAL REPORT : अशा सेलिब्रिटींची हिंमतच कशी होते\nसलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE\nSPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी\nराज्��ात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धक्का, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: संगमनेरमध्ये राजकीय संघर्ष, सुजय विखेंचे बॅनर फाडले, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nउमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/the-decision-of-the-national-consumer-commission-insurance-can-not-be-denied-due-to-old-disease/", "date_download": "2019-07-22T10:17:54Z", "digest": "sha1:FLWYP3Q4NJBLWB5QCGOAV7N55KFDO34S", "length": 16012, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nराष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही\nराष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एखादा व्यक्ती पूर्वीपासूनच एखाद्या आजाराने पीडित असेल असा अंदाज बांधून विमा कंपन्यांना विमाधारकाचा दावा फेटाळून लावता येण��र नाही’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) गुरुवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिला आहे.\nविमाधारक व्यक्तीला एखादा जुना आजार असेल आणि त्याला त्याची कल्पना नसेल, विशेषत: त्याने त्यावर उपचारही घेतले नसतील, तर विमा कंपन्यांना त्याचा विम्याचा दावा नाकारता येणार नाही, असे आयोगाने याप्रकरणी स्पष्ट केले आहे. आयोगाने यासंबंधी ‘रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी’ची एक फेरविचार याचिका फेटाळून लावली. प्रस्तुत प्रकरण जळगावचे आहे. रेखा हल्दर या विमाधारक महिलेचा २४ जून २०११ रोजी मधुमेहामुळे मृत्यू झाला होता. त्यांनी १२ जुलै २०१० रोजी वरील कंपनीकडून विमा काढला होता. त्यावेळी त्यांना मधुमेह असल्याचे ठावूक नव्हते.\n मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने…\n४ दिवसाच्या नवजात बाळाला ‘शॉक ट्रीटमेंट’…\n‘शारीरिक संबंध’ आठवड्यातून किती वेळा ठेवावेत \nत्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पतीने कंपनीकडे विम्याचा दावा दाखल केला. पण, कंपनीने विमाधारकाच्या जुन्या आजारपणाचे कारण पुढे करत त्यांचा दावा फेटाळून लावला. याविरोधात हल्दर यांनी जिल्हा तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. मंचाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर कंपनीला १.१२ लाख रुपयांसह शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार व खटल्याचा खर्च म्हणून अतिरिक्त ३ हजार रुपये विमाधारकाच्या पतीला अदा करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. कंपनीने या आदेशांना महाराष्ट्र राज्य आयोगापुढे आव्हान दिले.\nतिथेही आयोगाने त्यांना महिलेच्या पतीला १ लाख १२ हजार ५०० रुपयांची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले. तद्नंतर रिलायन्सने ‘एनसीडीआरसी’कडे धाव घेतली असता आयोगाने ग्राहक हिताला प्राधान्य देत त्यांचा दावा फेटाळून लावला. ‘भारतात मधुमेह हा जीवनशैलीचा एक सामान्य आजार आहे. त्यामुळे केवळ या कारणामुळे कंपन्यांना विम्याचा दावा फेटाळता येत नाही’, असे आयोगाने याप्रकरणी स्पष्ट केले आहे.\nकाय सांगताय, हो आता ‘ब्लड ग्रुप’ वरून कळेल प्रत्येकाचा ‘स्वभाव’ \nपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शेतक-यांना धान्य वाटप\n मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने टाळाच\n४ दिवसाच्या नवजात बाळाला ‘शॉक ट्रीटमेंट’ पद्धतीने ‘जीवनदान’ \n‘शारीरिक संबंध’ आठवड्यातून किती वेळा ठेवाव��त \n‘शारीरिक संबंधा’दरम्यान ‘या’ २ पोजिशन्स महिलांना सर्वाधिक…\nतुम्ही चॉकलेटप्रेमी आहात का \n पुण्यात महिलेच्या पोटातून तब्बल १२ किलोचा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने…\n४ दिवसाच्या नवजात बाळाला ‘शॉक ट्रीटमेंट’…\n‘शारीरिक संबंध’ आठवड्यातून किती वेळा ठेवावेत \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nधार्मिक स्थळाचा वापर केल्याने माजी पोलिस अधिकार्‍यासह चौघांवर FIR\nमानहानी’च्या केसमध्ये ‘फसली’ अभिनेत��री ईशा गुप्ता\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी…\nगर्लफ्रेन्ड सोबत असताना पतीला ‘रंगेहाथ’ पकडलं, जाब…\nचक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले\nपुण्यात विदेशी पर्यटकांना मारहाण, भला मोठा दगड घालून कारची काच फोडली (व्हिडीओ)\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला ५ लाखांचा दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-HOL-HDLN-met-gala-2018-priyanka-chopra-gown-took-250-hours-of-embroidery-5869471-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:34:21Z", "digest": "sha1:GWSWX6O62J5J3UE2I2G353CASTRYPR66", "length": 6955, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Met Gala 2018 Priyanka Chopra Gown Took 250 Hours Of Embroidery | Met Gala : प्रियांका चोप्राचा हा गाऊन तयार करण्यासाठी लागले तब्बल 250 तास", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nMet Gala : प्रियांका चोप्राचा हा गाऊन तयार करण्यासाठी लागले तब्बल 250 तास\nन्यूयॉर्क सिटीमध्ये आयोजित मेट गाला 2018 मध्ये प्रियांकाने Ralph Lauren चा स्टेपलेस मरुन कलरचा गाऊन परिधान केला होता.\nमुंबई - न्यूयॉर्क सिटीमध्ये मंगळवारी मेट गाला 2018 इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर स्पॉट झाले. हॉलिवूडबरोबरच बॉलीवुड सेलेब्सदेखिल याठिकाणी दिसले. स्टाइल, ड्रेस सेन्स आणि लूकमुळे नेहमी सरप्राइज देणाऱ्या प्रियांका चोप्राने पुन्हा एकदा तिच्या फॅन्सचा आश्चर्याचा धक्का दिला. या इव्हेंटमध्ये प्रियांका जो गाऊन परिधान करून गेली होती, तो तयार करण्यासाठी सुमारे 250 तास लागले.\n- इव्हेंटमध्ये प्रियांका कॅथलिक लूकमध्ये दिसली होती.\n- प्रियांकाने इव्हेंटमध्ये Ralph Lauren चा स्टेपलेस मरुन कलरचा गाऊन परिधान केला होता.\n- त्यावर गोल्ड हुड लागलेले आहे. तिचा हा ड्रेस Jesus कडून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे.\n- त्यांनी जो हुड परिधान केला आहे तो Swarovski crystals आणि गोल्ड मोत्यांपासून तयार करण्यात आला आहे.\n- प्रियांकाने गाऊनच्या कलरच्या लिपस्टीकद्वारे लूक कम्पलिट केला.\n- या गाऊनमध्ये हातापासून एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.\nपुढे पाहा, प्रियांकाचे काही PHOTOS...\nपती निकसोबत थिरकताना दिसली प्रियांका चोप्रा; जोनस बंधुंचे गाणे गातानाचा व्हिडिओ झाला व्हायरल\nप्रियांका चोप्राचे दीर-भावजई मालदीवमध्ये साजरा करत आहेत हनीमून, जो ने फोटो शेअर लिहिले, 'मला आऩंद झाला.'\n१९९८ मध्ये पहिला अल्बम झाला प्रदर्शित, २��१७ मध्ये ‘डेस्पसिटो’ मुळे मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख; जाणून घ्या गायक लुई फोन्सीविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80_(%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0)", "date_download": "2019-07-22T10:03:41Z", "digest": "sha1:NW5CSD4AGULLN5JICUPMAJKTMLM32L2Z", "length": 17806, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खडकी (भोर) - विकिपीडिया", "raw_content": "\nखडकी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील १५२ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.\n१ भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या\n४ वैद्यकीय सुविधा (शासकीय)\n७ संपर्क व दळणवळण\n८ बाजार व पतव्यवस्था\n१४ संदर्भ आणि नोंदी\nभौगोलिक स्थान आणि लोकसंख्या[संपादन]\nखडकी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील १५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८८ कुटुंबे व एकूण ४२९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर ३२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २१४ पुरुष आणि २१५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १२ आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५६७०७ [१] आहे.\nएकूण साक्षर लोकसंख्या: ३३७ (७८.५५%)\nसाक्षर पुरुष लोकसंख्या: १८२ (८५.०५%)\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: १५५ (७२.०९%)\nगावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा आहे.\nसर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा (माळेगाव) ४ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा, पदवी महाविद्यालय (चेलाडी) ३ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (नायगाव) १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) ३० किलोमीटर अंतरावर आहे.\tसर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) ३० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक (नायगाव) १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) २० किलोमीटर अंतरावर आहे.\nसर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथे २ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना २ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ४ किलोमीटर अंतरावर आहे.\nगावात शुद्धिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात बोअरवेलच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. गावात नदी / काल��्याच्या पाण्याचा वापरासाठी पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.\nगाव स्वच्छ व सुंदर आहे. गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे.\nगावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावाचा पिन कोड गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही. सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध नाही. सर्वात जवळील शासकीय बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही. सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही. सर्वात जवळील रेल्वे स्थानक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. गावात टॅक्सी उपलब्ध नाही. सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात ट्रॅक्टर उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.. राज्य महामार्ग (भारत) राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे..\nसर्वात जवळील एटीएम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.\nगावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही. सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही. सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही. सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.\n२० तासांचा वीजपुरवठा प्रतिदिवस घरगुती वापरासाठी व शेतीसाठी उपलब्ध आहे.\nखडकी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nबिगरशेती वापरात असलेली जमीन: ८\nओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: २०\nफुटकळ झाडीखालची जमीन: १०\nलागवडीयोग्य पडीक जमीन: २२\nकायमस्वरूपी पडीक जमीन: ५\nसद्यस्थितीतील पडीक जमीन: ५\nएकूण कोरडवाहू जमीन: २५\nएकूण बागायती जमीन: ४५\nसिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nविहिरी / कूप नलिका: २५\nतलाव / तळी: २\nखडकी ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): Bricks\nतात्पुरता वर्ग-१४ डिसेंबर कार्यशाळा\nमाहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१८ रोजी १६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%9D%E0%A5%88%E0%A4%AC_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:36:52Z", "digest": "sha1:JK24RFUZ734574GOOED2ILJLJV4EORNP", "length": 3058, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शाहझैब अहमद खान - विकिपीडिया", "raw_content": "\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/srks-sister-will-contest-election-from-pakistan-292049.html", "date_download": "2019-07-22T10:25:20Z", "digest": "sha1:IKM2MB2X6Y3OOXWRR4GDNIOTXQGQBYMG", "length": 3804, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरूख खानची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nशाहरूख खानची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक\nबॉलिवूडचा बादशहा असणाऱ्या शाहरूख खानची चुलत बहीण नूरजहां पाकिस्तानच्या पेशावरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समोर येत आहे.\n08 जून : बॉलिवूडचा बादशहा असणाऱ्या शाहरूख खानची चुलत बहीण नूरजहां पाकिस्तानच्या पेशावरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत नूरजहां निवडणुकीला उभी राहणार आहे. तिला निवडणूक आयोगाकडून नामांकन पत्रही मिळालं आहे. नूरजहां पाकिस्तानच्या PK-77 या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी राहणारेय.नूरजहांचा भाऊ तिच्या सर्व प्रचारसभाची जबाबदारी घेणार आहे. नूरजहांने एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार ती महिला सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष देणार आहे.नूरजहां आत्तापर्यंत दोन वेळा भारतात शाहरूख खानकडे आली आहे. दोन्ही परिवारांमध्ये जवळचे संबंध आहेत. भारत-पाकिस्तानातला तणाव बहीण भावांच्या नात्यात अडसर होत नाही.\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%97/", "date_download": "2019-07-22T10:33:08Z", "digest": "sha1:XGUGMQRCNDRUL2LYN224SYH45SM3HRFZ", "length": 11303, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्लाॅग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खे��ाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\n'ही' कंपनी देतेय पुरुष कर्मचाऱ्यांना भर पगारी पॅटर्निटी रजा\nबाळाच्या जन्माच्या वेळी आईला 26 आठवडे रजा मिळते, पण आता एका कंपनीनं एवढीच रजा पुरुषांनाही द्यायचं ठरवलंय.\nझुकरबर्गनं केलं प्राॅमिस, WhatsApp प्रमाणे सुरक्षित होणार फेसबुक\nफेसबुकवर 'हे' शब्द लिहिलेत तर तुमच्यावर होईल कारवाई\nनोटबंदी करुन पैसे जप्त करण्याचा आमचा हेतू नव्हता -अरुण जेटली\nमोदींच्या आदेशाने मल्ल्या देशाबाहेर पळाला का राहुल गांधींचा जेटलींना सवाल\nनोटबंदी चूक नाही हा मोठा घोटाळा,राहुल गांधींचा घणाघात\nस्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली\nबिग बींनी आपल्या ब्लाॅगमध्ये तब्येतीबद्दल काय लिहिलंय\nब्लॉग स्पेस Nov 10, 2017\nब्लॉग स्पेस Oct 28, 2017\nब्लाॅग : तुमच्या माझ्या बापाचं सामूहिक हत्याकांड \nब्लॉग स्पेस Feb 25, 2016\nझुकझुक, झुकझुक आगीन गाडी\nब्लॉग स्पेस Dec 12, 2015\nशेतकर्‍यानी पोर, माप ओलांड...\nब्लॉग स्पेस Aug 19, 2015\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-%E0%A5%AB%E0%A5%A6-percent-increase-in-water-rates-issue/", "date_download": "2019-07-22T09:50:26Z", "digest": "sha1:MQZ4QSRIZW2JIVK2DZ53R534J55BOPID", "length": 8431, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात पाण्याचाही भडका! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात पाण्याचाही भडका\nघरगुती, शेती वापरासाठीच्या पाणीदरात 17 टक्के, तर औद्योगिक वापराच्या पाणीदरात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला असून येत्या एक फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बीयर उत्पादक उद्योगांसाठी मात्र ही दरवाढ जबर असून आता या उद्योगांना एक हजार लिटरला 16 रुपयांवरून 120 रुपये द्यावे लागणार आहेत. 2010 नंतर पहिल्यांदाच पाण्याचे दर वाढणार आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या बेकायदा पाणी वापरावरही जबर दंड वसूल करण्याची तरतूद नियमन प्राधिकरणाने केली आहे. या दरवाढीमुळे सरकारच्या तिजोरीत दरवर्षी 1 हजार 16 कोटी रुपये येणार आहेत. सध्या 650 कोटी रुपये पाणीपट्टीतून मिळतात.\nजलसंपत्ती प्राधिकरणाने शुक्रवारी ही घोषणा केली. आता पाण्याच्या व्यवस्थापनावर होणार्‍या एकूण खर्चापैकी 59 टक्के औद्योगिक वापरातून, 22 टक्के घरगुती आणि 19 टक्के वसुली शेती क्षेत्रातून केली जाईल, असे जलनियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी सांगितले. शेतीसाठी पाण्याचा दर रब्बीसाठी नऊ रुपये प्रतिहजार लिटर्स, खरिपासाठी 4 रुपये 50 पैसे प्रतिहजार लिटर आणि उन्हाळी हंगामासाठी 13 रुपये 50 पैसे इतका होणार आहे. पाणीवापर संस्था स्थापन केल्यास या दरात 25 टक्के सूट दिली जाईल. सूक्ष्म सिंचनास प्रोत्साहन देण्यासाठी 25 टक्के सूट दिली जाणार आहे. शासकीय उपसा सिंचन योजनेवरील शेतकर्‍यांना पाणीपट्टीसह केवळ 19 टक्के वीज बिल द्यावे लागणार आहे. पूर्वीच्या क्षेत्रानुसार पाणीपट्टी आकारण्याची पद्धत बदलून आता घनमापन पद्धतीने पाणीपट्टी आकारली जाणार असून त्यामुळे पाण्याची बचत करणार्‍यास कमी पाणीपट्टी बसणार आहे.\nग्रामपंचायतीसाठी पाणी वापराची मर्यादा प्रतिव्यक्‍ती 40 लिटर्सवरून 55 इतकी करण्यात आली असून निमशहरी भागासाठी प्रतिव्यक्‍ती 70 लिटर मर्यादा करण्यात आली आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी 70, तर ‘ब’ वर्ग नगरपालिकांसाठी 100 आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांसाठी 125 लिटर्स प्रतिव्यक्‍ती पाणीवापर मर्यादा करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी धरणातून पाणी घेणार्‍या महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींसाठी प्रतिघनमीटर 25, 18 आणि 15 पैसे इतका दर करण्यात आला आहे. पाण्याचा वापर जपून व्हावा, यासाठी वीज बिलाचेही तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार पाणीवापर मर्यादेच्या 115 ते 140 टक्के अधिक पाणी वापरल्यास दीडपट आणि त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास दुप्पट वीज बिल लावले जाणार आहे.\nऔद्योगिक वापरासाठी थेट धरणातून पाणी घेतल्यास 4 रुपये 80 पैसे प्रतिघनमीटर इतका दर आकारला जाणार असून कृषी उद्योगांसाठी मात्र या दरात 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. मीटर न घेता पाणी दीडपटीने महाग धरणातील पाणी मीटर न बसवता घेणार्‍या नगरपालिका आणि महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/DEMUs-newcomer-riding-in-the-dust/", "date_download": "2019-07-22T09:50:19Z", "digest": "sha1:NQ6I3JTFE3ETLE4PSD2ADQQYKWST4NJI", "length": 6051, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डेमूचा नवाकोरा रेक धूळखात पडून | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › डेमूचा नवाकोरा रेक धूळखात पडून\nडेमूचा नवाकोरा रेक धूळखात पडून\nडिझेल मल्टिपल युनिटचा (डेमू) एक नवाकोरा रेक पंधरा दिवसांपासून वापराविना धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दौंड स्थानकात हा प्रकार निदर्शनास आला आहे.\nपुणे-दौंड मार्गावर 25 मार्च 2017 ला डेमू सुरू झाली. सद्यःस्थितीत या मार्गावर डेमूचे पंधरा डब्यांचे दोन रेक धावत असून पुणे-दौंड-पुणे दरम्यान दररोज चार फेर्‍या होतात. मार्त्रें प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हे रेक अपुरे पडत असल्याचे पाहणीतून ��िसून येते.\nएप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात चेन्नईतून मेधा कंपनीचा दहा डब्यांचा एक रेक दाखल झाला. परंतु, तो वापराविना पडून आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हा रेक पडून राहण्याऐवजी तो पुणे-दौंड मार्गावर सोडण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ‘डेमूच्या फेर्‍या वाढवून दर तासाला तिला सोडण्यात यावे. दौंड-पुणे अशी डेमू सोडण्यापेक्षा पाटस-पुणे-पाटस, यवत-पुणे-यवत अशी नवी डेमू सुरू करावी, जेणेकरून लहान स्थानकातील प्रवाशांना त्याचा फायदा होईल’, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.\nरेक आला, फेर्‍या वाढणार\nदौंड- पुणेदरम्यान पहाटे 5.40 वाजता डेमू सुरू होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. दौंड स्थानकात येत्या काही दिवसांत आणखी दोन रेक दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. डेमूचे रेक वाढल्यानंतर फेर्‍या वाढणार का हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. सव्वा वर्षात डेमूच्या वेळापत्रकात बदल झाला नसून सर्व डेमू जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच धावत आहेत. नवे रेक दाखल न झाल्याने फेर्‍या वाढवू शकलो नाही, असे उत्तर रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दै. ‘पुढारी’शी बोलताना दिले आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/05/23/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-22T09:45:27Z", "digest": "sha1:3O6FQXPCK5GY3HJXUYAVY6PXS24TM3RR", "length": 6789, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "बिग बॉस मराठीच्या घरातील मर्डर मिस्ट्री सुटेल का? – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nबिग बॉस मराठीच्या घरातील मर्डर मिस्ट्री सुटेल का\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रेशम आणि मेघामध्ये सदस्यांनी बहुमताने रेशमला सुरक��षित करण्यात आले तर मेघाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करण्यात आले. मेघाचा काल वाढदिवस होता, याच दिवशी तिला घरातील सदस्यांनी घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. मेघाने काल पुष्कर जवळ मनात दडलेल्या खूप गोष्टी बोलून दाखवल्या. रेशम आणि माझ्यामध्ये जर ठरवायचे झाले तर मीच सुरक्षित होण अपेक्षित होते असे मत तिने व्यक्त करून तिची नाराजगी व्यक्त केली. पुष्कर, सई, आऊ सगळ्यांवरच ती खूप चिडलेली होती असे दिसून आले. परंतु सई मात्र मेघाला वाचविण्यासाठी तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले जे आस्तादने देखील मान्य केले. सई सुध्दा नॉमिनेट झाल्याने पुष्कर आणि मेघाशी बोलत नसल्याचे दिसून आले. या आठवड्यामध्ये कोणताही सदस्य घराबाहेर जाणार नाही या गोष्टीशी घरातील सदस्य अनभिज्ञ आहेत त्यामुळे जे नॉमिनेट झाले आहेत त्यांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे तर जे नाही झाले ते आनंदी आहेत. तसेच काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगला “मर्डर मिस्ट्री चा टास्क. या प्रकारचा टास्क या घरामध्ये पहिल्यांदाच खेळला जातो आहे. ज्यामध्ये आस्ताद काळे खुनी तर स्मिता आणि सुशांत गुप्तहेर आहेत तर बाकीचे घरातील सदस्य सामान्य नागरिक आहेत. काल टास्क संपता संपता पुष्करचा खून झाला आहे असे बिग बॉसने घोषित केले.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मेघाचा वाढदिवस घरामध्ये साजरा केला जाणार असून सगळे यासाठी गार्डन एरियामध्ये एकत्रित होणार आहेत. तसेच “मर्डर मिस्ट्री” या टास्क मध्ये होणार आहे अजून एक खून. परंतु हे खून शारीरिक नसून सांकेतिक असणार आहेत. काल घरामध्ये आस्तादने पुष्करचा फोटो लपवला आणि बिग बॉसची घोषणा झाली कि पहिला खून झालेला आहे. तसेच आज रेशम टिपणीसचा खून होणार आहे. या दरम्यान स्मिता गुप्तहेराची भूमिका बजावताना दिसणार असून आता तीन सदस्य संशयाखाली आहेत मेघा, भूषण आणि आस्ताद.\nसुशांत आणि स्मिता शोधू शकतील का कोण आहे खरा खुनी अजून कोणाचा खून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार अजून कोणाचा खून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार रेशमचा खून करण्यासाठी आस्तादने काय केले रेशमचा खून करण्यासाठी आस्तादने काय केले आस्ताद या टास्कमध्ये यशस्वी होईल का \nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘मराठी नाट्��� समूह’ चा ‘पहिला प्रायोगिक नाट्यमहोत्सव २०१८’लवकरच\nNext बिग बॉसच्या घरात होणार ‘शर्मिष्ठा’ची एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/defective-cement-roads-vnit-investigation-not-started-yet/", "date_download": "2019-07-22T10:43:48Z", "digest": "sha1:DZSK2MJ3OZQUOPZF2TD754LXC7AQLP73", "length": 33252, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Defective Cement Roads; Vnit Investigation Not Started Yet | निकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात ���की; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाट��ंविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nनिकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना\nDefective cement roads; VNIT investigation not started yet | निकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना | Lokmat.com\nनिकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना\nअद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.\nनिकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना\nअकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अत्यंत दर्जाहीन होत असल्याची तक्रार भाजपच्या खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी रस्त्यांचे सोशल आॅडिट केले. यासंदर्भातील अहवाल पुढील कारवाईसाठी मनपा प्रशासनाकडे सोपवल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यांची ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेत सर्वसाधारण सभेचा ठराव मिळवला. ठराव घेऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.\nशहरातील दर्जाहीन सिमेंट रस्त्यांची अवघ्या पाच ते सहा महिन्यांत वाट लागल्यानंतर खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर तसेच भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मनपाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सहापैकी पाच सिमेंट रस्त्यांचे निर्माण करताना मजबुतीकरणाचे सर्व निकष-नियम पायदळी तुडविण्यात आल्याने अवघ्या सहा महिन���यांतच सिमेंट रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावण्याची वेळ कंत्राटदारावर आली होती. याप्रकरणी भाजप लोकप्रतिनिधींनी सखोल चौकशीची मागणी लावून धरल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै २०१८ दरम्यान सोशल आॅडिट केले. सोशल आॅडिटच्या अहवालात पाच सिमेंट रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी मनपाकडे अहवाल सादर केला होता. हा अहवाल बाजूला सारत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत सिमेंट रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय २२ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत घेतला.\nयासंदर्भातील ठराव तयार झाल्यानंतर मनपाने ‘व्हीएनआयटी’कडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. या पत्रानंतर संबंधित यंत्रणेकडून तपासणीसाठी नेमका किती खर्च येईल, याबद्दल माहिती दिली जाणार आहे. अर्थात, ‘व्हीएनआयटी’ने सादर केलेला खर्च मनपाला न परवडल्यास पुढे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. एकूणच या प्रकरणी प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहेत.\nदोन महिने ठराव रखडतोच कसा\nमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी २२ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत ‘व्हीएनआयटी’मार्फत रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव सभागृहात मंजूर झाला. एरव्ही पदाधिकारी असो वा प्रशासन या दोघांच्या हिताचे ठराव मंजूर होण्यापूर्वीच त्याला कार्योत्तर मंजुरी दिली जाते. ‘व्हीएनआयटी’चा ठराव दोन महिने रखडला होता. यावरून प्रशासन व सत्ताधारी भाजप किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय येतो.\nभाजपच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्ष\nनिकृष्ट रस्त्यांची तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केल्यानंतरच खऱ्या अर्थाने चौकशीला प्रारंभ झाल्याचा दावा महापौर विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याप्रकरणी प्रशासनाचा उदासीन कारभार लक्षात घेता भाजप काय निर्णय घेते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAkolaAkola Municipal Corporationअकोलाअकोला महानगरपालि��ा\nपुरुषोत्तम बोरकर, मी आणि मेड इन इंडिया\nप्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने\nनवीन किराणा बाजारातील गोदामात छापा; प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त\n‘एफडीए’ करणार रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची नोंदणी\nमुलानेच केली जन्मदात्या बापाची हत्या\nपात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nअंगणवाडी सेविकांचे अहवाल बंद आंदोलन\nकर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटपात भेदभाव\nजिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू झाले कॉन्व्हेंट\nखोदलेल्या रस्त्यांची तीन महिन्यांत दुरुस्ती करणार\nअवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी\nआयात धोरण निश्चितीआधीच वधारले खाद्य तेलाचे भाव\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवल�� स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Shahu-Mane-Selected-For-Shooting-World-cup/", "date_download": "2019-07-22T09:48:45Z", "digest": "sha1:X76STPUDRX6QJZT6MIVASQIBP3KWTVFR", "length": 4646, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाहू माने याची वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › शाहू माने याची वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड\nशाहू माने याची वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nसिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे मार्च 2018 मध्ये होणार्‍या ज्युनिअर वर्ल्डकप शूटिंग स्पर्धेसाठी कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याची निवड भारतीय संघात झाली आहे. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शाहूने 618.4 गुणांसह वैयक्‍तिक रौप्यपदकासह महाराष्ट्राला एकूण 7 पदके मिळवून दिली. याचबरोबर दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय निवड चाचणीत 623.6 व 620.6 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.\nया कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघातील आपले स्थान निश्‍चित करून महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू होण्याचा मान मिळविला. शाहू कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमेन असो.चा ख���ळाडू असून, वेध अ‍ॅकॅडमीमध्ये सराव करत आहे. सेंट झेवियर्स हायस्कूलचा तो विद्यार्थी असून, त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार, मुख्याध्यापक फादर जेम्स थोरात, क्रीडाशिक्षक किरण साळोखे, अल्ताफ कुरेशी, मोहन लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/A-lifetime-free-stay-of-30-wives-of-Ratnagiri-ST/", "date_download": "2019-07-22T09:51:09Z", "digest": "sha1:IXJMUZVUUN2DS2DV4CFBUL5OSHHV3NGI", "length": 5583, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 30 वीरपत्नींना एस.टी.चा आजीवन मोफत प्रवास | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › 30 वीरपत्नींना एस.टी.चा आजीवन मोफत प्रवास\n30 वीरपत्नींना एस.टी.चा आजीवन मोफत प्रवास\nरत्नागिरी ः सीमेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्‍या जवानांच्या वीरपत्नींना राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 30 वीरपत्नींना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत ही मोफत प्रवास सवलत वीरपत्नींना मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून आतापर्यंत राज्यातील 639 वीरपत्नींना आजीवन मोफत पास देऊन त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे.\nदेशाच्या सीमेवर शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी राज्य सरकारने ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना’ आणली आहे. त्यानुसार वीरपत्नींना एस.टी. प्रवासासाठी मोफत पास देण्यात येत आहेत.\nमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय वीरपत्नींची स��ख्या अशी : कोल्हापूर 78, पुणे 75, सांगली 71, मुंबई 12, सातारा-90, सोलापूर-33, सिंधुदुर्ग-30, अहमदनगर-29, रायगड (पेण)-16, ठाणे-17, नाशिक-16, औरंगाबाद-15, बीड-15, लातूर-15, बुलढाणा-13, उस्मानाबाद-10, धुळे-9, अकोला-9, अमरावती-9, जळगाव-8, यवतमाळ-8, नागपूर-8, परभणी-6, भंडारा-6, नांदेड-5, वर्धा-3, चंद्रपूर-1, गडचिरोली-1, जालना-1. सर्वात जास्त पास सातारा, तर सर्वात कमी पास चंद्रपूर, गडचिरोली व जालना जिल्ह्यात वितरित करण्यात आले आहेत. भविष्यकाळात काळात जास्तीत जास्त वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या अधिकृत सूत्राच्या वतीने देण्यात आली आहे.\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/MLA-Shashikant-Shinde-statement/", "date_download": "2019-07-22T09:49:06Z", "digest": "sha1:7EKLJHJFX5KNVRSAJXOW5B4KGVOEMKTB", "length": 8951, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खा. उदयनराजेंशी मतभेद आहेत, मनभेद नाहीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › खा. उदयनराजेंशी मतभेद आहेत, मनभेद नाहीत\nखा. उदयनराजेंशी मतभेद आहेत, मनभेद नाहीत\nयुती सरकारमधील एखाद्या मंत्र्याशी वैयक्‍तिक स्वरुपात चांगले संबंध ठेवणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी दुजाभाव असा अर्थ होत नाही. खा. उदयनराजे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जावून कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांच्या वैयक्‍तिक विचारांशी मतभेद आहेत. पण मनभेद नाहीत, अशी स्पष्टोक्‍ती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली. दरम्यान, सातार्‍यातील मेडिकल कॉलेजचा पाया राष्ट्रवादीनेच रचला असून आघाडी सरकारच्या काळात निर्णय लांबला. अन्यथा त्याचवेळी मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न संपुष्टात आला असता असेही त्यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी भवनात ���त्रकारांशी संवाद साधताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातार्‍यात मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय आमचे सरकार असताना झाला. यासाठी खावली येथील जागा पाहण्यात आली. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाचा परिसर सातारा शहरालगत असणे आवश्यक होते. त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची कृष्णानगर येथील जागा निश्‍चित करण्यासाठी मी पालकमंत्री असताना नियामक मंडळामध्ये हा विषय आणला. जागेचा आराखडा तयार करुन मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवला. परंतु निर्णय का लांबला याचे गुढ कळलेच नाही, असे सांगून ते म्हणाले, मेडिकल कॉलेजचा निर्णय त्याचवेळी झाला असता म्हणूनच आम्ही पाया रचला अन् युती सरकारने तो तडीला नेला. यात पालकमंत्री विजय शिवतारेंचेही मोठे सहकार्य असल्याचे सांगून आ. शिंदे म्हणाले, पाकिस्तानची साखर वाटण्याचा जसा आनंद घेतला जातो तसा मेडिकल कॉलेजच्या जागेचा आनंदही भाजपचे कार्यकर्ते घेणारच. आता या कॉलेजच्या उभारणीसाठी राज्य व केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन जिल्ह्यातील हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे जरुरीचे आहे.\nराष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आघाडीची मोठी ताकद मिळवण्यासाठी या वावड्या सुरु असून जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संशय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. यात कोणतेही तथ्य नाही.\nते पुढे म्हणाले, खा. उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असून पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जावून ते कोणताही निर्णय घेणार नाहीत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे. त्यांच्या व आमच्या विचारात मतभेद जरुर असतील पण मनभेद नसल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.\nदरम्यान, दि. 1 जून रोजी पक्षाचे निरीक्षक संग्राम कोते-पाटील यांच्या उपस्थितीत वाढे फाटा येथील कार्यालयात वन बुथ टेन युथ या स्वरुपाचा युवकांचा मेळावा घेण्यात येणार आहे तर दि. 7 जून रोजी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 रोजी जिल्ह्यात महागाई, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.\nयावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, निवास शिंदे, दत्तानाना उतेकर उपस्थित होते.\nबारा���तीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Laxmi-Bank-fraud-Amol-Sonakwade-arrested/", "date_download": "2019-07-22T10:23:06Z", "digest": "sha1:ADXWWSXOKFLEMM7U2Y5IKB3Y2224BMKK", "length": 7845, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लक्ष्मी बँकेची फसवणूक; अमोल सोनकवडे अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › लक्ष्मी बँकेची फसवणूक; अमोल सोनकवडे अटकेत\nलक्ष्मी बँकेची फसवणूक; अमोल सोनकवडे अटकेत\nदी लक्ष्मी को-ऑप. बँकेची 1 कोटी 60 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एप्रिल 2016 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात सोलापूर शहर आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्वप्निल असोसिएटचा भागीदार अमोल सोनकवडे यास मंगळवारी रात्री अटक केली. सोनकवडे यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायदंडाधिकारी देवकते यांनी 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.\nअमोल जयप्रकाश सोनकवडे (वय 34, पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यात स्वप्निल असोसिएटचे भागीदार दीपक नारायण सोनकवडे (56, रा. भवानी पेठ) यास अटक करण्यात आली असून सोरेगावचा तत्कालीन तलाठी सिद्राम बाबुराव जाधव (53, रा. उत्तर कसबा, तरटी नाका पोलिस चौकीजवळ) हा अद्याप फरार आहे. याबाबत दी लक्ष्मी को-ऑप. बँकेच्या पांजरापोळ शाखेचे व्यवस्थापक सुनील विठ्ठल एकबोटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nस्वप्निल डेव्हलपर्सचा भागीदार अमोल सोनवकडे, दीपक सोनकवडे यांनी सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सोरेगाव येथील 23200 चौ.मी. जागा दि लक्ष्मी को-ऑप. बँकेचे व्यवस्थापक सुनील एकबोटे यांना गहाण तारण देऊन सन 2011 मध्ये 1 कोटी 60 लाख रुपये कर्ज ��ेतले होते. बँकेला गहाण खत करून दिलेल्या जागा नंतर अमोल सोनकवडे याने विकसित कन प्लॉट पाडून त्याची विक्री केली. कर्ज देताना बँकेने सोनकवडे यांना ती जागा विकताना बँकेची लेखी परवानगी घेऊन विक्री करणे, विक्रीच्या रकमेपैकी काही रक्कम बँकेने दिलेले कर्ज फेडण्यासाठी बँकेत जमा करणे व प्लॉटच्या सात-बारावरील बँकेचा बोजा चढविणे अशा अटी घातलेल्या होत्या. सोनकवडे याने बँकेच्या एकाही अटीचे पालन न करता तसेच बँकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता गहाण जागेवरील 64 प्लॉट हे प्लॉटधारकांना विकले आणि त्या प्लॉटवर असलेला बँकेचा बोजा सात-बारावर न दाखविता तारण अटींचा भंग करुन बँकेची 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली. हे सर्व करताना सोरेगावचा तलाठी सिद्राम जाधव याने सोनकवडे यास मदत केली. तसेच प्लॉटधारकांना प्लॉट विकून आलेले 61 लाख 25 हजार 497 रुपयांचाही अपहार केला म्हणून 17 एप्रिल 2016 रोजी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया गुन्ह्याचा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनकवडे यास मंगळवारी रात्री अटक केली. सोनकवडे यास बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82", "date_download": "2019-07-22T10:50:54Z", "digest": "sha1:WG5R2E4KGIQKV47J5JFUELUKSKQJMHK2", "length": 13334, "nlines": 76, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "शक्तिपिठां - विकिपीडिया", "raw_content": "\nशिवाची बायल सती हिच्या संबंदीत अशो पवित्र सुवाती. शक्तिपिठांसंबंदीं ब्रम्ह मत्स्य, पद्ज्ञ,कूर्म ह्या पुराणांनी एक कथा आसा ती अशी-सत्ययुगांत दक्ष प्रजापतीन बृहस्पतिसव नांवाचो एक यज्ञ सुरू केलो. केन्ना तरी एकदां शिवान ताचो अपमान केल्लो. देखून आपली धूव सती आनी जावंय शिव हांकां सोडून हेर सगळ्या देवांक आपोवणें दिलें. आपल्या बापायन यज्ञ केला ही खबर आयकना फुडें, तो पळोवपाक वचपाची इत्सा सतीच्या मनांत उत्पन्न पळोवपाक वचपाची इत्सा सतीच्या मनांत उत्पन्न जाली आनी तिणें आपली इत्सा शंकराच्या कानार घाली. शंकराक तिचो हो विचार मानवलो ना. पूण तिणें खुबूच हट्ट धरिल्ल्यान शिवान तिका वचपाची परवानगी दिली. सती आपल्या बापायगेर आयली पूम कोणेंच तिका हडकिली ना. उरफाटें दक्षान, तिका पळोवन तिच्या घोवाविशीं वायट उतरां दिवपाक सुरवात केली. आपल्या बापायच्या तोंडांतलीं आपल्याच घोवाविशींचीं कुच्छीत्रीपणाचीं उतरां सतीक सोसूंक जालींना तिणें यज्ञ कुंडांत उडी घेतली. ही खबर शिवाक कळना फुडें आपल्या गणांसयत शिव थंय आयलो. ताणें दक्षाक जिवो मारलो आनी ताच्या यज्ञाचो विध्वंस केलो. उपरांत ताणें सतीचें शरीर आपल्या खांदयांचेर घेवन तो बेभान जावन हांगा थंय भोंवंक लागलो. तेन्ना भगवान विष्णुन आपल्या सुदर्शनचक्रान सतीचो एकेक अवयव कापलो. तिचीं हीं आंगां -प्रत्यांगां एकावन्न सुवातींनी गळून पडलीं आनी त्यो सुवाती उपरांत शक्तिपिठां जाल्यो. ते दर एके सुवातीर एकेक भैरव आनी एकेक शक्ती विंगड विंगड रुपां धारण करून रावतात असो भावार्थ आसा. त्या सुवातींक महापिठां अशेंय म्हणटात. त्या सुवातींक महापिठां अशेंय म्हणटात.\nखंयच्या खंयच्या सुवातींनी सतीचो खंयचो अवयव गळून पडलो आनी थंय खंयचो भैरव आनी शक्ती रावली, ते विशींची म्हायती शिवचरितांत दिल्या ती अशी आसा. सुवात, आंग वा प्रत्यांग, शक्ती आनी भैरव अशा क्रमान हीं नांवां दिल्यांत तीं अशीं-१)हिंगुला, ब्रम्हरंध्र, कोट्टरी, भीमलोचन २)शर्कर, त्रिनेत्र, महिषामर्दिनी, क्रोधीश ३)तारा, नेत्रांशतारा, तारिणी, उन्मत ४)करतोयातट, वाम कर्ण, अपर्णा, वामेश ५)श्रीपर्वत, दक्षिण कर्ण, सुंदरी, सुंदरानंद ६)सुगंधा, नासिका,सुनंदा, त्र्यंबक ७)वक्रनाथ, मन, पापहरा ८)गोदावरी, वामदंड, विश्र्वमातृका, विश्र्वेश ९)गंडकी, दक्षिण गंड, गंडकी, चक्रपाणी १०)अनल, ऊर्ध्व दंत, नारायणी, संक्रूर ११)पंचसागर, अधोदंत,वाराही,महारुद्र १२)ज्वालामुखी,जिव्हा,अंबिका, वटकेश्र्वर उन्मत १३)काश्मीर, कंठ, महामाया, त्रिसंध्य १४)श्रीहट्ट, ग्रीवा, महालक्ष्मी, सर्वानंद १५)भैरव पर्वत, ओष्ठ, अवंती, नम्रकर्ण १६)प्रभास, अधर, चंद्रभागा, वक्रतुंड १७)प्रभासखंड,मर्म, सिध्देश्र्वरी, सिध्देश्र्वर १८)जगस्थान, चिबुक, भ्रामरी, विकृताक्ष १९)प्रयाग, द्विहस्त-अंगुली, कमला,वेणीमाधव २०)मानस सरोवर,दक्षिण हस्तार्ध, दाक्षायणी, हर २१)चट्टग्राम, दक्षिण हस्तार्ध, भवानी, चंद्रशेखर २२)मिथिला,वाम स्कंध, महादेवी, महोदर २३)रत्नावली, दक्षिण स्कंध, शिवा, शिव २४)मणिबंध, वाम मणिबंध, गायत्री,शंकर २५)मणिवेद, दक्षिण मणिबंध, सावित्री, स्थाणू २६)उजानी, वाम कफोनी, मंगलचंडी, कपिलांबर २७)रणखंड,दक्षिण कफोनी, बहुलाक्षी, महाकाल २८)बहुला, वाम बाहू,बाहू, भीरूक २९)वक्रेश्र्वर, दक्षिण बाहू, बक्रेश्र्वरी, वक्रेश्र्वर ३०)जालंधर, वाम स्तन, त्रिपुरमालिनी, भीषण ३१)रामगिरी, दक्षिण स्तन, शिवानी, चंड ३२)वैवस्वत, पृष्ठ त्रिपुटा, शमनकर्मन् निमिष ३३)वैद्यनाथ, ह्रदय, नवदुर्गा-जयदुर्गा, वैद्यनाथ ३४)उत्कल, नाभी, विजया, जय ३५)हरिद्वार, जठर, भैरव, वक्र ३६)कोकामुख, कुक्षी, कोकेश्र्वरी, कोकेश्र्वर ३७)कांची, कंकाल, बेदगर्भा, रुरू ३८)कालमाधव, वाम नितंब, काली, असितांग, ३९)नर्मदा, दक्षिण नितंब,शोनाक्षी, भद्रसेन ४०)कामरूप, महानुद्रा(योनी), कामाख्या,रावानंद ४१)मालल, वाम जानू, शुभचंडी, ताम्र ४२)त्रिस्त्रोता,दक्षिण जानू, चंडिका, सदानंद ४३)जयंती,वाम जंघा, जयंती,क्रमदीश्र्वर ४४)नेपाळ, दक्षिण जंघा, महामाया-नवदुर्गा, कपाली ४५)त्रिहुत, वाम पाद, अमरी, अमर ४६)त्रिपुरा, दक्षिण पाद, त्रिपुरा नल ४७)क्षीरग्राम, दक्षिण-पादांगुष्ठ. योगाद्या, क्षीरखंड ४८)कालीघाट, दक्षिण- पादांगुली, कालिका, नकुलेश ४९)विभास. वाम गुल्फ, भीमरुपा, कपाली ५०)कुरुक्षेत्र, दक्षिण गुल्फ, संवरी-विमला, संवर्त ५१)विंध्यशेखर, वामपादांगुली, विध्यवासिनी,\nचडशा पुराणांनी शक्तिपिठांची संख्या एकावन्न मानल्य. पूण कांय तंत्रग्रंथांनी आनी पुराणांनी ही संख्या चार, सात, धा, अठरा, बेचाळीस अशी वेगवेगळी सांगल्या. तशेंच थंयच्या देवतांचीं नांवांय एकसारकीं नात. देवीभागवतांत एकशें आठ पिठांचो उल्लेख आसा आनी थंय देवीभागवतांत एकशें आठ पिठांचो उल्लेख आसा आनी थंय फकत पीठस्थानां आनी तांच्यो अधिदेवता हांचोच उल्लेख आसा. हीं सगळीं शक्तिपिठां पूज्य मानल्यांत. भाविक लोक तांची यात्रा करतात आनी थंयच्या देवांचें दर्शन घेतात.\ntitle=शक्तिपिठां&oldid=127760\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्��ेख कर\nह्या पानांत निमाणो बदल,24 फेब्रुवारी 2016 वेर 15:06 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/03/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3/", "date_download": "2019-07-22T10:36:37Z", "digest": "sha1:NB2QN63DZLPE26UCQI2XAOYNAWAJSUOT", "length": 8782, "nlines": 56, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘मी… गालिब’ – अनुभूतीची वेगळी कलाकृती – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘मी… गालिब’ – अनुभूतीची वेगळी कलाकृती\nसतराव्या शतकातील कवी मिर्झा गालिब यांच्या शायरी आजही लोकांना भुरळ घालतात. नवाबाच्या घरात जन्माला आलेले आणि आयुष्य जगण्यासाठी कमवावे लागते याची जराही चिंता नसणारे, नास्तिक, कलेचे आसक्त आणि रसिक व्यक्ती असणारे हे गालिब थोडे भावनिक पातळीवर वंचित असण्याची अनुभूती देणारे होते. जीवन जगताना आलेल्या अनुभवांच्या गाठी त्यांनी आपल्या शायरीतून उतरविल्या. आपल्या प्रतिभेशी, निर्मितीशी प्रामाणिक राहणारा त्याच्यासाठी प्रसंगी संघर्ष करत राहणारा हा गालिब. हा गालिब आपल्यासमोर आणला तो अलोक राजवाडे आणि ओम भुतकर यांनी. ओम च्या लिखाणातून आणि अलोक च्या दिग्दर्शनातून गालिबचे आयुष्य समोर आले. ‘नाटक कंपनी’ या ग्रुपने प्रेक्षकांसाठी एक वेगळा प्रयोग रंगमंचावर आणला आहे.\n‘मी… गालिब’ या नाटकातून मिर्झा गालिब आणि एका लेखकाच्या आयुष्याचा संघर्ष कथन करण्यात आला आहे. मी.. गालिब मधील मुख्य पात्रच एक नाटककार आहे आणि तो देखील गालिबसारखाच ताठ कण्याचा आहे. त्याने लिहिलेल्या लेखनात एकही शब्द कोणी इकडेतिकडे केलेला चालत नाही. त्याचे सहकारी त्याला सांभाळून घेतात. त्याला तितकी हमी देतात कि, त्याच्या लिखाणातील एकही शब्द हलवला जाणार नाही आणि त्याच्या नाट्यलिखाणाला सुरुवात होते आणि या लिखाणातूनच तो स्वतःमधील गालिब ला पाहू लागतो आणि गालिबच्या शायरीच्या प्रवासात तो स्वतःचे व्यक्तिमत्व तपासतो. हा मुख्य पात्र असणारा नाटककार आजच्या काळातील गालिबचा प्रतिनिधी आहे. गालिब यांचा काळ आणि आताचा नाटककाराचा काळ यातील साम्य या नाटककाराने दाखविला आहे. गालिबला समकालीन भाषा अर्थात काही इंग्रजी शब्द देऊन त्याने काही प्रसंग उत्तम उभे केल��त. मूळ गालिबच्या स्वभावातील अहंकाराला तपासून पाहणारा गालिब, स्वतःच्या व्यक्तिमत्वातील दोष हेरून त्यावर नियंत्रण मिळवण्याची धडपड करणारा गालिब त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळे स्थान देऊन जातो. कर्जाची फेड न केल्याचे दुखहीे आहे आणि आपला मुलगा सोडून गेल्याचेही दुख आहे. जगण्यातील अपयशाला सामोरे जाण्याची ताकतही आहे. जगण्यातील विविध टप्प्यावर खुद्द गालिबच्या शेरांचीच साथ विशेष ठरते.\n‘हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले\nबहुत निकले मेरे अरमान , लेकिन फिर भी कम निकले’\n‘मौत का एक दिन मुआन्नाम है\nनींद क्यू नही आती रातभर’\nजगताना येणारा प्रत्येक अनुभव त्यांच्या शायरीतून उतरत होता हे अगदी उत्तमरीत्या टिपले आहे. नाटकाची जमेची बाजू म्हणजे रंगमंचावर बसून कव्वाली अंगाच्या गायनात शायरी गाणारे आणि त्याचसोबत लाइव्ह संगीत देणारे कलाकार लक्ष वेधून घेतात.\nओम भुतकरने गालिब ला उत्तम सादर केले आहे. अर्थात त्याचेच लेखन असल्याने त्याला ते प्रसंग अभिनयातून उभे करणे जमले आहे. अलोक राजवाडेचे दिग्दर्शन सुरेख आहे. गालिबचा काळ आणि आजचा काळ दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नाटककार आणि आरिफ या भूमिका करणारा ऋतुराज शिंदेने भूमिकेला न्याय दिला आहे. गालिब यांच्या शायरी, तत्कालीन सामाजिक विचाराची सांगड दाखवताना हे नाटक कुठेही कमी पडले नाही. हे नाटक पाहताना प्रेक्षक नक्कीच ‘गालिबमय’ होतील यात शंकाच नाही.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची रूपरेषा\nNext बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार जुई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/09/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-22T09:34:14Z", "digest": "sha1:37WCLT3UZ5EB6HRI3UNWWLE6B2FSBLFB", "length": 3691, "nlines": 52, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "मंजिरी झळकणार मोठ्या पडद्यावर – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nमंजिरी झळकणार मोठ्या पडद्यावर\n‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.\nसचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ सिनेमात ती ‘दिपाली’ नामक एका बिनध��स्त मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, ‘ग्रहण’ मालिकांद्वारे ती सध्या घराघरात पोहोचत आहे. मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स निर्मित ‘पार्टी’ या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘हैद्राबाद कस्टडी’ चा टीझर पोस्टर रिलीज\nNext पुन्हा घडणार अभिनेत्री रिमा यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Congress-BJP-risk-of-rebellion/", "date_download": "2019-07-22T09:59:20Z", "digest": "sha1:N2UGU4LHW4EIAC22L4IC2GKRPRL3ZDPP", "length": 9322, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस-भाजपला बंडखोरीचा धोका! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › काँग्रेस-भाजपला बंडखोरीचा धोका\nकोल्हापूर : सतीश सरीकर\nकोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी आता सर्वसाधारण महिला प्रवर्ग (ओपन) असे आरक्षण आहे. विद्यमान सभागृह संपेपर्यंत म्हणजे अडीच वर्षांसाठी हे आरक्षण राहणार असल्याने साहजिकच इच्छुकांची संख्या मोठी आहे. ‘महापौर होणारच’ म्हणून दंड थोपटलेले इच्छुक कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाही. ‘उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करू...’ असे खासगीत इच्छुक बोलत आहेत. परिणामी सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजपला ‘बंडखोरीचा धोका’ आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. बंडखोरी थोपविण्यासाठी ‘नेत्यांची कसोटी’ लागणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच इच्छुकांच्या हट्टामुळे ‘कारभार्‍यांची डोकेदुखी’ही वाढली आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीतील सत्ता सूत्रानुसार यंदाचे महापौरपद काँग्रेसकडे आहे. भाजप-ताराराणी आघाडीतील वाटाघाटीनुसार महापौरपद निवडणुकीत भाजपचाच उमेदवार असणार असल्याचे सांगण्यात येते. महापौरपदावर सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण असल्याने इच्छुकांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही इच्छुकांची यादी मोठी असून भाजपमध्ये ��च्छुकांची संख्या जास्त आहे. अनेक इच्छुकांपैकी एका उमेदवारांचे नाव महापौरपदासाठी निश्‍चित करताना नेतेमंडळींची कसरत होणार हे स्पष्ट आहे.\nसर्वच इच्छुक आपणच महापौरपदासाठी कसे ‘योग्य’ आहोत हे पटवून सांगताना दिसत आहेत. त्यासाठी भेटेल त्या नगरसेवकाला आपल्या नावाची नेत्यांकडे ‘शिफारस’ करण्याची विनंती केली जात आहे. ‘सिनॅरिटी’ व कामाच्या अनुभवाचा दाखला दिला जात आहे. ‘झालो तर महापौरच...’ यासाठी आजपर्यंत एकदाही कोणतेही पद घेतलेले नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. उमेदवार निवडीत कारभार्‍यांच्या शब्दालाही ‘वजन’ असल्याने काँग्रेस-भाजपमधील कारभार्‍यांकडेही इच्छुकांच्या फेर्‍या वाढल्या आहेत. महापौरपदासाठी उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी बंडाची भाषा केली जात असल्याचे सांगण्यात येते.\nगेल्या साडेसात वर्षांपासून महापालिकेवर महिलाराज आहे. 2010 ते 2015 या कालावधीत महिलांसाठीच महापौराचे आरक्षण होते. त्यानंतर 2015 ते 2020 या पंचवार्षिक सभागृहातही अडीच वर्षांसाठी ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) महिला प्रवर्गाचे आरक्षण होते. आता पुढील अडीच वर्षेसुद्धा महिलासाठीच आरक्षण असणार आहे. परिणामी महापालिकेवर सलग दहा वर्षे महापौरपद महिलावर्ग भुषवित आहेत.\nताराराणीला हवी आहे उमेदवारी...\nकोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यातील काही नगरपालिका, पंचायत समितीवरही भाजपने वर्चस्व मिळवून झेंडा फडकवला आहे. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजपने बिन आवाजाचा बॉम्ब फोडत महापालिकेत आपला स्थायी सभापती केला आहे. त्यामुळे आता भाजपचा महापौर करून कोल्हापूर महापालिका भाजपच्या ताब्यात असल्याचे नेतेमंडळींना दाखवून द्यायचे आहे, असे सांगण्यात येते; परंतु भाजपचे नगरसेवक 13 अन् ताराराणी आघाडी 19 नगरसेवक असूनही ताराराणी आघाडीला संधी का नाही अशी विचारणा केली जात आहे. तसेच ताराराणी आघाडीला उमेदवारी दिल्यास शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन महापालिकेत ‘सत्तांतर’ घडवू शकतो, अशी ग्वाहीही दिली जात आहे.\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठ���णे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/atalfootball2018-Football-Tournament-Kolhapur-match-between-shivaji-tranu-mandal-runmukteshvar/", "date_download": "2019-07-22T10:10:26Z", "digest": "sha1:VMF7MUL2UEJ2XE6NNLR6YWSO7PUDKJOP", "length": 6934, "nlines": 64, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटल चषक फुटबॉल : शिवाजी तरूण मंडळाची विजयी सलामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › अटल चषक फुटबॉल : शिवाजी तरूण मंडळाची विजयी सलामी\nअटल चषक फुटबॉल : शिवाजी तरूण मंडळाची विजयी सलामी\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nकोल्हापूर येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आजच्या दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरूण मंडळाने दमदार खेळ करत रुणमुक्तेश्वर वर ४-० ने सहज विजय मिळवला. धडाकेबाज सुरुवात करत पहिल्या हाफ पर्यंत शिवाजी २ गोल केले होते. अक्षय सरनाईक याने सामन्याला सुरुवात झाल्या झाल्या दोन गोल करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पहिल्या हाफ नंतर अक्षयने तिसरा गोल करतअटल चषक स्पर्धेतील पहिली हॅट ट्रिक साजरी केली.\nया सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाने वर्चस्व राखले आहे. रुणमुक्तेश्वरने काही आक्रमक चढाया करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना शिवाजीचा बाचाव भेदण्यात अपयश आले. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार अक्षय सरनाईक याला देण्यात आला.\nआजच्या पहिल्या रोमहार्षक सामन्यात प्रॅक्टिसने संध्यामठवर सडन डेथने विजय मिळवला.\nअटल चषक फुटबॉल : प्रॅक्टिसचा संध्यामठवर सडन डेथमध्ये विजय\n*शिवाजी तरुण मंडळाकडून रुणमुक्तेश्वरचा ४-० असा धुव्वा\n*शिवाजीला कॉर्नर किक , गोल करण्याची संधी दवडली\n*शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू जखमी, फिजिओ मैदानात\n*शिवाजीचे आक्रमण, पण बॉलवर नियंत्रण ठेवता न आल्याने गोल करण्याची संधी वाया\n*शिवाजी तरुण मंडळाचा आक्रमक खेळ सुरुच, शिवाजी ३ -० ने आघाडीवर\n*हाफनंतर शिवाजीची दमदार सुरुवात, अक्षय सरनाईकची हॅट ट्रिक\n*पहिल्या हाफ पर्यंत शिवाजी २ गोल तर रुणमुक्तेश्वर ० गोल\n*रुणमुक्तेश्वरची जोरदार चढाई,पण शिवाजीचा उत्तम बचाव\n*शिवाजी तरुण मंडळाचा दुसरा गोल, शिवाजीची दमदार सुरुवात\n*शिवाजी तरुण मंडळाची आक्रमक सुरुवात, अक्षय सरनाईकचा पहिला गोल\n*शिवाजी तरुण मंडळ आणि रुणमुक्तेश्वर सामन्यास सुरुवात\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/madhuri-shinde-murder-matter-surykant-patil-pramod-patil-and-santosh-mane-police-custody-kolhapur-jaysingpur/", "date_download": "2019-07-22T09:49:17Z", "digest": "sha1:KRD6W2QCHPTDSOT6CX5YSET5THJ3RG6U", "length": 8232, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माधुरी शिंदे खून प्रकरण: सूर्यकांत शिंदे, प्रमोद पाटील व संतोष मानेला पोलीस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › माधुरी शिंदे खून प्रकरण: सूर्यकांत शिंदे, प्रमोद पाटील व संतोष मानेला पोलीस कोठडी\nमाधुरी शिंदे खून प्रकरण: सूर्यकांत शिंदे, प्रमोद पाटील व संतोष मानेला पोलीस कोठडी\nमाधुरी शिंदे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी, पती सूर्यकांत महादेव शिंदे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत आठ दिवसाची पोलिस कोठडीचा आदेश दिला. या प्रकरणात छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद सुरेश पाटील यांना अटक झाल्याने माधुरी शिंदे खून प्रकरण आता पती-पत्नीतील वाद, घटस्फोट, अनैतिक संबंध, वादातून बदला आणि कट कारस्थान इथेपर्यंत पोहोचले आहे.\nदरम्यान या प्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जयसिंगपूर येथे दुपारी के���ी. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी त्यांनी ही मागणी केली आहे.\nदरम्यान शिंदे यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री अटक केलेल्या छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सुरेश पाटील व घटनास्थळी हजर असलेला संतोष माने-घालवाडे या दोघांना कुरुंदवाडचे प्रथमवर्ग न्यायाधीश आर. ए. माळा कोळीकर (पाठक) यांनी सहा दिवसांची म्हणजे ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांना अटक केल्याने या प्रकरणात त्यांचा हात आहे का याची चर्चा आज शिरोळ तालुक्यात रंगली. त्यांच्या अटकेने मात्र छत्रपती ग्रुपला चांगलाच धक्का बसला आहे.\nतिघांनाही कुरूंदवाड न्यायालयात हजर करताना कुरुंदवाड येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जुने एसटी स्‍टँड परिसर पोलिस ठाणे परिसर व नायरने रस्ता रस्त्यांची नाकाबंदी पोलिसांनी केली होती. छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कुरुंदवाडमध्ये तणावपूर्ण शांतता होती. माधुरी शिंदे यांच्या खुनाच्या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंगपूर व कुरुंदवाड येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.\nतृप्ती देसाई यांनी याप्रकरणी सूर्यकांत शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. माधुरी शिंदे यांनी यापूर्वी पोलिस ठाण्याकडे दिलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नसल्यानेच खुनाची घटना घडली असा आरोप त्याने पोलिसांवर केला. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसते असे त्या म्हणाल्या.\nखून प्रकरणातील फिर्यादी माधुरी शिंदे यांची मुलगी रेवा शिंदे यावेळी म्हणाली, दीड वर्षांपूर्वी वडील सूर्यकांत शिंदे यांनी आईच्या डोक्यात पहार घातले होते त्या घटनेचा मी व संतोष माने साक्षीदार असल्याने माने यांच्या विरोधात वडिलानी फिर्याद दिल्याचा आरोप रेवाने केला.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/thalassemia-patients-in-Kolhapur/", "date_download": "2019-07-22T09:50:48Z", "digest": "sha1:EUXAAIKPJFOWISIOYRCX4DOQNLF3AV4H", "length": 9463, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापुरात थॅलेसेमियाचे शेकडो रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापुरात थॅलेसेमियाचे शेकडो रुग्ण\nकोल्हापुरात थॅलेसेमियाचे शेकडो रुग्ण\nकोल्हापूर ; सुनील कदम\nकोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांत जवळपास पाचशेहून अधिक थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत. देशभरातही गेल्या काही वर्षांत थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे या क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांचे मत आहे. याचा अर्थ थॅलेसेमियाचा विळखा दिवसेंदिवस वाढत जाण्याचा धोका संभवतो. ही बाब विचारात घेता या दुर्धर आणि जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी आणि त्याला अटकाव घालण्यासाठी सामाजिक आणि वैद्यकीय पातळ्यांवर एखादी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.\nदेशाचा विचार करता प्रामुख्याने गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही भाग, केरळ आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. विवाहपूर्व रक्त तपासणीचा अभाव आणि प्रामुख्याने जवळच्या नात्यांतर्गत विवाह होणार्‍या लोकांमध्ये थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे ज्या भागात आरोग्यविषयक सुविधांचा आणि साक्षरतेचा अभाव दिसून येतो, त्या भागातही या रोगाने बर्‍यापैकी पाय पसरलेले दिसून येतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांमध्येसुद्धा या रोगाबाबतच्या माहितीचा अभाव असल्याचे आढळून आलेले आहे. जिथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांनाच या रोगाची माहिती नसेल तर सर्वसामान्य लोकांना या रोगाचे कितपत ज्ञान असेल याचा अंदाज येण्यास हरकत नाही.\nशहरी भागात हळूहळू या रोगाबाबत सामाजिक पातळीवर काही जागृती होत असताना दिसत असली तरी ग्रामीण भागात मात्र या रोगाबाबत कोणत्याही स्व��ूपाची जाणीव-जागृती झाल्याचे दिसून येत नाही. मुळात थॅलेसेमिया नावाचा एखादा आजार आहे, हेच ग्रामीण भागातील लोकांना माहीत नसेल तर तो होऊ नये यासाठी दक्षता घेणे तर दूरच. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या रोगाबाबत आणि त्याला टाळता येणार्‍या उपाययोजनांबाबत पायाभूत पातळीवर काम करण्याची गरज आहे. मात्र, अपवादानेसुद्धा ग्रामीण भागात असे काम सुरू असल्याचे आढळून येत नाही.\nथॅलेसेमियाग्रस्त रुग्णांवर सातत्याने रक्त संक्रमणाचे उपचार करावे लागतात. त्यामुळे रक्तदान म्हणजे या रुग्णांसाठी तर अक्षरश: जीवनदान आहे; मात्र रक्तदानाच्या बाबतीत शहरी असो की ग्रामीण भाग, आवश्यक त्या प्रमाणात जाणीव-जागृती निर्माण झालेली दिसत नाही. त्याचा परिणाम म्हणून अनेक वेळा आणिबाणीच्या वेळी आवश्यक असलेल्या गटाचे रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागताना दिसते. वेळेवर आवश्यक असलेल्या गटाचे रक्त न मिळाल्यामुळे दगावणार्‍या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब विचारात घेता आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या दृष्टीने रक्ताचे असलेले जीवापाड महत्त्व विचारात घेता गावोगावी मोठ्या प्रमाणात रक्तदानाची चळवळ उभा करण्याची गरज आहे.\nगोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा\nतिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब\nराजकीय आखाड्यात दोन हात करू\nदूध संघांवरील कारवाई मागे घेऊ\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक\nपर्यायी शिवाजी पुलाचे काम लागणार मार्गी\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:05:25Z", "digest": "sha1:R4FBYBY2DCOPMDKGALDEDB5FRXSSPKZH", "length": 3065, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:कोबी - विकिपीडिया", "raw_content": "\nमाझ्या मते फूलकोबीसच फक्त 'कोबी' म्हणतात.पानकोबीस नव्हे.यात प्रांतभेद असु शकतो. ईतर सदस्य यावर प्रकाश टाकतील काय\nवि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०५:४९, १८ सप्टेंबर २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०११ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T10:41:53Z", "digest": "sha1:AQWJZIYDYZUCSGRNTMPNSBCJ2JVSVBDR", "length": 3485, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ९९० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ९९० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ९९० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ९९० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ९९० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2019-07-22T10:14:22Z", "digest": "sha1:TJRKEEMBPYO5FQG2CTDGGDXHVVQRDLGY", "length": 3487, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २४४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. २४४ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू. २४४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.पू. २४१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २४२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २४३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २४५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २४६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. २४७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू.चे २४० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T09:43:28Z", "digest": "sha1:QPXPEQWSLBE44B7JKLDNMZQGPXWDSAIC", "length": 7024, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कलाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कला या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारत ‎ (← दुवे | संपादन)\nगणित ‎ (← दुवे | संपादन)\nशिल्पकला ‎ (← दुवे | संपादन)\nहस्तकला ‎ (← दुवे | संपादन)\nपाककला ‎ (← दुवे | संपादन)\nकीर्तन ‎ (← दुवे | संपादन)\nभारतरत्‍न ‎ (← दुवे | संपादन)\nकामजीवन ‎ (← दुवे | संपादन)\nपद्मविभूषण पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nमहाविद्यालय ‎ (← दुवे | संपादन)\nदागिने ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामी विवेकानंद ‎ (← दुवे | संपादन)\nप्लेटो ‎ (← दुवे | संपादन)\nकाठमांडू ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nदुर्गा खोटे ‎ (← दुवे | संपादन)\nरांगोळी ‎ (← दुवे | संपादन)\nपर्यावरणशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nचित्रकार ‎ (← दुवे | संपादन)\nऔद्योगिक क्रांती ‎ (← दुवे | संपादन)\nमराठीमाती डॉट कॉम ‎ (← दुवे | संपादन)\nअग्निबाण ‎ (← दुवे | संपादन)\nगुप्त साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nसंस्कृती ‎ (← दुवे | संपादन)\nसमलैंगिकता ‎ (← दुवे | संपादन)\nअभिव्यक्ती ‎ (← दुवे | संपादन)\nकलाकार ‎ (← दुवे | संपादन)\nस्वयंपाक ‎ (← दुवे | संपादन)\nसौंदर्यशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण ‎ (← दुवे | संपादन)\nकागद ‎ (← दुवे | संपादन)\nकला दिग्दर्शक ‎ (← दुवे | संपादन)\nछायाचित्रण ‎ (← दुवे | संपादन)\nउमाजी नाईक ‎ (← दुवे | संपादन)\nरस (सौंदर्यशास्त्र) ‎ (← दुवे | संपादन)\nतिरंदाजी ‎ (← दुवे | संपादन)\nशिसेकलम ‎ (← दुवे | संपादन)\nकुषाण साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी विश्वकोश ‎ (← दुवे | संपादन)\nप्राचीन रोम ‎ (← दुवे | संपादन)\nमिसळपाव (संकेतस्थळ) ‎ (← दुवे | संपादन)\nझेन ‎ (← दुवे | संपादन)\nनिर्मल वर्मा ‎ (← दुवे | संपादन)\nसाहित्याचे प्रयोजन ‎ (← दुवे | संपादन)\nओरिगामी ‎ (← दुवे | संपादन)\nमध्यवर्ती संग्रहालय, नागपूर ‎ (← दुवे | संपादन)\nरामदास वाघ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ११/३९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:17:34Z", "digest": "sha1:EVYMTVZB6JJUUWFHJGNCLB7GBPN2I7JG", "length": 4092, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉली मासुर - विकिपीडिया", "raw_content": "\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nवॉली मासुर (मे १३, इ.स. १९६३:साउथहॅम्पटन, इंग्लंड - ) हा ऑस्ट्रेलियाचा टेनिस खेळाडू आहे.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९६३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pooja-hegde-charging-rs-2-cr-15-days/", "date_download": "2019-07-22T10:02:50Z", "digest": "sha1:Z675472C4ANPUHTXDWQGCVFQTMQQWCX4", "length": 14556, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "'या' चित्रपटासाठी पूजा हेगडेने 15 दिवसांच्या शूटिंगसाठी मेकर्सकडे मागितले 2 कोटी रुपये !", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n‘या’ चित्रपटासाठी पूजा हेगडेने मेकर्सकडे मागितले २ कोटी रुपये \n‘या’ चित्रपटासाठी पूजा हेगडेने मेकर्सकडे मागितले २ कोटी रुपये \nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ‘वाल्मिकी’ चित्रपटासाठी फिल्ममेकरने अभिनेत्री पूजाला अप्रोच करण्यात आले आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार तिला याच लक्ष्मी मेननच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. हा चित्रपट जिगरठंडाचा रिमेक असल्याचे समजले आहे. पूजा चित्रपटाच्या शुटिंगसाठी फक्त १५ दिवसाचे २ कोटी मागितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिल्ममेकर्स अजून पूजाला एवढी रक्कम देण्यासाठी होकार दिला नाही.\nअभिनेत्री पूजा हेगडे ही ‘हाऊसफुल ४’ मध्ये दिसली होती. यामध्ये पूजा सोबत अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले. साजिद खआन दिग्दर्शित ‘हाऊसफुल ४’ ची कथा पुर्वजन्मावर आधारित होती. पूजाने तमीळ चित्रपट ‘मुगमूदी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पूजा हेगडेचा तमीळ ‘अरविंदा समेथा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.\nपूजा ने आशुतोष गोविरिकरच्या मोहजोंदारो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यामध्ये ती ऋतिक रोशनच्या विरुद्ध भूमिकत काम करताना दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. तरीही साऊथ इंडिस्ट्रीमध्ये पूजाला कास्ट करण्यासाठी फिल्ममेकर्स कसे काय तयार आहेत पूजाने बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट सुपरहिट दिला नाही. तरीही तिला पुन्हा चित्रपटासाठी अप्रोच करण्यात येऊन तिला १५ दिवसाचे २ कोटी पैसे फिल्ममेकर्स देतील का पूजाने बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट सुपरहिट दिला नाही. तरीही तिला पुन्हा चित्रपटासाठी अप्रोच करण्यात येऊन तिला १५ दिवसाचे २ कोटी पैसे फिल्ममेकर्स देतील का हा प्रश्न सर्वांना पडला आहे.\nकोंढव्यातील अपहरण झालेल्या ‘त्या’ २ वर्षांच्या चिमूरडीची ३ तासात सुटका\n आता फेसबुक मेसेंजरनेही करता ��ेणार हॉटेलचं बुकिंग\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का \nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nपत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन…\nपुण्यातील SRPF गट १ ला ‘वनश्री’ पुरस्कार \n…तर ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन \nचोरी करून जाळलेल्या बसचे गूढ १ महिन्यानंतर उघड ; ३ जण अटकेत\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून ‘खुलासा’\nसोन्याच्या नाण्यांऐवजी ‘त्यात’ निघाली माती पुण्यातील व्यावसायिकास १० लाखांना गंडविले\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T10:17:28Z", "digest": "sha1:A3LPH44NKHYOKUZEPG3F5NWCEHU6M7BC", "length": 3540, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अजय गल्लेवाले - विकिपीडिया", "raw_content": "\nअजय गल्लेवाले हे पहिल्या मराठी संकेतस्थळांपैकी एक असलेल्या मायबोलीचे संस्थापक वेबमास्टर आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१८ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T09:43:57Z", "digest": "sha1:HVY6VZBI2FUPM6VP5QC25GBQNEUWXHQV", "length": 7710, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रामीण नाटक - विकिपीडिया", "raw_content": "\n१८५४ तृतीय रत्न महात्मा फुले ग्रामीण व उपेक्षित समाजाचे अज्ञान व दारिद्र्य, आणि त्यांचे शिक्षण या विषयाचा मागोवा घेणारे वैचारिक नाटक\n१९४५ वहिनी मो.ग. रांगणेकर\n१९४८ माझा सबूद र.वा. दिघे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झालेल्या ग्रामीण माणसांचे चित्रण\nजिवाशिवाची भेट मामा वरेरकर\nरक्ताचं नातं म.भा. भोसले\nलाडकी लेक म.भा. भोसले ग्रामीण श्रीमंत कुटुंबातील मुलीच्या प्रेमविवाहाची कहाणी\nवाट चुकली नामदेव व्हटकर\n१९५८ इनामदार अण्णा भाऊ साठे सावकारी प्रथेविरुद्ध बंड करणाऱ्या माणसाचे चित्रण\n१९५८ शितू गो.नी. दांडेकर\n१९६० पवनाकाठचा धोंडी गो.नी. दांडेकर\nकशासाठी पोटासाठी ग.ल. ठोकळ\nतू वेडा कुंभार व्यंकटेश माडगूळकर ग्रामीण समाजातील जुन्या नव्या मूल्यांचा संघर्ष\nगारंबीचा बापू श्री.ना. पेंडसे\nदेवकी मधु मंगेश कर्णिक कोकणातील भावीण प्रथेवर आधारित\n१९७५ अंगार चंद्रकांत शेटे\nपिकलं पान रा.रं. बोराडे\nआमदार सौभाग्यवती रा.रं. बोराडे\n· अतिनाट्य (मेलोड्रामा) · अभिजात नाटक\n· असंगत नाट्य (न-नाट्य) · आधुनिक अभिजात नाटक\n· एकपात्री नाटक · एकांकिका\n· गद्यनाटक · ग्रामीण नाटक\n· दशावतार · दीर्घनाटक\n· न-नाट्य (असंगत नाट्य) · नभोनाट्य (श्रुतिका) · नाटिका · नाटिका · नाट्यत्रयी · नाट्यवाचन · नृत्यनाटिका (बॅले)\n· पथनाट्य · पुरुषपात्रविरहित नाटक · पौराणिक नाटक · प्रहसन (फार्स) · प्रायोगिक नाटक\n· बाल रंगभूमी · बालनाट्य · बाहुली नाट्य (कठपुतळी) · बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)\n· भयनाट्य · भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले) · भाषांतरित-रूपांतरित नाटके\n· मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड) · मूकनाट्य\n· लघुनाटक · ललित · लोकनाट्य ·\n· वास्तववादी नाटक · विनोदी नाटक · विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले) · विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी) · व्यक्तिकेंद्री नाटक\n· स्त्रीपात्रविरहित नाटक · श्रुतिका (नभोनाट्य) · संगीत नाटक · संगीतिका (ऑपेरा) · समस्याप्रधान नाटक · समूहकेंद्री नाटक · साभिनय नाट्यवाचन · सामाजिक नाटक · सुखात्मिका · सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१८ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://showtop.info/how-to-fix-google-play-services-has-stopped-problem-in-lineage-os-15-1/?lang=mr", "date_download": "2019-07-22T10:41:40Z", "digest": "sha1:TPBWALH2F4Y4ND2SHFCPEQR7TJN2NW6D", "length": 6083, "nlines": 78, "source_domain": "showtop.info", "title": "Google कसे वंश OS मध्ये सेवा बंद आहे समस्या प्ले निराकरण करण्यासाठी 15.1? | दर्शवा शीर्ष", "raw_content": "माहिती, ���ुनरावलोकने, शीर्ष याद्या, कसे व्हिडिओ & ब्लॉग्ज\nGoogle कसे वंश OS मध्ये सेवा बंद आहे समस्या प्ले निराकरण करण्यासाठी 15.1\nGoogle कसे वंश OS मध्ये सेवा बंद आहे समस्या प्ले निराकरण करण्यासाठी 15.1\n← कसे एक रॉम स्थापित केल्यानंतर Android bootloop निराकरण करण्यासाठी बॅच कसे Regex वापरून Windows PowerShell मध्ये फाइलनाव भाग नाव बदला बॅच कसे Regex वापरून Windows PowerShell मध्ये फाइलनाव भाग नाव बदला\nकसे एक रॉम स्थापित केल्यानंतर Android bootloop निराकरण करण्यासाठी\nनवीनतम आवृत्तीवर TWRP अपडेट करणे कसे\nLeEco ले कमाल वापरून TWRP आणि MTP वापरून संचयन माउंट कसे 2 विंडोज स्मार्टफोन 10\nOne thought on “Google कसे वंश OS मध्ये सेवा बंद आहे समस्या प्ले निराकरण करण्यासाठी 15.1\nप्रत्युत्तर सोडा उत्तर रद्द\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nओढ डिझायनर ओढ फोटो हा Android Android Lollipop Android स्टुडिओ ही Android अद्यतन ASCII पाउंड Chome Cmder डेबियन डिजिटल चलन डिस्क पुसते फ्लॅश Google तो 2 , HTC HTC एक M7 HYIP IOS जावा जावास्क्रिप्ट LeEco X800 LeTV X800 Linux मायक्रोसॉफ्ट उभयलिंगी प्रमाणन OnePlus एक कामगिरी माहिती आणि साधने PowerShell विंडोज गति 8.1 चिकट नोट्स उबंटू VirtualBox Virtualisation वर्च्युअल मशीन व्हाउचर कोड वेब डिझाईन विंडो विंडो 7 विंडो 8 विंडो 8.1 विंडो 10 विंडोज अनुभव निर्देशांक विंडो कीबोर्ड वर्डप्रेस वर्डप्रेस संपादक वर्डप्रेस प्लगइन\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील व्हा 54 इतर सदस्यांना\nकॉपीराइट © 2014 दर्शवा शीर्ष. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinacustomparts.com/mr/products/metal-stamping-parts/hair-drier-parts/", "date_download": "2019-07-22T10:40:42Z", "digest": "sha1:EPTZDSAUSD4FNY5WGLVS2IW6XS7ZGOXV", "length": 4692, "nlines": 185, "source_domain": "www.chinacustomparts.com", "title": "हेअर drier भागांचे उत्पादक आणि पुरवठादार - चीन हेअर drier भाग फॅक्टरी", "raw_content": "\nलहान घरगुती उपकरणांची भाग\nखगोलशास्त्र एकमेकांवर जोरात आदळणे भाग\nप्लास्टिक इन्जेक्शन मोल्डिंग कार्यशाळा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलहान घरगुती उपकरणांची भाग\nखगोलशास्त्र एकमेकांवर जोरात आदळणे भाग\nधातू केस drier भाग\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nप्लास्टिक इन्जेक्शन मोल्डिंग काय आहे\nसीएनसी यंत्र पितळ भाग काय आहे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा ट्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7", "date_download": "2019-07-22T10:09:16Z", "digest": "sha1:SQKCYU6LQ2YIU3F6AIZFENW6UMYY43MH", "length": 5660, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निबंधला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख निबंध या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपांडुरंग सदाशिव साने ‎ (← दुवे | संपादन)\nगोविंद विनायक करंदीकर ‎ (← दुवे | संपादन)\nआई ‎ (← दुवे | संपादन)\nव्हाल्टेअर ‎ (← दुवे | संपादन)\nआर्थर मिलर ‎ (← दुवे | संपादन)\nविष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर ‎ (← दुवे | संपादन)\nउत्क्रांतिवाद ‎ (← दुवे | संपादन)\nहरी नारायण आपटे ‎ (← दुवे | संपादन)\nविनायक आदिनाथ बुवा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Shrinivasvaze ‎ (← दुवे | संपादन)\nगुलाबराव महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nलेखक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सफर/निबंध माहिती शोध ‎ (← दुवे | संपादन)\nस्वाती राजे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:काय लिहू सजगता ‎ (← दुवे | संपादन)\nमुक्ता साळवे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:काय लिहू सजगता/30 ‎ (← दुवे | संपादन)\nनिबंध लेखन कसे करावे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे ‎ (← दुवे | संपादन)\nसेक्चुएलिटी (पुस्तक) ‎ (← दुवे | संपादन)\nस्पिकिंग पीस (पुस्तक) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरॉगेटिंग मॉडर्निटी (पुस्तक) ‎ (← दुवे | संपादन)\nसुभद्राकुमारी चौहान ‎ (← दुवे | संपादन)\nवुल्फ, व्हर्जिनिया ‎ (← दुवे | संपादन)\nके. सरस्वती अम्मा ‎ (← दुवे | संपादन)\nअशोक कुमार बँकर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-45417344", "date_download": "2019-07-22T09:56:50Z", "digest": "sha1:6T367IRWHGR67W7INDFL5LN72LNWC7OD", "length": 13390, "nlines": 129, "source_domain": "www.bbc.com", "title": "इडलिबवर विजय मिळवून होणार का सीरियाच्या युद्धाचा शेवट? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nइडलिबवर विजय मिळवून होणार का सीरियाच्या युद्धाचा शेवट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nसीरियाचं युद्ध शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. सीरिया आणि रशिया इडलिबवर जोरदार हल्ला करण्याच्या बेतात आहे. मात्र हा विजय म्हणजे साधासुधा विजय नसेल.\nइडलिब इतकं खास का आहे\nहा प्रांत म्हणजे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना सत्तेवरून हटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचा बालेकिल्ला आहे.\nUNच्या मते इडलिबमध्ये 29 लाख लोक राहतात. त्यातील 10 लाख लहान मुलं आहेत. या शहरातील बहुतांश लोक बंडखोरांच्या ताब्यातल्या भागातून पळून आले आहेत.\nजसजसा सरकारनं बंडखोरांच्या ताब्यातल्या ठिकाणावर ताबा मिळवला तसंतसे तिथले लोक पळून इडलिबमध्ये आले.\nसीरियातल्या इडलिबमधील युद्ध न रोखल्यास लाखो बळी : यूनोचा इशारा\n'सगळीकडे युद्ध पेटलं असतानाही मी सीरियात बार सुरू करण्याचा निर्णय घेतला'\nइथे जर बंडखोरांचा पराभव झाला तर सीरियातल्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांची संख्या कमी होईल.\nइडलिबमध्ये बंडखोरांचा पराभव झाला तर तो त्यांचा अंत असू शकतो.\nइडलिब कोणाच्या नियंत्रणाखाली आहे\nया भागावर कोणत्याही एका गटाचा दबाव नाही. सगळ्या गटांचे मिळून इथे तीस हजार सैनिक आहेत.\nसध्या या शहरातला सगळ्यांत शक्तिशाली गट हयात तहरीर अल शम म्हणजे HTS हा आहे. या जिहादी गटाच्या तारा अल कायदाशी जुळलेल्या आहेत.\nHTSचा प्रांताच्या राजधानीशिवाय तुर्कस्तानच्या सीमेवर असलेल्या बाब अल हवा नाम यांच्या सीमेवर ताबा आहे. UNच्या मते ती एक कट्टरतावादी संघटना आहे. या संघटनेत जवळ���वळ 10 हजार सैनिक आहेत. त्यातील अनेक लोक परदेशातून आलेले आहेत.\nNLF म्हणजेच नॅशनल लिबरेशन फ्रंट ही हा या शहरातला दुसरा प्रभावी गट आहे. या संघटनेवर तुर्कस्तानचा वरदहस्त आहे. याच वर्षी, HTSचा दबदबा कमी करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.\nहल्ल्याची तयारी आताच का\nइडलिबच्या लढाईचा कौल आता राष्ट्रपती असद यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. सीरियाचा मित्रपक्ष असलेल्या रशियाच्या हवाई हल्ल्यामुळे आणि इराणचं समर्थन असलेल्या हजारो सैनिकांच्या मदतीने देशातल्या इतर बंडखोरांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.\n30 ऑगस्टला सीरियाचे परराष्ट्र मंत्री वालिद मुआलेम यांनी घोषणा केली की, आता सरकारचं लक्ष्य इडलिब शहर आहे. इडलिब ताब्यात घेण्यासाठी सीरिया कोणताही त्याग करण्यास तयार आहे.\nआधीच तुर्कस्तानमध्ये सीरियाचे 30 लाख शरणार्थी आहेत. सीमेच्या जवळच्या युद्धामुळे पुन्हा एकदा लोक तुर्कस्तानला जाऊ शकतात, अशी भीती तुर्कस्तानला आहे.\nइडलिबच्या लोकांचं काय होईल\nसैन्याच्या कारवाईमुळे तिथल्या भागात प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. आधीच तिथल्या वाईट परिस्थितीमुळे लोकांची परिस्थिती आणखी हलाखीची होईल. शहरात मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.\nUNच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, इडलिबवरच्या हल्ल्याने आणखी एक संकट येऊ शकतं आणि आठ लाख लोक बेघर होण्याची शक्यता आहे.\nइथले लोक शहर सोडून जातील का हे सांगणं सध्या कठीण आहे. कारण तुर्कस्तानने आधीच आपल्या सीमा सील केलेल्या आहेत.\nहा हल्ला टाळता येऊ शकतो का\nसीरियामधील UNचे विशेष दूत स्टफन डे मिस्तुरा यांनी रशिया, इराण आणि तुर्कस्तान यांना घाई न करण्याची विनंती केली आहे.\nत्यांनी दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे राजकीय चर्चेसाठी थोडा वेळ द्यायला हवा आणि दुसरं म्हणजे तिथल्या भागातील सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था केली पाहिजे.\nसीरिया आणि रशियाने ही मोहीम स्थगित करायला हवी असं तुर्कस्तानला वाटतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या तीन देशांमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.\nअमेरिकेने कायम बंडखोरांची साथ दिली आहे. सीरिया सरकार सगळ्या मर्यादा पार करत आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे सामान्य लोकांच्या सुरक्षेचा भरवसा देत येत नाही.\nभय इथले संपत नाही : सीरियातील गृहयुद्धाचे लाखो बळी\nसीरिया : इ���लिब प्रांतात शस्त्रागारात स्फोट, 39 ठार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारतानं रचला इतिहास: चांद्रयान-2 झेपावलं अवकाशात\nफडणवीस वि. अजित पवारः जन्मतारीख एक, राजकारण वेगवेगळे\nकर्नाटकमध्ये कुमारस्वामींचं सरकार राहणार की जाणार\nमेट्रोचे दरवाजे उघडताच 'ते' काठ्या घेऊन आत शिरले...\nशिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळात झोपा काढतात का\nमासिक पाळीच्या काळात मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय खात्रीचा\nजागतिक बॅंकेकडून कर्ज घ्यायला भारताने का दिला नकार\nवेस्ट इंडिज दौऱ्यातून धोनीची माघार, धवनचं संघात पुनरागमन\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pandharpurlive.com/2019/02/12.html", "date_download": "2019-07-22T10:03:42Z", "digest": "sha1:BDNNTNS5IGLSJ4WA6U5TGHIYP6QENXPQ", "length": 9116, "nlines": 108, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "12 वी परीक्षा काळात असहकार आंदोलनाच... शिक्षक महासंघाचा इशारा | Pandharpur Live", "raw_content": "\n12 वी परीक्षा काळात असहकार आंदोलनाच... शिक्षक महासंघाचा इशारा\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतर सरकारनं दिलेली आश्वासनं अद्याप पाळलेली नाहीत. येत्या २० तारखेपर्यंत आश्वासनांची पूर्तता केली नाही तर २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या १२ वी परीक्षेच्या काळात 'असहकार' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिला आहे.\n📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com\nमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं मागण्यांसाठी राज्यभरात मूक मोर्चे काढले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत ३१ जानेवारी बैठक झाली. त्यात शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यासंबंधीचा शासन निर्णय दहा दिवसांत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. अर्थमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन त्यांच्याशी संबधित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचेही ठरले होते. त्यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान देणे, २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांनाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १० ,२० व ३० वर्षांच्या सेवेनंतर आश्वसित प्रगती योजना लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तातडीने आयोगाच्या शिफारशी लागू करणे या मागण्यांचा समावेश होता.\nविद्यार्थी हितासाठी आणि शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संघटनेने असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. त्यामुळं प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षाही सुरळीतपणे पार पडल्या होत्या. मात्र, दिलेली आश्वासने हवेत विरली. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे, असं महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले. येत्या २० तारखेपर्यंत सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यास २१ फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.\nवाखरी आश्रमशाळेतील 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने काजलची आत्महत्या...\nपंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019 मृत काजल पोरे पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे ...\nपांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक...\nPandharpur LIVE 14 March 2019 अतिक्रमण मोहिमेत वृध्द महिलांना मारहाण केल्याने भालके संतापले पंढरपूर, दि.१४ (प्रतिनिधी) पंढरपूर...\n2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार.. दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..\nपंढरपूर LIVE 4 सप्टेंबर 2018 गेल्या दहा वर्षांपासून आमदार पदावर असणारे काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके, 10 वर्षांपासून जिल्हा दुध संघाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-of-suyasha-parakhi-on-book-pratibhechya-dwari-5493051-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:06:21Z", "digest": "sha1:DIU76WRDGSYX6LDRVQQU2AK4GFQS4NPT", "length": 9199, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "article of suyasha parakhi on book pratibhechya dwari | ‘प्रतिभेच्या द्वारी’", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवटवृक्षाच्या छायेतील या ज्ञानमंदिरास हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. कवी लिहितो कशासाठी.. खूप गोष्टी कवीला दिसतात, जाणवतात त्या कुणाशी तरी व्यक्त होण्यात धन्यता असते कवी हे कवितेतून करतो. तेच कवी गोकुळ वाडेकर यांनी अापले गूज येथे व्यक्त केलेले दिसून येते.\nवटवृक्षाच्या छायेतील या ज्ञानमंदिरास हा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. कवी लिहितो कशासाठी.. खूप गोष्टी कवीला दिसतात, जाणवतात त्या कुणाशी तरी व्यक्त होण्यात धन्यता असते कवी हे कवितेतून करतो. तेच कवी गोकुळ वाडेकर यांनी अापले गूज येथे व्यक्त केलेले दिसून येते.\nकधी कुणाच्या वाटेवरती ठेवू नका अंधार, इतक्या सध्या सोप्या शब्दांमधून कवी विचार मांडतो. वटवृक्षांच्या छायेत चंदनासारखे झिजणारे अण्णा असतील, कर्मवीर असतील, नवे जग पाहण्याची जिज्ञासा असलेले, राष्ट्रवीरांची विटंबना असेल, शाळेबद्दलची कृतज्ञता असेल, आई-बापांच्या आकारात बघितलेला ओंकार असेल, आयुष्यात राहून गेलेल्या काही बाबी असतील या सर्वांबाबत कवी आपुलकीने, आदराने बोलताना दिसून येतो. हा कवी नव्या दमाचा नवा कवी आहे. पाषाण फोडण्याची, समुद्राच्या लाटा उठवण्याचा, शौर्यगीते गाण्याचा त्यांचा आवेग आहे. म्हणून धडपडणाऱ्या मुलांना गाऊ द्या, असे प्रोत्साहन देताना कवी दिसून येतो. जीवनगाडी हाकताना बेकारीची झळ ज्यांना बसली आहे. अशा लोकांचे मनोगत कवी त्याचे कवितेतून करताना दिसून येतो. अशावेळी कांगावा केला असा वेगळा सूर कवी लावतो. कवीला निसर्ग आवडतो म्हणूनच कवी सृष्टी स्नान करताना थेंब जळाचे चिकटून होते. साऱ्या अंगावरी लाजून लाजून झटकत होते साऱ्या पृथ्वीवरी अस म्हणताना तनू लाजरी पानापासून झाकून घेतात असा भावसुलभ उद‌्गार बाहेर येतो. मातीच्या वेदना मांडताना भूमिपुत्राचं दु:ख आणि त्यांचे कष्टप्रद प्रवास कवी अतिशय रोचकपणे मांडतो. समाजकारण, राजकारण, शेती, निसर्ग या सर्व विषयांवर लिहिताना कवी निवडुंगावरती देखील भाषण करतो; पण तुक्याच्या वाणीचा जिव्हाळादेखील कवीला आहे, मराठी माईचे प्रेम आहे, युवकांच्या थव्याविषयी कवीला आस्था आहे आणि ���ुले हळुवार स्पर्शाबरोबर वेदना ठेवून जातात. याची जाणीव कवीला आहे. ‘प्रतिभेच्या द्वारी’ या कवितासंग्रहात कवी आपल्या विचारांना, चिंतनाला, भावभावनांना मिळालेले शब्द वरदान त्यातून प्रतिबिंबीत झालेल्या कविता रसिकांपर्यंत या कवितासंग्रहाच्या रूपाने सादर करत आहे.\nशब्दांकन : सुयशा पारखी\nप्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन कवी : गाेकुळ वाडेकर किंमत : १०० रुपये\nदिल्ली विद्यापीठातून मान्यताप्राप्त मराठी भाषेला वगळले\nवाङमयीन प्रकार, कर्तृत्वासह साहित्यानुभवामुळेच इच्छुक\nटीएलसी : एक वेगळे अनुभवविश्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kuch-kuch-hota-hai/", "date_download": "2019-07-22T09:46:26Z", "digest": "sha1:Z2ACCKTVPUKIJFSSKPCUJUJPGGAE6FWI", "length": 9712, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kuch Kuch Hota Hai- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nकियारा अडवाणी की तारा सुतारिया, सिद्धार्थ मल्होत्रा नक्की कोणाला करतोय डेट\nतारा आणि सिद्धार्थ लवकरच विक्रम बत्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहेत.\nकियारा अडवाणी की तारा सुतारिया, सिद्धार्थ मल्होत्रा नक्की कोणाला करतोय डेट\n'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nरणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल\nशाहरुखच्या रील लाइफ लेकीने शेअर केले हॉट PHOTOS\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T09:57:36Z", "digest": "sha1:63KHXSH4ZJFWO5FYC227MW5F5RQBOSK7", "length": 3401, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:डिसेंबर दिनदर्शिका - विकिपीडिया", "raw_content": "\n<< डिसेंबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी १६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/one-for-the-lead-one-day-important-beware-sharad-pawars-suggestion/", "date_download": "2019-07-22T10:05:11Z", "digest": "sha1:VIHIUNZPSVA6REHGG7BCXOEIIAN63V5Q", "length": 14639, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "पुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, सावध राहा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nपुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, सावध राहा\nपुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, सावध राहा\nशरद पवारांची पदाधिकाऱ्यांना सूचना\nसोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका, पण सावध राहा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातिल पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nलोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्व पक्षांचे अध्यक्ष, नेते जिल्हा दौरा करत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रात्री सोलापूरमध्ये होते. त्यावेळी निवडणुकीचा प्रचार सायंकाळी संपत असला तरी पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका, पण सावध राहा. अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, तुमचा प्रचार संपला असला तरी तुम्हाला पुढचे दोन दिवस सावध राहावे लागेल. कोणत्याही पद्धतीने मागे राहू नका. सामाजिक वातावरणावर लक्ष ठेवा. असेही त्यांनी म्हंटले.\nविशेष म्हणजे, त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार राजन पाटील आदींनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. आणि मतदार संघातील परस्थिती बद्दल माहिती घेतली. इतकेच नव्हे तर, सुशीलकुमार शिंदे यांची मुख्य लढत कोणाशी होईल असा सवाल शरद पवार यांनी केला त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंची यांची थेट लढत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्याशीच होईल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.\nपुणेरी पठ्ठयाचा अटकेपार झेंडा \nबारामतीत राष्ट्रवादी Vs भाजप, कोणाचे पारडे जड ; जाणून घ्या काय असू शकतो निकाल \n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’…\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी…\n‘जाब’ विचारल्यानंतर ‘खंडणीचा’ गुन्हा दाखल, चौकशी करणाऱ्यावर सरकारी…\nपाकिस्ताननं बनविले नेत्यांसाठी ‘शौचालय’, त्यावरून लोकांनी…\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\nखा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ; सुप्रिया सुळेंनाही अश्रू अनावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/morcontin-p37106113", "date_download": "2019-07-22T09:30:47Z", "digest": "sha1:UPH7BFZ3WR4KQXRKAXFJIXFW4LHP7IUH", "length": 17694, "nlines": 270, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Morcontin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Morcontin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nMorcontin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें टेट्रालजी ऑफ फैलो दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Morcontin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Morcontinचा वापर सुरक्षित आहे काय\nMorcontin मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Morcontin घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Morcontinचा वापर सुरक्षित आहे काय\nMorcontin मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Morcontin घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nMorcontinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Morcontin घेऊ शकता.\nMorcontinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMorcontin च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nMorcontinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMorcontin हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nMorcontin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Morcontin घेऊ नये -\nMorcontin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nMorcontin घेणे सवय लावणे असू शकेल, त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याविना तुम्ही याचा वापर करू नये.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nMorcontin घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Morcontin घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Morcontin चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Morcontin दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Morcontin दरम्यान अभिक्रिया\nMorcontin सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\nMorcontin के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Morcontin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Morcontin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Morcontin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Morcontin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Morcontin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-UTLT-infog-this-useful-apps-for-android-phone-5805666-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:32:54Z", "digest": "sha1:ATMP3YFFJRXKUUID5JUQA4X6YALXSAM7", "length": 5316, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "this Useful Apps For Android phone | स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे 8 अॅप्स, तुमच्यासाठी ठरेल उपयोगी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nस्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे 8 अॅप्स, तुमच्यासाठी ठरेल उपयोगी\nतुमच्याकाडे अॅड्रॉइड स्मार्टफोन असेल तर काही युटिलिटी अॅप्स डाउनलोड करू शकता. हे अॅप्स तुम्हाल योग्य मार्ग सांगण्यापासून\nगॅजेट डेस्क - तुमच्याकाडे अॅंड्रॉइड स्मार्टफोन असेल तर काही युटिलिटी अॅ���्स डाउनलोड करू शकता. हे अॅप्स तुम्हाल योग्य मार्ग सांगण्यापासून ते तुमचा आवडीचा सिनेमा आणि बजेटमधील हॉटेल, रेस्टॉरेन्टविषयी माहिती देऊ शकातात. आज आम्ही अशाच आठ अॅप्सविषयी सांगत आहोत, जे तुमच्यासाठी खुम महत्वाचे काम करू शकातात...\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा कोणते आहेत हे अॅप्स...\nरेडमीचे 10000 आणि 20000 mAh कॅपेसिटी असलेल्या दोन पावरबँक लॉन्च, 5 वेळेस चार्ज होईल तुमचा फोन\nइमोजी असूनही चॅटमध्ये जिफ, अवतारचा ट्रेंड\nPanasonic ने भारतात लॉन्च केले 14 नवीन स्मार्ट टीव्ही, 50 हजार ते 2.76 लाखपर्यंत आहे किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-LCL-comparison-between-shivaji-maharaj-and-sambhaji-maharaj-5872575-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:32:37Z", "digest": "sha1:AQQ3WG4U5YGTQRM3IJAD2N4NEAZD6AHJ", "length": 17647, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj | 'शेर शिवा का छावा था..' असे होते पराक्रमी पिता-पुत्रामधील काही महत्त्वाचे साम्य-भेद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'शेर शिवा का छावा था..' असे होते पराक्रमी पिता-पुत्रामधील काही महत्त्वाचे साम्य-भेद\nशिवाजी महाराजांना पाहतच शंभुराजे मोठे झाले. त्यामुळे त्या दोघांमध्ये अनेक प्रकारची साम्य होती.\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. विविध मोहिमा आखणे, राज्यकारभाराची घडी बसवणे या प्रकारची कामे सुरू होती. सईबाईंच्या निधनानंतर जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराज लहानाचे मोठे होत होते. त्यामुळे वडील शिवाजी महाराजांना पाहतच शंभुराजे मोठे झाले. त्यामुळे त्या दोघांमध्ये अनेक प्रकारची साम्य होती. त्याचप्रमाणे दोघांमध्ये काही फरकही होते.\nछत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यातील मतभेदांच्या अनेक कथा रंगवण्यात आल्या आहेत. पण या पराक्रमी पिता पुत्रांमध्ये स्वभाव गुणांची तुलना केल्यास त्यांच्यात अनेक मुद्द्यावर साम्य असल्याचे समोर येते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यातील अशाच काही साम्य भेदांबाबत आपण माहिती घेणार आहोत. इतिहासाचे अभ्यासक डॉ. बालाजी जाधव यांच्याशी केलेल्या चर्चेतून याठिकाणी ही माहिती देत आहोत.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील काही साम्य आणि फरक..\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना इतिहासकारांनी उंची कमी पण करारी, तेजस्वी रुप असलेला राजा असे वर्णन केले आहे. दुसरीकडे संभाजी राजांचे वर्णन करताना उंचपुरा, तगडा, पिळदार शरीरयष्टी असलेला तेजस्वी राजा असे केले आहे. त्यावरून प्रामुख्याने देहयष्टीच्या बाबतीत या दोघांमध्ये काही फरक असल्याचा अंदाज येतो.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या स्वभावामध्ये बऱ्याच अंशी साम्य असल्याचे अभ्यासक डॉ. बालाजी जाधव यांनी सांगितले आहे. म्हणजे दोघांची रयतेशी असलेली जवळीक आणि रयतेला त्यांच्याबाबत असलेले प्रेम हे त्याचे प्रमुख उदाहरण म्हणता येईल. शिवाजी महाराजांचे संभाजींवर विशेष प्रेम होते. संभाजी राजांच्या लहानपणीच सईबाई गेल्याने संभाजी महाराज पोरके झाले, अशी सहानुभुती शिवरायांच्या मनात होती. त्यामुळे ते संभाजी राजांवर विशेष प्रेम करायचे. या काळात शिवरायांचे संस्कार संभाजी राजांवर होत गेले, त्यामुळे त्यांचे स्वभाव बऱ्याच अंशी सारखे होत गेले.\nछत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द जवळपास 53 वर्षांची होती. त्यामानाने ही कारकिर्द छोटीच होती, पण संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 32 वर्षांची म्हणजे अगदीच छोटी होती. हा महत्त्वाचा फरक होता. पण या छोट्याशा कारकिर्दीतही शिवारायांचा पुत्र शोभावा अशी कामगिरी संभाजी महाराजांनी केली.\nशिवरायांनी राज्य तयार केले तर संभाजी जन्माने राजपुत्र\nशिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना केली असता संभाजी महाराज अधिक आक्रमक होते असे समोर येते. त्यामागचे कारणही डॉ. जाधव यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर बालपणापासून जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले. शिवरायांनी स्वतः पूर्ण स्वराज्य उभे केले. ते राजपुत्र नव्हते. संभाजी महाराज मात्र राजपुत्र म्हणूनच जन्माला आले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच काहीशी आक्रमकता होती. पण ती आक्रमकता त्यांनी कधी नकारात्मक कामांसाठी वापरली नाही.\nशिवाजी महाराज यांनी अगदी बालपणापासून स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन स्वराज्याची स्थापना आणि त्याचा विस्तार यातच गेले. पर्यायाने ते जीवनातील अधिक काळ लढतच होते असेही म्हणता येईल. त्याविरुद्ध संभाजी राजांची कारकिर्द छोटी असली तरी त्यांनी रणांगणावरील पराक्रमाबरोबरच विविध भाषा शिकणे, संस्कृत शिकणे, ग्रंथ-काव्य लिखाण हेही केले.\nशिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्याचप्रमाणे रयतेमध्ये संभाजी महाराजांची लोकप्रियतादेखिल प्रचंड होती. विशेषतः शिवरायांच्या उपस्थितीत राज्यकारभार सांभाळताना संभाजी महाराजांनी अनेकवेळा दरबारातील मंत्र्यांच्या विरोधात जाऊन रयतेची बाजू घेतल्याच्या नोंदी आहेत. करमाफीला मंत्र्यांचा विरोध असायचा पण नैसर्गिक संकटांसारख्या स्थितीत संभाजीराजे जनतेचा कर अनेकदा माफ करायचे, त्यावरून अनेक वादही झालेले नमूद आहे.\nशिवाजी महाराजांच्या तुलनेत संभाजी महाराजांना गृहकलहाचा अधिक फटका बसला. विशेषतः जिजाऊंचे नसणे हेही त्यामागचे कारण ठरले. कारण शिवाजी महाराज मोहिमांवर असताना जिजाऊ राज्यकारभारावर करडी नजर ठेवत. त्याचप्रमाणे त्यांचा कुटुंब आणि दरबारातील मंत्री सर्वांवर वचक असायचा. पण संभाजी महाराजांना बाहेरच्या शत्रूप्रमाणेच गृहकलहाचाही मोठा सामना करावा लागला. त्यामुळेच त्यांची कारकिर्दी आणखी कमी झाली.\nछत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याचा विस्तार करत होते, त्यावेळी एक एक शत्रू त्यांच्यावर चाल करायचा. शिवाजी महाराजही आदिलशहाशी तह करायचे आणि त्याच्या साथीने मोगलांशी लढायचे, अशा प्रकारच्या निती वापरून ते इतरांना सोबत घेऊन एका शत्रूला नेस्तनाबूत करण्याच्या योजना आखायचे. संभाजी राजांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संभाजी राजांच्या विरोधात मोगल, इंग्रज, डच असे अनेक शत्रू एकाचवेळी त्यांच्यावर चोहोबाजुंनी हल्ले चढवत होते. त्यामुळे संभाजी महाराजांना चौफेर शक्ती पणाला लावाली लागत होती.\nशिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर आणि आधीही त्यांचे मंत्रिमंडळ त्यांच्या विरोधात नव्हते. त्यामुळे शिवरायांना बाहेरच्या शत्रूवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येत होते. त्याउलट संभाजी महाराज युवराज झाले, तेव्हापासूनच त्यांचे दरबारातील मंत्र्यांबरोबर खटके उडत होते. त्यामुळे जेव्हा संभाजी महाराज गादीवर बसले तेव्हा या मंत्र्यांच्या नाराजीमुळे स्वराज्याचे मोठे नुकसान झाले.\nतारक मेहता मालिकेतील पर��श यांचे दररोज २३५ वृद्धांना मोफत जेवण पुरवण्याचे अखंड सेवाव्रत\nहात-पाय नाहीत, तरी देतात फुटबाॅल खेळाडूंना प्रशिक्षण; खेळातील याेगदानासाठी ईएसपीएनच्या जिम्मी-V पुरस्काराने (ईएसपीवाय) सम्मानित\nकितीही व्यग्र असा, कुटुंबासाठी पुरेसा वेळ देण्याचा गुण प्रत्येकाकडे असायला हवा : सुंदर पिचाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://simollanghan.blogspot.com/2012/12/blog-post_1144.html", "date_download": "2019-07-22T10:16:05Z", "digest": "sha1:ZVDHUTL3JTW75YQ4EK4ZI23KQNNYGWG7", "length": 8165, "nlines": 100, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: श्रेया अयाचितची ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात इंटर्नशिप पूर्ण", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nश्रेया अयाचितची ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात इंटर्नशिप पूर्ण\nकॉलेजमध्ये मिळणाऱ्या ज्ञानाला प्रात्यक्ष अनुभवाची जोड मिळावी या उद्देशाने निर्माण ४ च्या श्रेया अयाचितने नुकतीच पुण्याच्या ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात दीड महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केली. फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या मनोविज्ञान विभागात शिक्षण घेणाऱ्या श्रेयाला या इंटर्नशिपच्या निमित्ताने व्यसनी रुग्णांची केस हिस्ट्री घेण्याचे कौशल्य प्रत्यक्ष काम करताकरता मिळाले. त्याबरोबरच व्यसन, व्यसनाधीनता, ड्रग्स आणि त्यांचे परिणाम, व्यसनमुक्तीच्या पद्धती अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चासत्रांत सहभागी होण्याची संधी मिळाली. दर दिवाळीत चॉकोलेटस् आणि पणत्या सजवून त्यांची विक्री या ‘संतुलन’च्या कामातही तिचा हातभार लागला. एक समुपदेशक आणि एक मा��ूस म्हणून व्यसनाधीनतेकडे पाहताना आपल्यात कोणते गुण असावेत हे चिंतन करताना श्रेयाला ‘संतुलन’च्या अनुभवाची नक्कीच मदत होईल.\nकर के देखना है\nनिर्माण कोऑर्डिनेशन टीमची आढावा बैठक संपन्न\nमहाराष्ट्र नॉलेज फाऊन्डेशनच्या वतीने सुरु होतोय दु...\nयुवतींच्या आत्महत्येच्या प्रश्नावर खानदेश गटाचे का...\nश्रेया अयाचितची ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात इंटर...\nमलेरियाच्या साथीला निर्माणच्या डॉक्टरांची साद\nत्रिशूल कुलकर्णी व सहकाऱ्यांचे औरंगाबादमध्ये वृक्ष...\nभुकेल्या गरीब रुग्णांपर्यंत अन्न पोहोचवण्यात सारंग...\nनिर्माण २ च्या पूनम राउतची पी. एस. आय. पदावर नियुक...\nडॉ. अश्विनी देशपांडेची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड\nडॉ. आशिष सातव यांच्या म. गांधी आदिवासी दवाखान्यात ...\nयशस्विनी पाटील धडगाव येथे रिसर्च असोसिएट म्हणून का...\nनयी तालीम समजून घेण्याच्या दृष्टीने पुढचे पाउल\nनिर्माणच्या खानदेश गटाची गांधीतीर्थला भेट\nप्रियदर्श तुरे, पवन मिल्खे व सहकाऱ्यांची छत्तीसगढ ...\nलिहिते व्हा: माझा शिक्षण प्रवास\nतिनका तिनका जर्रा जर्रा\nपुस्तक परीक्षण: एक गोंड गाव मे जीवन (अनुवाद लेखक: ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T09:34:55Z", "digest": "sha1:UO6SD4DLSDBSNVBMIAUVL2Z2MXJL5IJB", "length": 6957, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरुण श्रीधर वैद्य - विकिपीडिया", "raw_content": "\nजनरल अरुण श्रीधर वैद्य (२७ जानेवारी, इ.स. १९२६; अलिबाग, महाराष्ट्र - १० ऑगस्ट, इ.स. १९८६; पुणे, महाराष्ट्र) हे भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. इ.स. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र पुरस्कार मिळाला. नंतर इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी ते भारतीय भूदलाचे प्रमुख होते. सेवेतून निवृत्त झाल्यावर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची महाराष्ट्रात पुणे येथे ह्त्या केली.\nभारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट, इ.स. १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचा घटनास्��ळीच मृत्यू झाला. यावेळी त्यांचा अंगरक्षकही सोबत होता; व तोही पाठीत व मांड्यांत गोळ्या लागून जखमी झाला. खलिस्तान कमांडो फोर्स या अतिरेकी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली व सुवर्णमंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी वैद्यांना मा‍रल्याचा दावा केला. काही काळात वैद्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले. इ.स. १९८९ मध्ये सुखदेव सिंग आणि हरजिंदर सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ९ ऑक्टोंबर, इ.स. १९९२ रोजी या दोघांना फाशी देण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nहत्या झालेल्या मराठी व्यक्ती\nइ.स. १९२६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bihar-section-144-imposed-in-gaya-over-heatwave-bans-governmental-non-governmental-construction-work/", "date_download": "2019-07-22T09:34:22Z", "digest": "sha1:RTTELWW566V4SOWQ7AV6RLB2RCJ2UVI6", "length": 14632, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "बिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू, १४४ कलम लागू - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nबिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू, १४४ कलम लागू\nबिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू, १४४ कलम लागू\nपाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये गया जिल्ह्यात भयानक गर्मीची लाट उसळली आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती असून उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केलं आहे. त्याअंतर्गत गयामध्ये सरकारी, निम-सरकारी, तसेच मनेरगा योजनेतून होणारी काम��, मैदानात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांना ११ ते ४ या वेळेत घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nपाटणा, औरंगाबाद, नवादा, गया या शहरातील तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सियस दरम्यान आहे. उन्ह्याचा तडाखा कायम असल्याने येथील शाळा २२ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nउष्माघाताची सर्वांधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबादमध्ये सर्वात जास्त ३०, गया येथे २० आणि नवादा येथे ११ मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी चार लाखांची मदत जाहीर केली आहे.\n#YogaDay2019 : आंतरराष्ट्रीय योगा दिनासाठी जागृती मोहीम\n#Yoga Day 2019 : ‘पॉवर योगा’ माहित आहे का \nकेस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत\nअमित शहांनी गृह मंत्रालयात कामाचा ‘रेटा’ लावल्याने ‘नॉर्थ ब्लॉक’सह IPS अधिकारी ‘अवाक’\n‘मॅजिक’ दाखविण्यासाठी पिंजर्‍याला तब्बल 36 कुलप लावून गंगेत बुडाला, पुढे झाले ‘असे’ काही\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\n��वी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल,…\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’…\nज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\n‘भारत’ हिट झाल्यानं कॅटरिनाने दीपिकाच्या हातातील ‘बिग बजेट’ सिनेमा ‘हिसकावला’,…\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/startup-chai-calling-startup-by-two-engineer-friends-nck/", "date_download": "2019-07-22T10:22:11Z", "digest": "sha1:EIEX5MFV3KDC3CJGMZQYAYTKM3UDOKQM", "length": 15715, "nlines": 194, "source_domain": "policenama.com", "title": "दोन इंजिनिर्सची 'भन्‍नाट' आयडिया, 'घरपोच' चहा देत बनले 'कोटयाधीश' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nदोन इंजिनिर्सची ‘भन्‍नाट’ आयडिया, ‘घरपोच’ चहा देत बनले ‘कोटयाधीश’\nदोन इंजिनिर्सची ‘भन्‍नाट’ आयडिया, ‘घरपोच’ चहा देत बनले ‘कोटयाधीश’\nनवी दिल्ली : ऑनलाईन – शिक्षण घेऊन देखील नोकरी नसणारे तरुण आपल्या देशात अनेक आहेत. काही नोकरी नसल्याने मानसिकरित्या खचत आत्महत्या करण्याचा देखील विचार करत असतात. मात्र लखनऊ मधील दोन उच्चशिक्षित तरुणांनी आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडत चहाचे दुकान सुरु करून या तरुणांसमोर आदर्श उभा केला आहे. या दोन उच्चशिक्षित तरूणांनी चहाची होम डिलिव्हरी करण्याचा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्यांच्या या स्टार्टअपने कोट्यवधींची उड्डाने घेतली आहेत. पिझ्झा आणि इतर खाद्यापदार्थाप्रमाणे त्यांनी देखील चहाची होम डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांच्या या स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.\nअभिनव टंडन आणि प्रमित शर्मा या दोघांनी मिळून ‘चाय कॉलिंग’ नावानं चहाची होम डिलीव्हरी सुरू केली. अल्पावधीतच त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. यामधून सध्या त्यांना वर्षाला दोन कोटी रूपये मिळतात. सध्या त्यांच्या संपूर्ण उत्तर प्रदेशात या दुकानाच्या १५ शाखा आहेत. हे दोन तरुण एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मात्र दररोज ऑफिसमधील कंटाळवाणा चहा पिऊन कंटाळलेल्या या तरुणांनी चहाचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानंतर या दोघांनी ‘चाय कॉलिंग’ नावाचे चहाचे दुकान सुरु केले. त्यामध्ये त्यांनी १० ते १५ मिनिटांत चहाची डिलिव्हरी देण्याची व्यवस्था सुरु केली.\nदरम्यान, यासाठी त्यांनी ‘चाय कॉलिंग’ नावाची एक वेबसाईट सुरु केली. त्यानंतर हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढीस लागला. २०१४ साली त्यांनी आपल्या पहिल्या दुकानाची स्थापना केली होती.\n“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय\nया टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nअल्पवयीन मुलानं केली वडिलांच्या लफड्याची…\nVideo : ‘Tik Tok सुपरस्टार’ नकली विराट कोहलीचा…\n“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका\nफक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू\n‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन\n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय \nआर्थिक पाहणी अहवालातले आकडे ‘बोगस’ : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण\nअभिनेत्री कंग���ासोबतच्या ‘किसिंग’ सीनला शाहिद कपूर म्हणाला ‘चिखल’, जाणून घ्या कारण\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nअल्पवयीन मुलानं केली वडिलांच्या लफड्याची ‘पोलखोल’ \nVideo : ‘Tik Tok सुपरस्टार’ नकली विराट कोहलीचा सोशलवर…\nसुकलेल्या तलावात आढळला भला मोठा ‘नंदी’, लोक समजतायत शंकराचा…\nलग्नात ‘गाढवां’ना रंगवून बनवले ‘झेब्रा’ ; प्रकार समजताच भडकले…\nपहिल्यांदाच विमानतळावर पोहचलेल्या महिलेनं केलं ‘असं’ काही की…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nअल्पवयीन मुलानं केली वडिलांच्या लफड्याची…\nVideo : ‘Tik Tok सुपरस्टार’ नकली विराट कोहलीचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्��े अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nपुण्यातील SRPF गट १ ला ‘वनश्री’ पुरस्कार \nदोंडाईचा बस स्थानकातून चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली\nMIDC मध्ये ८६५ पदांसाठी भरती, ५ वी पास ते पदवीधर करु शकतात अर्ज, जाणून…\nअभिनेता भरत जाधवने ‘या’ कारणासाठी केला व्हिडिओ ‘व्हायरल’ (Video)\nमाजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-22T10:16:01Z", "digest": "sha1:PCZIE2EFIR6LM6F7OSTTE7M5TOB5FULY", "length": 14533, "nlines": 175, "source_domain": "policenama.com", "title": "अभिषेक बच्चन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n… म्हणून रिफ्युजीमध्ये अभिषेक बच्चनसोबत ‘तो’ सीन नव्हता करायचा करिना कपूरला\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - १९ वर्षा आधी ‘रिफ्युजी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. त्या वर्षांतील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. सन २००० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अभिषेक व करिनाचा…\nबॉलिवूडचे ‘हे’ 5 टॉप अभिनेते एकदम ‘फिट & फाईन’ \nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - बॉलीवूड स्टार आपल्या फिटनेसला घेऊन खूप कंसर्न असतात. ते आपल्या कामासोबत आपल्या मुलांना देखील वेळ देत असतात. आणि सोबतच ते आपल्या फिटनेसची देखील खूप काळजी घेता. या लिस्ट मध्ये शाहिद कपूर पासून अभिषेक बच्चन पर्यंतचे…\nविवेक ओबेरॉयचा ‘बदला’ घेण्यासाठी निघाले ‘हे’ तीन अभिनेते…\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - बॉलीवूड ऍक्टर विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या ट्विट मुळे लोकांचा चर्चेत आहे. त्याने ट्विटरवर एक्जिट पोलला रिलेटेड असे एक मिम्स शेयर केले होते ज्यात ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांचा फोटोवर त्याच्या…\n#Video Viral : …म्हणून ऐश्वर्याच्या हातातून हात सोडवत अभि���ेककडे धावत गेली आराध्या\nआराध्या बच्चनने क्लिक केला अभिषेक आणि ऐश्वर्याचा स्पेशल फोटो… सोशलवर व्हायरल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. 20 एप्रिल 2007 रोजी बच्चन घराण्याच्या प्रतिक्षा निवास येथे दोघांचं लग्न झालं होतं. अभिषेक आणि ऐश यांच्या लग्नाला आज 12 वर्ष पूर्ण झाले…\nअभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला घडली होती ही घटना, हादरले होते बच्चन परिवार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. 20 एप्रिल 2007 रोजी बच्चन घराण्याच्या प्रतिक्षा निवास येथे दोघांचं लग्न झालं होतं. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा…\n‘हे’ रिअल लाईफ कपल भन्साळींच्या चित्रपटात साकारणार एक अमर प्रेमकहाणी \nमुंबई : वृत्तसंस्था - बाजीराव -मस्तानी ,पद्मावत सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर संजन्य लीला भन्साळी लवकरच एका प्रेम कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रिअल लाईफ कपल ऐश्वर्या -अभिषेक दिसणार असल्याची चर्चा होत…\nबर्थ डे स्पेशल – कधीकाळी अभिषेक बच्चन ही होता ‘तारे जमीन पर’ मधला ईशान\nपोलीसनामा ऑनलाईन – अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र अभिषेक बच्चन याचा आज ४३ वा वाढदिवस ५ फेब्रुवारी १९७६ रोजी मुंबई येथे त्याचा जन्म झाला २००० साली जे. पी. दत्ता यांच्या 'रेफ्युजी' चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. सिनेसृष्टीत त्याने…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस���था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\n‘UPSC’ च्या ‘मुख्य’ परिक्षेबद्दल अत्यंत…\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का \nपुण्यातील SRPF गट १ ला ‘वनश्री’ पुरस्कार \nपोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\nस्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचा स्मृतीदिन\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://simollanghan.blogspot.com/2012/12/blog-post_7334.html", "date_download": "2019-07-22T09:34:21Z", "digest": "sha1:JKTHDIU3563UJKXCDL4W2AN6VPEPJNAF", "length": 21359, "nlines": 113, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: लिहिते व्हा: माझा शिक्षण प्रवास", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nलिहिते व्हा: माझा शिक्षण प्रवास\nज्या वेळी ‘प्रथम’ सोबत काम सुरु केले त्या वेळी शिक्षण क्षेत्रात काम करायचे इतकेच मला माहित होते. कारण माझ्या गावातील माझ्या कुठल्याच भावाला त्याची माणसे, शेती व गाव सोडून कुठे तरी रिक्षा ड्रायव्हर तर कुठे वॉचमन म्हणून काम करताना पाहिल्यावर मला सहन झाले नाही. ज्यावेळी आम्ही सोबत शाळेत होतो, खेळत होतो त्या वेळी बऱ्याचदा ती मुलं खेळात म्हणा वा अभ्यासात म्हणा माझ्या पुढेच होती. पण मझ्या कडे जे होते ते त्यांच्या कडे नव्हते आणि ते म्हणजे पैसे, मार्गदर्शन व माहिती देणारे वडील.\nमी महेश लादे. मी ज्या वेळी ‘प्रथम’ सोबत काम सुरु केले त्या वेळी शिक्षण क्षेत्रात काम करायचे इतकेच मला माहित होते. कारण माझ्या गावातील माझ्या कुठल्याच भावाला त्याची माणसे, शेती व गाव सोडून कुठे तरी रिक्षा ड्रायव्हर तर कुठे वॉचमन म्हणून काम करताना पाहिल्यावर मला सहन झाले नाही. ज्यावेळी आम्ही सोबत शाळेत होतो, खेळत होतो त्या वेळी बऱ्याचदा ती मुलं खेळात म्हणा वा अभ्यासात म्हणा माझ्या पुढेच होती. पण मझ्या कडे जे होते ते त्यांच्या कडे नव्हते आणि ते म्हणजे पैसे, मार्गदर्शन व माहिती देणारे वडील.\nमी मागील त्या शिकवणीला माझ्या वडिलांनी पाठवले. तसेच माझ्या शिक्षणाकरिता त्यांनी देखील खूप धडपड केली, म्हणून कदाचित मी माझे Engineering पूर्ण करू शकलो. पण सहज नोकरी लागल्यावर कुठे तरी जाणीव झाली कि आपल्याला आज जे इतके सहज मिळाले तेच इतरांना मिळाले का आणि याच प्रश्नाला धरून मी शोध घेतला तर माझे ते मित्र माझ्याच कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांच्या घरी जाऊन पहिले तर एका खोलीत सहा लोकांचे कुटुंब राहत होते.\nया सर्व कारणांमुळे आयुष्याचा शोध घेत असताना मला निर्माण मिळाले. तिथे मला जे उमजले ते हेच की माझ्या गावातील माझ्या मित्रांना गावात राहता नाही आले, याचे स्पष्ट कारण म्हणजे गावात त्यांना कुठलाही रोजगार उरला नव्हता. स्वतःचा कुठला छोटा मोठा उद्योग चालू करून पैसे मिळवण्या करता त्यांना कुठलेही कौशल्य/गुण आवगत नव्हते. म्हणून मी निर्णय घेतला कि आपल्य�� गावात जाऊन एक अशी शाळा काढायची जी फक्त पुस्तकी शिकवणार नाही तर याबरोबरच आपल्या सभोवतालच्या परिसरात स्वतःचं असं काम त्यांना करता यावं असं शिक्षण देईल. पण अशी शाळा उभे करणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही ही बाब मला स्पष्ट होती. आधी शिक्षण क्षेत्रात काम करत असणाऱ्या एखाद्या संस्थेमध्ये काम करावे व तेथून अनुभव घेऊन पुढे काय करता येईल ते पहावे, म्हणून मला सर्व प्रथम शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था दिसली ती म्हणजे ‘प्रथम’. ‘प्रथम’ने देखील मला अगदी सहज म्हणजे कुठलाही अनुभव नसताना मला काम करण्याची व शिकण्याची संधी दिली. आज मला प्रथममधून जे शिकायला मिळाले ते कुठल्याच विद्यापीठातील शिक्षणाने मिळाले नसते याची देखील मला खात्री आहे. माझ्या या वेगळ्या वाटेवरील पहिला प्रकाश म्हणजे प्रथमच आहे. प्रथम मध्ये सुरवातीला मी सारिका ताई बरोबर Read India या उपक्रमात काम सुरु केले. या उपक्रमादरम्यान महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी चालत असणारे प्रथमचे जिल्हापरिषदेचे वर्ग पाहिले. तिथे प्रथमचे वर्ग कसे चालतात, जसे की गावतील जी मुलं शिकलेली आहेत किवा शिकतायत त्यांनी त्यांच्यापेक्षा खालच्या कक्षेत शिकत असणाऱ्या मुलांना नेमक्या कशा पद्धतीने शिकवावे, याचे प्रशिक्षण प्रथमचे cluster resource leader (CLR) देतात. CLR चे प्रशिक्षण कसे होते हे सर्व मला तिथे समजले. नंतर काही महिन्यांनी मला माधुरीच्या इंग्रजी या विषयाच्या टीम मध्ये काम करण्याची संधी मिळाली. इथे १ ली ते ५ वी तसेच Hotel management मधील मुलांकरता आभ्यासक्रम (Content) बनवणे, त्याचे शिक्षकांना (CLR ना) प्रशिक्षण देणे, शिक्षक आपण दिलेल्या प्रशिक्षणाप्रमाणेच गावातील स्वयंसेवकाला शिकवतात का व ते स्वयंसेवक गावातील मुलांना त्याच पद्धतीने शिकवतात की नाही याची पाहणी (Monitoring) करणे हे मुख्य काम मी करत होतो. प्रथम मध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे प्रथमचे काम हे सरकारी यंत्रणा वापरून चालते. हे माझ्या संगणकीय भाषेत सांगायचे झाले तर पूर्ण संगणक न बदलता फक्त नवीन आलेली Operating System किंवा Microprocessor टाकणे होय म्हणजे श्रम व पैसे कमी लागतील.\nआज जरी मी पाबळ विज्ञान आश्रमासोबत माझं पुढचं शिक्षण सुरु केले आहे तरी देखील मला खात्री आहे की मी काम सुरु केल्यावर माझ्या पाठीवर धैर्याची पहिली थाप ही प्रथमचीच असेल कारण मी आज प्रथमचे काम सोडले आहे, प्रथम किंवा प्रथमच्���ा माणसांशी असलेले नाते नाही.\nमी प्रथमनंतर पाबळला यायचे ठरवले याचे काही मुख्य मुद्दे म्हणजे मला स्वतःला टेस्ट करायचे होते. कारण माझे आतापर्यंतचे आयुष्य हे शहरी भागात मित्र-मैत्रिणी यांच्या सोबत बिनधास्त, मजेत, तसेच फेसबुक, इंटरनेट व मोबाईल वर तासन् तास गप्पा अशा सर्व वातावरणात गेले आहे. पण माझ्या गावचे वातवरण असे नाही. फेसबुक तर सोडाच तिथे माझ्या मोबाईललादेखील रेंज नसते. यावेळी मला प्रश्न पडतो, की हे सगळं सोडून गावात जाऊन काम करणे व याचबरोबर स्वतःवर नवी बंधने लादून घेणे हे मला कितपत झेपेल मला सतत हा विचार सतावत होता की मी माझ्या Comfort Zone च्या बाहेर जाऊन काम करू शकतो की नाही मला सतत हा विचार सतावत होता की मी माझ्या Comfort Zone च्या बाहेर जाऊन काम करू शकतो की नाही आणि ते तपासायचे तरी कसे आणि ते तपासायचे तरी कसे. हा विचार माझ्या मनात घोळ घालत असताना मला पाबळ विज्ञान आश्रम यांचा एक मेल मिळाला तो म्हणजे पाबळने दंतेवाडा, छत्तीसगढ येथे काम सुरु केले आहे. मला पाबळच्या कामाची जाणीव आधीपासून होतीच. मी त्यांना विचारण्याचे धैर्य केले व त्यातून आज मला पाबळ विज्ञान आश्रम इथे काम करण्याची संधी मिळाली आहे. मला असं वाटतं की मला ज्या पद्धतीचे काम सुरु करायचे आहे त्यासाठी पाबळचा अनुभव हा महत्वाचा असेल. याचे कारण असे की हाताने काम करणे व त्या माध्यमातून स्वतःचा रोजगार कसा उभा करावा हे शिकता येईल आणि दुसरे म्हणजे त्या माध्यमातून मला स्वतःला तपासून पाहता येईल. कुठलीही गोष्ट एकदम सोडणे हे नक्कीच चुकीचे आहे ह्याची जाणीव मला आहे. पण कदाचित माझी निर्णय घेण्याची क्षमता अजून तरी विकसित झाली नाही असे मला वाटते. कदाचित मी घेतलेला निर्णय हा चुकीचा असेल पण या क्षणी मला तोच योग्य वाटतोय.\nमला ४ नोव्हेंबर २०१२ ला विज्ञान आश्रमाने काम सुरु करण्याचे सांगितले होते पण मला वाटत होते की ही गोष्ट माझ्या घरच्यांना पटवून देण्या करता व त्यांची परवानगी मिळवण्या करता घरी जावे लागेल. त्यामुळे मी प्रथम चे काम सोडल्यावर घरी गेलो त्यांच्याशी माझ्या निर्णयासंबंधी चर्चा केली व त्यांना माझ्या कामाची पूर्ण कल्पना देऊनच विज्ञान आश्रम इथे काम सुरु केले. वेंकीने सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या आई वडिलांचा सहभाग असेल याची काळजी मी घेत आसतो जी सर्वांनीच घ्यावी असे म��झे मत आहे. आपल्या कामाची चर्चा व त्यावर फक्त आपले विचार न मांडता त्यांचे विचार ऐकून घेणे व त्यावर आपले मत शांतपणे त्यांच्यासमोर मांडणे हे महत्वाचे आहे असे मला वाटते. त्यांच्या शंकांचं शांतपणे निरसन केलं तर आपल्या निर्णयात अधिक स्पष्टता येते हे मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे.\nकर के देखना है\nनिर्माण कोऑर्डिनेशन टीमची आढावा बैठक संपन्न\nमहाराष्ट्र नॉलेज फाऊन्डेशनच्या वतीने सुरु होतोय दु...\nयुवतींच्या आत्महत्येच्या प्रश्नावर खानदेश गटाचे का...\nश्रेया अयाचितची ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात इंटर...\nमलेरियाच्या साथीला निर्माणच्या डॉक्टरांची साद\nत्रिशूल कुलकर्णी व सहकाऱ्यांचे औरंगाबादमध्ये वृक्ष...\nभुकेल्या गरीब रुग्णांपर्यंत अन्न पोहोचवण्यात सारंग...\nनिर्माण २ च्या पूनम राउतची पी. एस. आय. पदावर नियुक...\nडॉ. अश्विनी देशपांडेची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड\nडॉ. आशिष सातव यांच्या म. गांधी आदिवासी दवाखान्यात ...\nयशस्विनी पाटील धडगाव येथे रिसर्च असोसिएट म्हणून का...\nनयी तालीम समजून घेण्याच्या दृष्टीने पुढचे पाउल\nनिर्माणच्या खानदेश गटाची गांधीतीर्थला भेट\nप्रियदर्श तुरे, पवन मिल्खे व सहकाऱ्यांची छत्तीसगढ ...\nलिहिते व्हा: माझा शिक्षण प्रवास\nतिनका तिनका जर्रा जर्रा\nपुस्तक परीक्षण: एक गोंड गाव मे जीवन (अनुवाद लेखक: ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.attachexpress.com/?option=com_k2&view=itemlist&task=user&id=9882", "date_download": "2019-07-22T10:04:05Z", "digest": "sha1:KOEKBMRHPFI7473UPJHVHQDYWU5K53UN", "length": 11154, "nlines": 128, "source_domain": "www.attachexpress.com", "title": "Attach Express", "raw_content": "\nलहानपणापासूनच देशसेवेची आवड - लेफ्टनंट राहुल खंडेलवालपदाने मोठे होण्यापेक्षा, माणुसकीने मोठे व्हा वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावेबीडबायपासचे अभूतपूर्व होणार सहापदरी रुंदीकरणग्रामीण भागांच्या विकासासाठी पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण\nमहाविद्यालये, उद्योगक्षेत्रात समन्वयाची आवश्यकता\nगुरâ परिवार औरंगाबाद तर्फे महारक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद\nजालना जिल्ह्यात गट विमा सहकारी संस्था कृती समितीची स्थापना\nकिया सेल्‍टोसच्‍या वर्ल्‍ड प्रीमिअरचे आयोजन\nड्रिप कॅपिटलची भांडवलीकरणासाठी खास मदत\nगुरâ परिवार औरंगाबाद तर्फे महारक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्��ुर्त प्रतिसाद\nजालना जिल्ह्यात गट विमा सहकारी संस्था कृती समितीची स्थापना\nकिया सेल्‍टोसच्‍या वर्ल्‍ड प्रीमिअरचे आयोजन\nड्रिप कॅपिटलची भांडवलीकरणासाठी खास मदत\nकिर्लोस्कर हायस्कूल ने सलग १८ व्या वर्षी महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मिळवला १०० % निकाल\nटाटा इन्ट्रा या भारतातील पहिल्या कॉम्पॅक्ट ट्रकचे औरंगाबादमध्ये अनावरण\nहिमालय ड़्रग कंपनी आणि नाम फाऊन्डेशन ने केला महाराष्ट्रात कंत्राटी शेतीसाठी सहकार्य करार\nपरतुर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह नवीन नांदेड मुंबई एक्सप्रेस गाडी सुरू करणे बाबत\nडॉ. कराड यांच्या वतिने पाटोदयाच्या स्वामी विवेकांनद\nसराटी येथील जि. प. प्रा. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप ;\nपंचम व ईलायची यांचा विवा‍ह संपन्‍न होत आहे; पण मुरारी याचा स्‍वीकार करेल का\nशालेय मुलभुत गरजेचे बाबत शिक्षकांची तत्परता महत्वाची - सोळंके सिंगोना जि.प. शाळेत पाठयपुस्तके वाटप\nमहाविद्यालये, उद्योगक्षेत्रात समन्वयाची आवश्यकता\nगुरâ परिवार औरंगाबाद तर्फे महारक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद\nजालना जिल्ह्यात गट विमा सहकारी संस्था कृती समितीची स्थापना\nकिया सेल्‍टोसच्‍या वर्ल्‍ड प्रीमिअरचे आयोजन\nड्रिप कॅपिटलची भांडवलीकरणासाठी खास मदत\nकिर्लोस्कर हायस्कूल ने सलग १८ व्या वर्षी महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मिळवला १०० % निकाल\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाची शपथ; महाराष्ट्राला 4 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री\nदेशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री\nभारत रशियाकडून खरेदी करणार जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र\nन्यायमूर्ती रंजन गोगोई बनले देशाचे ४६ वे सरन्यायधीश\nजालन्यात एकेरी वाहतुकीसाठी रस्ते निश्चित झालेत\nऔरंगाबादचा अपूर्व मुंदडा अ‍ॅबेकसमध्ये देशात तिसरा\nराज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा क्रीडा स्पर्धेसाठी शेख चाँद पी.जे. यांची निवड समीती सदस्यपदी नियुक्ती\nजनविकास शिक्षण संस्था भोकरदन येथे \" हिंदी भाषा दिवस \" उत्साहात साजरा\nपंचम व ईलायची यांचा विवा‍ह संपन्‍न होत आहे; पण मुरारी याचा स्‍वीकार करेल का\nमालिका 'मैं भी अर्धांगिनी'मध्‍ये चित्राने वैदेहीला पछाडले &TV;वरील मालिका 'मैं भी अर्धांगिनी' एकमेकांवर निःस्वार्थपणे अतूट प्रेम करणा-या जोडप्‍यामधील\nआनंद व हास्‍याचे आपले वचन पूर्ण करत, सोनी सबच्‍या 'तेनाली रामा'ने आपल्‍या दर्शकांची मने जिंकली आहेत आणि या शोने गौरवास्‍पद ५०० एपिसोड्स पूर्ण केले\nटोटल धमाल चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ने रचला नवा इतिहास\nमिस यू मिस्टर’चा टीझर प्रकाशित,\nसतर्कराहा, कामगंध सापळ्यात सापडतात पोळ्यानंतर मोठया प्रमाणात पतंग....\nदुधनाचे पाणी सोडणार नाही सत्ताधा-यांनीचं दिला होता शब्द \nमहावीर भवन येथे १९ ऑक्टोबर रोजी दस-या निमीत्त्त महामांगलीकचे आयोजन\nमहिको ग्रो तर्फे शेतीमधील नवसंशोधनांचे सादरीकरण शेतकरी, व्यापार आणि वैज्ञानिक समुदायांच्या उपस्थितीत उद्घाटन\nमागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी वरदान\nकपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन\nपत्रकारितेचा सन्मान,ताकत वाढवा,तिचा अवमान नको*,\nपरतूर शहरा मध्ये नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले,चार दिवसा आड पाण्याचा पुरवठा, नगराध्यक्षांचे दुर्लक्ष\nआगामी अर्थसंकल्पात तरी मिळावा न्याय\nपॅकेजिंगमधील संधी- देवेंद्र भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-seventh-state-vidarbha-regional-scientific-council-5934357.html", "date_download": "2019-07-22T10:20:20Z", "digest": "sha1:H42MHAGOYWM5QTIUIVN33CRKNXTTHATY", "length": 8595, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about seventh state Vidarbha Regional Scientific Council | सातव्या राज्य विदर्भ प्रादेशिक वैज्ञानिक परिषदेत विचारमंथन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसातव्या राज्य विदर्भ प्रादेशिक वैज्ञानिक परिषदेत विचारमंथन\nडियन डेंटल असोसिएशन शाखेद्वारे सातवी राज्य विदर्भ प्रादेशिक वैज्ञानिक परिषद येथे आयोजित केली होती. व्यासपीठावर महाराष्ट्\nअकोला- इंडियन डेंटल असोसिएशन शाखेद्वारे सातवी राज्य विदर्भ प्रादेशिक वैज्ञानिक परिषद येथे आयोजित केली होती. व्यासपीठावर महाराष्ट्र इंडियन डेंटल असो. चे अध्यक्ष डॉ. अभय कोलते नागपूर, डॉ. नितीन बर्वे पूणे, शाखाध्यक्ष डॉ. पराग इंगोले, सचिव डॉ. अभिषेक तिडके, डॉ. अनंत हेडा उपस्थित होते.\nडॉ. पराग इंगोले, डॉ. अभिषेक तिडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात डॉ. पराग इंगोले यांनी असो. ने राबवलेल्या उपक्रमांची माहिती ���िली. या वेळी डॉ. सुनील जवळेकर, डॉ. अरुण तारे यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. नितीन बर्वे यांनी स्व. डॉ. सुनील जवळेकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या जाण्याने शहराची हानी झाली. इंडियन डेंटल असो. शाखेच्या कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. अभय कोलते यांनी दंत चिकित्सकांनी आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे या बाबत माहिती दिली. डॉ. श्रीरंग सेवेकर मुंबई यांनी लहान मुलांना गुंगी देण्यासाठी आधुनिक पद्धतीने देण्यात येणाऱ्या नाईट्रस ऑक्साईडचा वापर लहानथोरांसाठी केल्यास त्याचे फायदे काय यावर प्रकाश टाकला. डॉ. अभिजित लेले पूणे यांनी ऑक्लूजल व्हिनियर यावर डॉक्टरांनी आधुनिक पद्धतीचा वापर करुन दातांसाठी लागणाऱ्या कॅप लेबॉरटरी मधून न मागवता तयार केल्यास फायदा होतो.\nडॉ. दीपाली पाटेकर पूणे यांनी प्रॅक्टीस मॅनेजमेंट यावर उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुना सादर करुन सर्वांचे समाधान कसे करता येईल हे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. राहुल कोठारी यांनी तर आभार डॉ. अभिषेक तिडके यांनी मानले. डॉ. प्रतिभा इंगोले, डॉ. हर्षल ठाकरे, डॉ. सुनील मारवाल, डॉ. विक्रांत भागवत, डॉ. गिरीश राठी, डॉ. प्रितेश गांगळे, डॉ. दुष्यंत आलिमचंदानी, डॉ. सचिन वानखडे, डॉ. नुपुर तिडके, डॉ. अमरीश गोयनका, डॉ. अमोल गावधनी यांचा आयोजनात सहभाग होता.\nनवविवाहिता आढळली हातपाय तुटलेल्या अवस्थेत, शिवनी रेल्वे स्थानकानजीकची घटना\nदारु पिण्यास 'श्रावणबाळ'चे पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, मृतदेह गोठ्यात टाकून आरोपी फरार\nबदलीविरोधात महावितरण कार्यालसमोर उपोषणाला बसला होता कर्मचारी नवरदेव; शिस्तभंगाचे आदेश येताच चढला बोहल्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:14:33Z", "digest": "sha1:OQY7ZS77HUPFVTBOMANKNJ3IRVLC67LT", "length": 6415, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नगरधनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नगरधन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवाशिम ‎ (← दुवे | संपादन)\nपन्हाळा ‎ (← दुवे | संपादन)\nनळदुर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतापगड ‎ (← दुवे | संपादन)\nसिंहगड ‎ (← दुवे | संपादन)\nमुरुड जंजिरा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनेरी ‎ (← दुवे | संपादन)\nविशाळगड ‎ (← दुवे | संपादन)\nसज्जनगड ‎ (← दुवे | संपादन)\nभुदरगड ‎ (← दुवे | संपादन)\nरायगड (किल्ला) ‎ (← दुवे | संपादन)\nराजगड ‎ (← दुवे | संपादन)\nसिंधुदुर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nचंदेरी किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nनरनाळा किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nविदर्भातील पर्यटन स्थळे ‎ (← दुवे | संपादन)\nरामटेक ‎ (← दुवे | संपादन)\nतोरणा ‎ (← दुवे | संपादन)\nचावंड ‎ (← दुवे | संपादन)\nहडसर ‎ (← दुवे | संपादन)\nजीवधन ‎ (← दुवे | संपादन)\nकोरीगड - कोराईगड ‎ (← दुवे | संपादन)\nरोहिडा ‎ (← दुवे | संपादन)\nलोहगड ‎ (← दुवे | संपादन)\nविसापूर ‎ (← दुवे | संपादन)\nराजमाची ‎ (← दुवे | संपादन)\nतिकोना ‎ (← दुवे | संपादन)\nतुंग ‎ (← दुवे | संपादन)\nमल्हारगड ‎ (← दुवे | संपादन)\nदुर्ग - ढाकोबा ‎ (← दुवे | संपादन)\nरायरेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nलिंगाणा ‎ (← दुवे | संपादन)\nसुधागड ‎ (← दुवे | संपादन)\nसरसगड ‎ (← दुवे | संपादन)\nप्रबळगड - मुरंजन ‎ (← दुवे | संपादन)\nइरशाळगड ‎ (← दुवे | संपादन)\nकर्नाळा ‎ (← दुवे | संपादन)\nमाणिकगड ‎ (← दुवे | संपादन)\nअवचितगड ‎ (← दुवे | संपादन)\nतळगड ‎ (← दुवे | संपादन)\nबहिरी - गडदचा बहिरी ‎ (← दुवे | संपादन)\nपेब ‎ (← दुवे | संपादन)\nपेठ किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nचांभारगड ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्डूगड - विश्रामगड ‎ (← दुवे | संपादन)\nखांदेरी किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nकल्याणगड ‎ (← दुवे | संपादन)\nअजिंक्यतारा ‎ (← दुवे | संपादन)\nकोर्लई ‎ (← दुवे | संपादन)\nचंदन - वंदन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dr-k-venkatesham/", "date_download": "2019-07-22T09:33:42Z", "digest": "sha1:ZPI3MC54KYYLAMQIILUCCLNGR47K6VLT", "length": 17219, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "Dr. K. Venkatesham Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nकाही महिलांसह १२ पोलिस कर्मचार्‍यांचा पुणे पोलिस आयुक्‍तांविरूध्द ‘एल्गार’\nपुणे : एनपी न्यूज नेटवर्क - पोलिस आयुक्‍तालयातील १२ हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस आयुक्‍त डॉ. के व्यंकटेशम् यांच्याविरूध्द 'एल्गार' पुकारला आहे. पोलिस आयुक्‍तांनी दि. ३१ मे रोजी ३४ पोलिस कर्मचार्‍यांच्या मुदतपुर्व बदल्या केल्या…\nमाथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर कडक कारवाई करू : पोलीस आयुक्त\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माथाडी कामगार संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरु आहेत. मागील महिन्यात अशा खंडणीखोरांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगाचा रस्ताही दाखवला आहे. अशा प्रकारे माथाडीच्या…\nआढावा बैठकीमुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी ऑगस्टमध्ये पुणे पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक नवीन उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये दर मंगळवारी आढावा बैठक (टीआरएम) ही त्यापैकी एक. मंगळवारी आयोजीत करण्यात…\nपुण्यातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे ः पोलीसनामा ऑनलाईनपोलिस आयुक्‍तालयातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आज (बुधवारी) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांनी…\nवाहतूकीचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे : के. व्यंकटेशम\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनशहरामध्ये वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या नियमितपणे आपल्याला भेडसावत आहेत. शहरात होणारी वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे आहे. शहरतील…\nपुणे : बदली झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोडण्याचे आयुक्तांचे आदेश\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे पोलीस आयुक्तालयातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदली झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश पुणे पोलीस यांनी आज (मंगळवार) दिले आहेत. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ज्या…\nजीपीएस सिस्टीमद्वा��े मिरवणूकीवर वॉच : पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे लावण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, त्यानंतरही काही मंडळ डीजे लावण्यासाठी आग्रही आहेत. परंतु, डीजे लावल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल. तरीही, डीजे लावल्यास त्यावर कायदेशीर…\nमाझा ‘चमकोगिरी’ पेक्षा कामावर विश्‍वास : आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनमाझा 'चमकोगिरी' पेक्षा कामावर विश्‍वास आहे. कर्तव्य बजाविताना पोलिसांना धक्‍काबुक्‍की करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारचे खटले न्यायालयात जलदगतीने चालवून संबंधित आरोपींना शिक्षा कशी…\nअामिर खानची पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने शुक्रवारी (दि.१०) पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांच्याशी त्याने सुमारे पाऊण तास चर्चा केली. आमीर खानच्या “पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम बालेवाडी…\nशहरातील गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज : डाॅ. के. व्यकंटेशम्\nपुणेः पोलीसनामा आॅनलाईन-शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्‍त डाॅ. के. व्यकंटेशम् यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवार (दि.3 आॅगस्ट) दुपारी साडेचार वाजण्याच्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने टाळाच\nआता लवकरच WhatsApp वर ‘डार्क मोड’सह ‘हे’ ५…\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का…\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/girija-kir/", "date_download": "2019-07-22T09:55:01Z", "digest": "sha1:YNESG3SPGVBL63DWTRVI5SKKPEF5HM4M", "length": 10352, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जेष्ठ लेखिका गिरिजा कीर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेजेष्ठ लेखिका गिरिजा कीर\nजेष्ठ लेखिका गिरिजा कीर\nFebruary 5, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nपूर्वाश्रमीच्या त्या रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. किर्लोस्कर, प्रपंच, लल���ा इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले गेले आहे. ‘गिरिजाघर’, ‘देवकुमार’, ‘चांदण्याचं झाड’, ‘चंद्रलिंपी’, ‘चक्रवेद’, ‘स्वप्नात चंद्र ज्याच्या’, ‘आभाळमाया’, ‘आत्मभाग’, ‘झपाटलेला’ इ. त्यांच्या कादंबर्यालही लोकप्रिय आहेत. ‘गाभार्या्तील माणसं’, ‘जगावेगळी माणसं’, ‘कलावंत’, ‘साहित्य सहवास’ ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत. “जन्मठेप” हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे. गिरिजा कीर यांचे संकेतस्थळ. www.girijakeer.in\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच ���भासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/suresh-bhat/?vpage=4", "date_download": "2019-07-22T09:55:22Z", "digest": "sha1:5X5YO6PYBFLDOIZVYEAR35TO3AOZWAWV", "length": 11188, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गझलकार सुरेश भट – profiles", "raw_content": "\nकवी, गझलकार आणि पत्रकार\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट.\n१५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते.\nवयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा वेगळा रंग सगळ्यांनाच भावला. मृदू आणि हळूवार असणारी त्यांची कविता अनेकवेळा बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण आणि बोचरी अशी औपरोधिक बनत असे, त्यावेळी कवी म्हणून असलेल्या त्यांच्या कोमल मनाचे एक टोक तर समाजातील लाचारी, स्वार्थ, ढोंगीपणा यावर प्रहार करणारे मनाचे दुसरे टोक आपल्याला दिसते. खालील त्यांच्या गीतातून हीच प्रचिती जागोजाग येते. ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ यातून दिसणारा निर्मळ भक्तिभाव, तर ‘मलमली तारुण्य माझे’ किवा ‘मालवून टाक दीप’ या गाण्यातून उमलणारा शृंगार किवा विरहाची भावना याच्या अगदी उलट ‘पूर्तता माझ्या व्यथेची’ वा ‘उषःकाल होता होता कालरात्र झाली’ या त्यांच्या शब्दातून उद्धृत होणारी समाजातील मूल्यहीनता आपल्या नजरेसमोर येते आणि सुरेश भटांच्या अनेक पदरी, अनेक रंगी असलेल्या प्रतिभेतून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर स्पष्ट होत जातं.\n‘गझल’ हा काव्यप्रकार सुरेश भटांमुळे सामान्य रसिकांमध्ये लोकप्रिय झाला. ‘ झल’ या रचनाबंधासाठी त्यांनी जे योगदान दिले ते साहित्य, काव्य परंपरेत मोलाचे ठरले आहे. फारसी आणि उर्दूचा स्वीकार करणारी अशी भटांची गझल आहे. ‘काफला’ हा गझलांचा संपादित असा संग्रह तर ‘सुरेश भट यांची निवडक कविता’ हा त्यांचा शिरीष पै यांनी संपादित केलेला संग्रह.\nया गझल सम्राटाचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ ...\nटिळक, नारायण वामन (रेव्हरंड टिळक)\nचिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख\nडॉ. गोपाळ शिवराम लागवणकर\nकृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/three-workers-killed-crane-collapsing/", "date_download": "2019-07-22T10:53:18Z", "digest": "sha1:XFZEPOHMBOR3OMIASA2UG6IFFRF2IQG3", "length": 25342, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Three Workers Killed In Crane Collapsing | क्रेन तुटून तीन कामगार ठार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nप���टण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nक्रेन तुटून तीन कामगार ठार\nअकोले (जि.अहमदनगर) : तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे देवठाण रोडलगत गहिनीनाथनगर शिव��रात जोर्वेकर यांचे विहिरीत क्रेन तुटून झालेल्या अपघातात तीन कामगार ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान घडली.\nया अपघातात गणेश चंद्रभान कदम (वय ३३, रा.हिवरगाव आंबरे), नवनाथ गोविंद शिंदे (वय ४१, रा.वडगाव लांडगा, ता.संगमनेर) व बाळासाहेब दत्तू शेळके (वय ४४, रा.देवठाण) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. विहीर खोल खोदण्याचे काम सुरु होते. दुपारी जेवण झाल्यानंतर हे तिघे क्रे नने विहिरीत उतरत असताना क्रेनची कडी तुटली आणि तिघेही विहिरीत पडले. कदम व शिंदे हे दोघे एकमेकांचे मेहुणे असून ते जागीच ठार झाले. शेळके यांना दवाखान्यात नेत असताना वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.\nअकोले ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी सायंकाळी उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात हिवरगाव व देवठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हिवरगाव आंबरे, देवठाण व वडगाव लांडगा या तीन गावात शोककळा पसरली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनाला साफ करुन मला फोटो पाठवा- आदित्य ठाकरेंचे नगरच्या मनपा आयुक्तांना आदेश\nवंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक\nयादव गँगची आणखी ४७ लाखांची चोरी उघडकीस\nपाऊस परतला तरीही जनावरांना छावणीची प्रतीक्षा\nजलशक्ती अभियानाची कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा\nनगरच्या उपकेंद्राबाबत पुणे विद्यापीठ उदासीन\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सका���ी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/beed/kshirsagar-supporters-dazzle-across-district/", "date_download": "2019-07-22T10:48:43Z", "digest": "sha1:ACPEUVJPCVJFV3RONI22N7VES7ITQFQP", "length": 28603, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kshirsagar Supporters Dazzle Across The District | क्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्या��ाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाब��� पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nक्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष\nक्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष\nमंत्रीमंडळात जयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागल्याबद्दल रविवारी शपथविधीनंतर जिल्हाभरात समर्थकांनी जल्लोष केला.\nक्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष\nबीड : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातजयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागल्याबद्दल रविवारी शपथविधीनंतर जिल्हाभरात फटाके फोडून, पेढे वाटून समर्थकांनी जल्लोष केला.\nबीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, डीपी रोड, बशीर गंज, पेठ बीडसह विविध भागात क्षीरसागर समर्थकांनी तसेच शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजलगाव येथे नगराध्यक्ष सहाल चाऊस, माजी नगराध्यक्ष अशोक होके पाटील, नितीन मुंदडा, सुधिर नागापुरे यांच्या उपस्थितीत रविवारी श्हरात विविध ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटुन आंनद साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम येवले, मन्मथअप्पा लांडगे, शिवाजी डुकरे, सुंदर डिग्रसकर, संतोष वाघमारे, विक्रम शिंदे, संतोष गायगवे, भैय्या गवारे, मुकूंद सातफळकर, सिध्देश्वर शिंदे, कृष्णा कानडे, गोविंद देशमाने, गणेश शिंदे, सुरज एखंडे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.\nधारुरमध्ये माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे दिनेशसिंह हजारी शिवसेनेचे विनायक ढगे बाळासाहेब कुंरूंद बंडोबा शिनगारे राजकूमार शेटे यशवंत गायके अजय सोनटक्के शामसूंदर तिडके कृष्णा सोनटक्के आदींसह शिवसैनिक व जयदत्त क्षिरसागर समर्थकांनी फटाके वाजवून आंनद साजरा केला.\nबीड तालुक्यातील नांदुर फाटा येथे त्यांच्या निवडीचे स्वागत पेढे वाटून व २१ तोफांची सलामी देऊन करण्यात आले यावेळी काकडे नानासाहेब पाटील्, अर्जुनराव भोसले, राजाभाऊ शेळके, अर्जुनराव तांदळे, पिंटु तांदळे, डिगांबर भोसले, शिवराज भोसले,गुलाबराव शेळके, दिनकर ताटे आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nक्षीरसागरांच्या मंत्रीपदामुळे बीड जिल्ह्यात युतीची ताकद वाढली\nExclusive : नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण खात्यावर मानावे लागले समाधान\nपावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट\nराज्य मंत्रिमंडळात आज फेरबदल आणि विस्तार\nमुदतवाढ मिळेलही; विकासाचे चित्र दाखवता यायला हवे\nविधानसभेच्या निम्म्या जागांवर कॉँग्रेस पक्षाचा दावा\nभरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा तडफडून मृत्यू\nआकडा टाकताना विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू\nगाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध\nशिक्षण विभागाच्या डोंगर माथ्यावरील मुरु माचे उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष\nवाळू प्रकरण खाकीतील बड्या अधिकाऱ्यांच्या येणार अंगलट\nनिम्म्या बीड शहराचा वीजपुरवठा ८ तास बंद\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/aditya-sarpotdars-marathi-movie-classmates-muhurt/", "date_download": "2019-07-22T10:33:09Z", "digest": "sha1:HRYAFCOVHBKPLEOHYKQ7MGVMLFVDHXUO", "length": 6647, "nlines": 125, "source_domain": "marathistars.com", "title": "Aditya Sarpotdar's Marathi Movie 'Classmates' Muhurt - MarathiStars", "raw_content": "\nतरुणाई म्हटलं की जोश हा आलाच. तरुणाईचा हाच जोश, हाच उन्माद आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आगामी ‘क्लासमेट’ या मराठी सिनेमातून दिसणार आहे. एस. के. प्रोडक्शनचे संदीप केवलानी व्हिडियो पॅलेसचे नानूभाई म्हाळसा एन्टरटेनमेंटचे सुरेश पै यांची निर्मिती असलेल्या ‘क्लासमेट’ या चित्रपटात प्रेम, मैत्री, जोश, थरार, संगीत असा संगम पाहायला मिळणार आहे. तरुणाईचा चित्रपट असला तरी तो वेगळ्या धाटणीचा असणार आहे.\nया चित्रपटाचा मुहूर्त गाण्याच्या चित्रीकरणाने संपन्न झाला असून नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या बेला शेंडे यांनी या चित्रपटातील गाणं गायलं आहे. या भावस्पर्शी गाण्याचे बोल सिद्धहस्त गीतकार गुरु ठाकूर यांचे असून युवा संगीतकार अमित राज याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. ‘याद तुझी साद तुझी दरवळती श्वास तुझे जरा येऊनी या मनाला सावर रे ‘ असे बोल असलेल्या या गाण्यातून प्रेम भावना व्यक्त झाली आहे. मराठीतले तीन आघाडीचे संगीतकार या चित्रपटाला लाभले आहेत.\nअविनाश- विश्वजीत, पंकज पडघन, अमित राज यांच्या जोडीला आरिफ- ट्रोय ही बॉलीवूड मधील ही युवा संगीतकार जोडी प्रथमच मराठी चित्रपटासाठी संगीत देणार आहे. तरुणाई आणि संगीत यांच एक अतूट बंध आहे. त्यामुळेच चित्रपटातील गाणी तरुणाईला भावतील अशा रीतीने केली आहेत. १९९४ चा कालावधी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच संगीत, वेशभूषा या सगळ्या बाबतीत एक वेगळेपण चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आजचे आघाडीचे तरुण कलाकार या यूथफुल सिनेमातून ३१ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asudhir%2520mungantiwar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_site_section_tags%3A42&search_api_views_fulltext=sudhir%20mungantiwar", "date_download": "2019-07-22T10:47:40Z", "digest": "sha1:EAORHJ72J43VQQVKYHYWQOXVDPMIUMRD", "length": 10596, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\nदिवाकर रावते (1) Apply दिवाकर रावते filter\nन्यूझीलंड (1) Apply न्यूझीलंड filter\nन्यूयॉर्क (1) Apply न्यूयॉर्क filter\nबंगळूर (1) Apply बंगळूर filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nविशाखापट्टणम (1) Apply विशाखापट्टणम filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nराज्यात 245 वाघांच्या गर्जना\nगणनेनंतरची आकडेवारी प्रसिद्ध; संख्या वाढली मुंबई - देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने वाघांच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत...\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अवनी या वाघिणीला मारण्यात...\nलालपरीला सोसवेना प्रवाशांचा भार\nसोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार 10 बस सध्या विविध मार्गांवर धावतात. त्या माध्यमातून राज्यात दररोज सुमारे 68-70 लाख प्रवासी ये-जा करतात. वास्तविक पाहता एक हजार लोकसंख्येमागे सहा बसची गरज आहे. परंतु, सद्यःस्थितीत राज्य परिवहनच्या ताफ्यात \"शिवशाही'सह केवळ 19 हजार बस आहेत. या बसवर दरवर्षी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2019-07-22T09:44:39Z", "digest": "sha1:OFSHU7QL2KFMW2FGPWS3XYWAOCWETMP3", "length": 5613, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १७० चे - १८० चे - १९० चे - २०० चे - २१० चे\nवर्षे: १९३ - १९४ - १९५ - १९६ - १९७ - १९८ - १९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T09:35:25Z", "digest": "sha1:JGQXKM5E3LFUOGOYTYMXP3DR4YAYJSAJ", "length": 8840, "nlines": 276, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जकार्ता - विकिपीडिया", "raw_content": "\n(जाकार्ता या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्षेत्रफळ ७४०.२८ चौ. किमी (२८५.८२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २३ फूट (७.० मी)\n- घनता १२,९३७ /चौ. किमी (३३,५१० /चौ. मैल)\nजकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनार्‍यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे.\nजकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी.२ तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील जकार्ता पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआशियातील देशां��्या राजधानीची शहरे\nअंकारा • अबु धाबी • अम्मान • अश्गाबाद • अस्ताना • इस्लामाबाद • उलानबातर • काठमांडू • काबुल • कुवेत शहर • क्वालालंपूर • जकार्ता • जेरुसलेम • ढाका • ताइपेइ • ताश्कंद • तेहरान • तोक्यो • थिंफू • दमास्कस • दिली • दुशांबे • दोहा • नवी दिल्ली • नेपिडो • पनॉम पेन • पुत्रजय • प्याँगयांग • बँकॉक • बंदर सेरी बेगवान • बगदाद • बाकू • बिश्केक • बीजिंग • बैरुत • मनामा • मनिला • मस्कत • माले • येरेव्हान • रियाध • व्हिआंतियान • श्री जयवर्धनेपुरा कोट • साना • सोल • हनोई\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/union-minister-ramdas-athawale-moves-supreme-court-on-use-dalit-word-5952625.html", "date_download": "2019-07-22T09:56:29Z", "digest": "sha1:7V6LLEK2P7UUZJVWZH5Q4XAIJZEJX6Q6", "length": 8720, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "union minister ramdas athawale moves supreme court on use dalit word | 'दलित' शब्द अवमानकारक नाही, उत्साह देणारा; केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा दावा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'दलित' शब्द अवमानकारक नाही, उत्साह देणारा; केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा दावा\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दलित शब्दाच्या वापरावर बंदीच्या विरोधात आहे.\nनागपूर- 'दलित' शब्द अवमानजनक नाही, तर 'उत्साह' देणारा असल्याचा दावा करत हा शब्द वापरण्यास मनाई करणाऱ्या प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने दलित शब्दाचा वापर करता येणार नाही, असे दिशानिर्देश जारी केले आहेत. दरम्यान, नागपुरात बोलताना आठवले म्हणाले, राज्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळायला सुरुवात झाली असून दोन महामंडळे मिळाली आहेत. आता आम्हाला दोन मंत्रिपदे ह��ी असून त्यासाठी अविनाश मातेकर आणि भूपेश थूलकर यांची नावे मुख्यमंत्र्यांना भेटून दिली आहेत.\nदरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी कितीही आकांडतांडव केले तरी केंद्रातील मोदी सरकार ३०० पेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असे म्हणत येत्या निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा टिकाव लागणार नाही, असा दावाही त्यांनी केला. शिवसेना व भाजप युतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईची दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून माझी लढण्याची इच्छा आहे. युती झाली नाही तरी या मतदारसंघातून आपण लढणारच आहोत, असे सांगताना लोकसभा निवडणुकीत रिपाइं दोन जागांची मागणी करणार आहे. विधानसभेत युती झाल्यास १२ ते १३ जागांची किंवा न झाल्यास २५ जागांची आमची मागणी राहील, असे आठवले म्हणाले.\nसवर्णांशी चर्चा करण्याची तयारी\nसध्या देशात अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात सवर्ण विरुद्ध दलित आंदोलन सुरू असल्याचे सांगताना आठवले म्हणाले की, यासंदर्भात सवर्णांशी चर्चा करण्याची आपली तयारी आहे. कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.\nआम्हाला आई-वडिलांपासून असे दूर करू नका...तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात चिमुकल्यांचे पानठेलाचालकांना पत्र\nअमरावतीच्या नवीन पोलिस अधीक्षकांना चोरट्याची सलामी; परतवाडा शहरात पाच दुकाने फोडली\nसंशोधन : ‘ट्रीपल आयटी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले शेतीसाठी ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/health/world-blood-donor-day-2019-know-what-do-and-what-not-and-after-donating-blood/", "date_download": "2019-07-22T10:45:27Z", "digest": "sha1:XKWGDD2M7J6R7ENODMZQAS45RORWJ3ZF", "length": 37398, "nlines": 437, "source_domain": "www.lokmat.com", "title": "World Blood Donor Day 2019 Know What To Do And What Not Before And After Donating Blood | World Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मु���्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली ���ाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nWorld Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी\nWorld Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी\nरक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.\nWorld Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी\nWorld Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी\nWorld Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी\nWorld Blood Donor Day: रक्तदान करण्यापूर्वी अन् केल्यानंतर अशी घ्या काळजी\nरक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहत असून यांसारखे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. एवढचं नाही तर, रक्तदान केल्याने फक्त शरीराचेच आरोग्य नाहीतर, मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.\nरक्तदान केल्याने आपण फक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवतोच पण आपलं आरोग्यही सुधारत असतो. रक्तदान कसं करावं किंवा रक्तदान केल्यानंतर काय करावं किंवा रक्तदान केल्यानंतर काय करावं यांसारख्या गोष्टींबाबत अनेकजणांना माहिती नसतं. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होणं अत्यंत आवश्यत आहे. सध्या अनेक समाजसेवी संस्था, एनजीओ रक्तदानाबाबत जनजागृती करत असून अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.\nआज जागतिक रक्तदान दिवस असून दरवर्षी 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनर डे साजरा करण्यात येतो. हा दिवस ऑस्ट्रियाई जीवशास्त्रज्ञ कार्ल लेण्डस्टाइनर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. कार्ल यांनी रक्तातील ब्लड ग्रुपचे वर्गीकरण केलं होतं. आकड्यांनुसार, भारतामध्ये दरवर्षी एक कोटी ब्लड युनिटची गरज असते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा रक्तदान करणं आवश्यक असतं. रक्तदान केल्याने फक्त हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो.\nपरंतु तुम्हाला माहीत आहे का रक्तदान करण्याआधी आणि केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. याबाबत सविस्त जाणून घेऊया...\nसर्वात आधी रक्तदान करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात त्याबाबत...\n- तुम्ही रक्तदान करणार असाल तर सर्वात आधी आपलं हेल्थ चेकअप आणि ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे समजण्यास मदत होते की, ब्लड हेल्दी आहे की नाही. तसेच तुमच्या ब्लडमधील हिमोग्लोबीनची लेवत कमीत कमी 12.5 टक्के एवढी असणं आवश्यक असतं.\n- लक्षात ठ��वा की, हेल्दी आणि फिट व्यक्ती, ज्यांना कोणतंही इन्फेक्शन किंना संक्रमण झालेलं नसेल ती व्यक्ती रक्तदान करू शकतात. 18 ते 20 वयाचे तरूणही रक्तदान करू शकतात. रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन कमीत कमी 50 किलो असणं गरजेचं आहे.\n- जर हाय ब्लड प्रेशर, किडमी किंवा डायबिटीस किंवा एपिलेप्सी यांसारखे आजार असणाऱ्यांनी रक्तदान करू नये.\n- ज्या महिलांचं मिस्कॅरेज झालं आहे, त्यांनी 6 महिन्यांपर्यंत ब्लड डोनेट करू नये.\n- मागील एका महिन्यामध्ये जर तुम्ही कोणत्याही कारणासाठी लसीकरण केलं असेल तर रक्तदान करू नये.\n- जर तुम्ही मद्यसेवन केलं असेल तरिही 24 तासांपर्यंत रक्तदान करू शकत नाही.\n- मुबलक प्रमाणात आयर्न असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. मासे, बीन्स आणि पालक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. रक्तदान केल्यामुळे शरीरामध्ये आयर्नची कमतरता होते. आयर्न शरीरातील विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. शरीरामध्ये आयर्नच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि चक्कर येते. याव्यतिरिक्त भरपूर प्रमाणात आहारात लिक्विडयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच रक्तदान करण्याच्या एक दिवस अगोदर भरपूर झोप आणि विश्रांती घ्या.\n- आवळा, संत्री आणि लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. त्यामुळे आयर्न योग्य वेळी आणि पूर्णपणे शरीरामध्ये पोहोचू शकेल. जंक फूड, आइस्क्रिम्स आणि चॉकलेट्स यांसारख्या पदार्थांपासून दूर राहा.\n- तुम्ही कोणत्याही ब्लड कॅम्प किंवा हॉस्पिटलमध्ये जाणार असाल, तिथे रक्तदान करण्याआधी स्वच्छता आणि उपकरणांची स्वच्छता याकडे लक्ष द्या. रक्त घेण्यासाठी वापरण्यात येणारी सिरिंजही नवीन आहे याची खात्री करा.\n- रक्त घेताना डॉक्टर आणि स्टाफच्या हातांमध्ये ग्लव्स आहेत याची खात्री करून घ्या.\nरक्तदान केल्यानंतर अशी काळजी घ्या...\n- रेड क्रॉस ब्लडनुसार, ज्या ठिकाणावरून रक्त घेण्यात आलं आहे, त्याभागाला पाण्याच्या मदतीने व्यवस्थित स्वच्छ करा.\n- रक्तदान केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आराम करा आणि जास्त धावपळ किंवा एक्सरसाइज करणं टाळा.\n- रक्तदान केल्यानंतर लगेच गाडी चालवू नका. फ्रुट ज्यूस किंवा अशा पेय पदार्थांचा आहारात समावश करा, ज्यांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असेल. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मल राहण्यास मदत होते.\n- ब्लड डोनेट के���्यानंतर 8 तासांपर्यंत मद्यसेवन करणं टाळा.\nटिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWorld Blood Donor DayHealth TipsFitness Tipsजागतिक रक्तदाता दिवसहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स\n'हाय ब्लड प्रेशर'च्या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; जाणून घ्या उपाय\nMen’s Health Week 2019 : पुरूषांनी ३५ वयानंतर आवर्जून करावेत 'हे' ७ हेल्थ चेकअप\n...म्हणून झोपेतून उठल्यावर मोबाइलचा वापर करणं कटाक्षाने टाळावं\nVIDEO : फिटनेससाठी दीपिका पादुकोणचा पायलेट्स सेशन फंडा\nतांब्याची बॉटल खरेदी करताय का; 'या' गोष्टी लक्षात घ्या\nरात्री लाइट आणि टीव्हीच्या प्रकाशात झोपल्याने वाढतं महिलांचं वजन\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nवजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का\nरोज काहीना काही विसरण्याचं प्रमाण वाढलंय का रोज हे सोपं काम करून दूर करा समस्या\n'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर\n'या' दोन पोषक तत्वांचं मिश्रण ठरू शकतं जीवघेणं, अनेक पटीने वाढतो स्ट्रोकचा धोका\nएक वाटी पालक झटपट दूर करेल शरीरातील चरबी, जाणून घ्या कशी\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/bhamre-got-votes-due-overthrow-sena-bjp-alliance/", "date_download": "2019-07-22T10:47:47Z", "digest": "sha1:WZMOHUWN4AEDQVA3IC5Z4OCSSTW4XWJV", "length": 30179, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bhamre Got Votes Due To The Overthrow Of The Sena-Bjp Alliance | सेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले ��िधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरण���ंमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nसेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य\nसेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य\nमाले���ाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम ठेवण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे.\nसेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य\nमालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम ठेवण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा व विरोधकांच्या दुबळेपणामुळे खासदार भामरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भुसे करीत आहेत.\nभुसे यांच्याकडे खासदार भामरे यांच्या प्रचाराची सूत्रे होती, तर कॉँग्रेसकडे मविप्रचे अध्यक्ष व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेवगळता एकही प्रभावी नेता नसल्याने याचा फटका कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना बसला. मराठा समाजातील दोन्ही उमेदवार असतानादेखील खासदार भामरेंना मतदारांनी पसंती दिली. मालेगाव तालुक्यात सात जिल्हा परिषद सदस्यांपैकी पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपचे व दोन शिवसेनेचे आहेत, तर १४ पंचायत समिती सदस्यांपैकी भाजप व सेना प्रत्येकी ६, राष्टÑवादी व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. कॉँग्रेसचा एकही सदस्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नाही. ग्रामीण भागात कॉँग्रेसचे संघटन नसल्याने याचा परिणाम प्रचार यंत्रणा व मतदानावर झाला. कुणाल पाटील हे मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी नवखे उमेदवार होते, तर विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी तालुक्यात केलेली विकासकामे व ठेवलेला जनसंपर्क त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. शेवटच्या काही दिवसात भाजप-सेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून जोमाने प्रचार केल्याने भामरे यांनी विजयश्री खेचून आणली.\nया निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम\nलोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, सलग तिसºयांदा धुळे मतदारसंघावर भाजपा-शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. माजी खासदार प्रतापदादा सोनवणेंनंतर डॉ. सुभाष भामरे सलग दुसºयांदा विजयी झाले आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा कायम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पंचायत समिती, कृषी उत्पन्न ��ाजार समितीवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. विरोधक दुबळे असल्यामुळे बाह्य विधानसभा मतदारसंघात फारसा फेरबदल होण्याची चिन्हे दिसत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी : आढळरावांच्या पराभवानंतर झाडाझडती\nकाँग्रेस संपणे देशासाठी धोकादायक\nनिवडणूक खर्चात गोडसे, महाले आघाडीवर\nकॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान\n'पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी'\nममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nदेवळा येथे महिलांचे वरूणराजाला साकडे\nअज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न\nनाईक शिक्षण संस्थेत सत्तापालट\nपित्याकडून शाळकरी मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/china-builds-longrest-bridge-on-ocean-in-the-world-289728.html", "date_download": "2019-07-22T09:44:21Z", "digest": "sha1:DT2VNV457S2TYA4WJJDCBHJ7SMLEMHZZ", "length": 4628, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चीनने बांधला जगातला समुद्रावरचा सर्वात लांब पूल! | Videsh - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचीनने बांधला जगातला समुद्रावरचा सर्वात लांब पूल\nयापूर्वी या तीन जागांमधील अंतर पार करण्यासासाठी तीन तास लागत होते. जवळपास 55 किलोमीटर लांबीचा हा पुल हे जगातलं एक आश्चर्य आहे. याशिवाय हा पुल सुरक्षित आहे. भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या महाकाय बोटींपासूनही हा पूल सुरक्षित राहू शकतो.\n10 मे: अभियांत्रिकी क्षेत्रातली नवनवीन आश्चर्य प्रत्यक्षात आणणाऱ्या चीनने आता समुद्रावरच्या जगातल्या सर्वात लांब पुल सुरु केलेला आहे. यामुळे चीन मकाऊ आणि हॉंग काँगमधलं अंतर आता अर्ध्या तासावर येणार आहे.यापूर्वी या तीन जागांमधील अंतर पार करण्यासासाठी तीन तास लागत होते. जवळपास 55 किलोमीटर लांबीचा हा पुल हे जगातलं एक आश्चर्य आहे. याशिवाय हा पुल सुरक्षित आ���े. भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या महाकाय बोटींपासूनही हा पूल सुरक्षित राहू शकतो. यासाठी 4 लाख टन स्टील वापरण्यात आलं आहे. सन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट ब्रीजपेक्षा साडेचार पट अधिक स्टीलसाठी वापरण्यात आलं. या पुलावर वेगाची मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी घालण्यात आली आहे. हा पूल चीनच्या ग्रेटर बे एरियात आहे. जवळपास 56 हजार 500 चौरस किलोमीटरचा परिसर हा पूल व्यापतो. जवळपास 11 शहरांमधून हा पूल जातो. याशिवाय हॉंगकॉंग - चीन, मकाव - चीन , हॉंगकाम - मकाव अशा सीमांनाही हा पूल स्पर्श करतो.आता भारतात असे पूल कधी बनणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/leopards/videos/", "date_download": "2019-07-22T09:56:43Z", "digest": "sha1:VZ4Z5M2DSTXFZINNWKHVXLZ22DQBOWP7", "length": 11564, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Leopards- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nरत्नागिरी, 15 जुलै : लांजा येथे बेणी गावातल्या बौध्द वाडीत फासकीत अडकलेल्या बिबट्याची तब्बल 12 तासांनी सुटका झाली. वनविभाग वेळेत न पोहचल्यानं 12 तास फासकीत अडकलेल्या बिबट्याची प्रकृती बिघडली. आता त्याच्यावर उपचार कऱण्यात येणार असल्याचे वनविभागानं सांगितलं आहे.\nविहिरीत पडलेल्या बिबट्याच्या सुटकेचा थरार, पाहा SPECIAL REPORT\nशिकारी आणि शिकार एकाच विहिरीत रात्रभर मुक्कामी, VIDEO व्हायरल\nVIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद\nSpecial Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर\nVIDEO :...जेव्हा आई आपल्या हरवलेल्या पिल्लाला भेटते\nEXCLUSIVE VIDEO: ठाण्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद; असं पकडलं शिताफीनं\nVIDEO: ठाण्यात मॉलमधून हॉटेलमध्ये शिरला बिबट्या, समोरच आहे शाळा\nVIDEO: ठाण्यातल्या 'या' प्रसिद्ध मॉलमध्ये शिरला बिबट्या\nVIDEO : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद; नाशिक वन विभागाला यश\nVIDEO: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यानं वन कर्मचाऱ्याल केलं जखमी\nEXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; एक जण जखमी\nVIDEO : नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा थरार; CCTV कॅमेऱ्यात झाला कैद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aforest&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:40:07Z", "digest": "sha1:3ZF4ETXCKCR63BJURJIRCN7EZJBNIEPA", "length": 28168, "nlines": 324, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nसप्तरंग (94) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (37) Apply संपादकिय filter\nफॅमिली डॉक्टर (30) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (29) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (10) Apply मुक्तपीठ filter\nअॅग्रो (8) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसप्तरंग (55) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (53) Apply महाराष्ट्र filter\nसाहित्य (29) Apply साहित्य filter\nआयुर्वेद (27) Apply आयुर्वेद filter\nपत्रकार (24) Apply पत्रकार filter\nपर्यावरण (24) Apply पर्यावरण filter\nसोलापूर (24) Apply सोलापूर filter\nयोद्धा प्रज्ञावंत (यशवंत मनोहर)\nराजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...\nआयुष्य - एक शाश्‍वत प्रवाह\nचेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग ‘���पल्या या विश्वात कोणीही बाहेरचे नाही. सर्व जण माझेच आहेत,’ ही भावना, हा दृष्टिकोन म्हणजेच सत्संग आहे. सत्संग म्हणजे दिवसातून ठरावीक वेळ भजन करणे आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून निघून जाणे नव्हे. खरं तर, सत्संग म्हणजे सत्याचा सहवास होय. सत्य...\nचेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून...\nनियमित पूर्वतपासणी : आरोग्याचा आरसा\nवुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्वतपासणी यालाच ‘स्क्रीनिंग टेस्ट’ असे म्हणतात. संपूर्ण निरोगी व्यक्तीमध्ये दडलेला आजार अथवा त्यांची पूर्वलक्षणे जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासण्या म्हणजेच स्क्रीनिंग चाचण्या. वेळेअगोदर त्याची संभाव्य कल्पना आल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक उपचार होऊ...\nवारली चित्रकलेतून सामाजिक संदेश देणारे घर\nकोल्हापूर - मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या पेठांतील घरे म्हणजे जुन्या गल्लीबोळातली घरे. या छोट्या गल्ल्यांमधून दगडी बांधकामाची घरे आजही दिसत असतात. या काँक्रिटच्या जंगल होत असलेल्या अपार्टमेंटच्या गर्दीत मात्र पोवार गल्लीच्या कोपऱ्यावर एक जुने घर दिसते. या कौलारू घराकडे नजर पडताच क्षणभर डोळे त्या...\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...\nनिलोत्पल नागपूरचे नवे पोलिस उपायुक्त\nनागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...\nशहापुरात आढळल्या बिबट्याच्या पाऊलखुणा\nमुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर ता��ुक्याच्या किन्हवली परिसरात सातत्याने बिबट्याच्या संचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोमवारी चक्क किन्हवली शहरातच बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. किन्हवली-नायक्‍याचा पाडा रस्त्यावर राहुल धाब्याशेजारी वेल्डिंग वर्कशॉप असलेल्या नितीन...\nसंतविचारांपासून दूर गेल्याने वाढली दुष्ट प्रवृत्ती - पं. हृदयनाथ मंगेशकर\nपुणे - ‘संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांच्या विचारांनी बराच काळ माणसातील पशुप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता. आज लोक त्याच विचारांपासून दूर गेले आहेत. त्यामुळेच वाईट प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत,’’ असे मत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. आषाढी एकादशीनिमित्त ‘हेरिटेज...\nस्वरोत्सवात रंगले ‘मेरो मन तेरा प्यासा गिरिधर’\nपुणे - जास्त करून सायंकालीन किंवा अधूनमधून सकाळचेच राग ऐकायला मिळतात. मात्र, दुपारचे राग ऐकण्याची दुर्मीळ संधी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’त मिळाली. सावनी शेंडे-साठ्ये व पंडित मधुप मुद्‌गल यांनी दिलखुलासपणे माधुर्य तसेच आर्ततेचा प्रत्यय देणारे राग ऐकवले. ‘मेरो मन तेरा प्यासा गिरिधर’ ही चारुकेशी...\nप्रेमाचा गुंता मग ही तीन उदाहरणे वाचाच...\nप्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...\nअस्वस्थतेची ही आहेत शारीरिक व मानसिक लक्षणे\nप्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. मेंदूतील काही...\nशिवाजी विद्यापीठात जगदीश खेबुडकरांचे दालन\nकोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभव��ा येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते, पटकथा असा...\nवैजापूरमधून लढण्यासाठी भुजबळांना शेकडो कार्यकर्त्यांनी घातले साकडे\nयेवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती...\nपर्यटकांमुळे वीकेंडला घाटरस्त्यांवर कोंडी\nनाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...\nपाऊले चालती पावनखिंडीची वाट\nआषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...\nमाझे वय ४५ वर्षे असून गुडघे दुखतात. तपासण्या केल्या तर त्यात गुडघ्यांतील वंगण कमी झाले आहे, झीज झाली आहे, असे निष्पन्न झाले. यावर आयुर्वेदातील काही उपाय सुचवावा. .... लतिका उत्तर - गुडघ्यातील वंगण वाढविण्यासाठी व झीज भरून येण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपाय असतात. गुडघ्यावर दिवसातून दोन-तीन वेळा ‘...\nडाॅक्टरांना खंडणी मागणाऱयांना माेका लावा ; आयएमएची मागणी\nसातारा ः रुग्णांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या डॉक्‍टरांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होत आहे. बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी होत आहे. या प्रवृत्तींच्या लोकांवर मोकांतर्गत (संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करावी, अशी मागणी आयएमएद्वारे (इंडियम मेडिकल असोसिएशन) पत्रकार...\n...तर काेरेगावचा माढा केला जाईल : जयकुमार गाेरे\nकोरेगाव : \"कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी \"कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...\nप्रतापगडावर रोपवेला परवानगी नाही : डॉ. अंकुर पटवर्धन\nमहाबळेश्‍वर : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले. उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afrp&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=frp", "date_download": "2019-07-22T10:28:17Z", "digest": "sha1:5XEIRI5FXGIGJCYTELHS32NRSCDYGCRE", "length": 11357, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\n(-) Remove अजित पवार filter अजित पवार\nगाळप हंगाम (2) Apply गाळप हंगाम filter\nसाखर निर्यात (2) Apply साखर निर्यात filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nएफआरपी (1) Apply एफआरपी filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगुलाबराव पाटील (1) Apply गुलाबराव पाटील filter\nजयंत पाटील (1) Apply जयंत पाटील filter\nदिलीप वळसे पाटील (1) Apply दिलीप वळसे पाटील filter\nदीपक केसरकर (1) Apply दीपक केसरकर filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजेश टोपे (1) Apply राजेश टोपे filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nरोहित पवार (1) Apply रोहित पवार filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसुभाष देशमुख (1) Apply सुभाष देशमुख filter\nहर्षवर्धन पाटील (1) Apply हर्षव��्धन पाटील filter\nहसन मुश्रीफ (1) Apply हसन मुश्रीफ filter\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...\nधुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणार - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nanded/tell-us-how-we-want-learn/", "date_download": "2019-07-22T10:51:47Z", "digest": "sha1:UULBOEK7GE2LFALDCFJX4I4SSVYF2TXB", "length": 39418, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tell Us How We Want To Learn! | सांगा, आम्ही कसं शिकायचं! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृ���्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nसांगा, आम्ही कसं शिकायचं\n | सांगा, आम्ही कसं शिकायचं\nसांगा, आम्ही कसं शिकायचं\nआजपासून शाळा गजबजणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याहीवर्षी धोकादायक इमारतीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पदाधिकाºयातील राजकारण आणि ढिम्म असलेले प्रशासन यामुळे दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.\nसांगा, आम्ही कसं शिकायचं\nठळक मुद्देविद्यार्थ्यांचा आर्त सवाल निधी मिळूनही दुरुस्तीला मुहूर्त सापडेना, पदाधिकाऱ्यांसह प्रशास��� ढिम्म\nनांदेड : आजपासून शाळा गजबजणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याहीवर्षी धोकादायक इमारतीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पदाधिकाºयातील राजकारण आणि ढिम्म असलेले प्रशासन यामुळे दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये तर दुसºया टप्प्यातील दुरुस्तीसाठी १ कोटी ९२ लाख ५९ हजार रुपये निधी वाटप करण्यात आला आहे. किमान आतातरी उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन शाळा दुरुस्तीच्या कामांना वेग द्यायला हवा. प्रशासनासह पदाधिकारी याबाबत पुढाकार घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे.\nजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सुमारे दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४२८ शाळांचे स्ट्रक्चरल आॅडीट केले होते. या आॅडीटमध्ये ८७६ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे पुढे आले होते. यातील ५७४ वर्गखोल्या पाडण्याइतपत नादुरुस्त आहेत तर २७० वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. मात्र तब्बल दोन वर्षे उलटत आली तरी शाळा दुरुस्तीचे हे प्रकरण कागदावरच आहे. त्यामुळेच अक्षरश: जीव मुठीत घेवून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.\nजिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याच्या तक्रारी होत्या. विशेष म्हणजे, याच मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यात विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हा प्रश्न सातत्याने लावून घेतल्यांतर जिल्ह्यातील सर्वच शाळांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nया निर्णयानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल आॅडीट सादर केले. यातील पाडण्यायोग्य व दुरुस्तीयोग्य शाळा या तब्बल ४० ते ५० वर्षे जुने असून यातील अनेक वर्गखोल्या जीर्ण झालेल्या असल्याचे दिसून आले. पावसाळ्यामध्ये तर अनेक वर्गखोल्यांना गळती लागते. तर काही खोल्यांच्या भिंतीत पाणी झिरपत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोल्यात बसणेही मुश्किल होत असल्याचे आॅडीटच्यावेळी निदर्शनास आले होते.\nबांधकाम विभागाने केलेले हे आॅडीट सादर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे साडेचार कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. मात्र त्यानंतरही दुरुस्ती होऊ शकली नाही. वर्गखोल्यात दुरुस्तीचे काम प्राप्त निधीनुसार काही टप्प्यात करणे आवश्यक होते. त्यातच पहिल्या टप्प्यात आपल्या भागातील वर्गखोल्यांची दुरुस्ती व्हावी, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आग्रह होता. या वादामुळे निधी प्राप्त असूनही दुरुस्तीसाठीची प्रक्रिया रखडली. दरम्यानच्या काळात काही जि.प. सदस्यांनी या वर्गखोल्यांचे पुन्हा आॅडीट करण्याची मागणी केली. मात्र पुन्हा आॅडीट करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे होते. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीवरुन असा गोंधळ सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि दुरुस्तीचा हा विषय बाजूला पडला. सध्या वर्गखोल्या दुरुस्तीच्या कामासाठी निधीचे वाटप करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये खर्चून २२ माध्यमिक शाळातील खोल्यांची दुरुस्ती होणार आहे तर दुसºया टप्प्यात १ कोटी ९२ लाख ५९ हजार रुपये खर्चून ९३ प्राथमिक शाळातील वर्गखोल्यांची दुरुस्ती होणार आहे. प्रत्यक्षात ही कामे केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा दीड वर्षानंतरही कायम आहे.\nहिमायतनगर शहरातील एकेकाळी नावाजलेली जिल्हा परिषद हायस्कूलची आज जीर्ण अवस्था झाली आहे. हिमायतनगर तालुक्यात एकूण जिल्हा परिषद शाळेची संख्या ११० असून शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम आहे़ पाचवी ते दहावीच्या वर्गापर्यंत भरत असलेल्या शाळेला एक चांगली इमारत आहे़ आणि मराठी माध्यम चौथीपर्यंत शाळा मध्यवर्ती बँकेच्या बाजूला मातीच्या इमारतीत भरत असून ती इमारत अगदी जीर्ण झाली़ अनेक भिंती पडल्या आहेत़\n२९ विद्यार्थी अन् २ शिक्षक\nपूर्वीचे मातीचे बांधकाम असल्याने आता ते पूर्ण पडण्याच्या स्थितीत असून पालक वर्ग त्या शाळेत मुलांना टाकण्यासाठी घाबरत असल्याने पटसंख्या कमी झाली आहे़ चौथीपर्यंत केवळ २९ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असल्याचे सांगितले आहे़ यावेळी मुख्याध्यापक शे.खमर यांच्याशी फोनवर बोलणे झाले असता ते म्हणाले, सदरील शाळेच्या इमारतीचे बांधकाम न होण्याचे कारण त्या शाळेच्या जागेचे काहीतरी प्रकरण आहे़ त्यामुळे बा��धकाम झाले नाही असे सांगितले आहे.\nपडकी शाळा म्हणून ओळख\nया शाळेची इमारत अगदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचे संकेत नागरिक सांगितले असून त्या शाळेला पडकी जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखले जाते़ या शाळेत विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण घेतात़ इमारतीचे छतही गायब झाले असून पावसाळ्याच्या काळात तर अनेकवेळा शाळेला सुटी देण्यात येते़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे़\nमांडवी- नेहमी कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमात अगे्रसर असलेल्या जि.प.केंद्रीय शाळा पळशीला आता दुरवस्थेचे ग्रहण लागले आहे़ येथे उपलब्ध सहा वर्गखोल्यांपैकी एक - दोन वर्गखोल्यांचा वापर होत आहे़ इतर खोल्यांवरील टिनपत्रे उडाली असून दारे खिडक्या नाहीत़ तसेच शाळेला आवार भिंत नाही़ भौतिक सोई -सुविधांचाही अभाव आहे़ परिणामी विद्यार्थीसंख्या घटली आहे़ मांडवी या शैक्षणिक बिटात एकूण ३३ जि.प.शाळांचा समावेश आह़े त्यात पळशी, पाटोदा, कनकी तांडा या तीन केंद्रीय शाळा आहेत़ जवळपास १७०० एवढी विद्यार्थी संख्या आहे़ पाठ्यपुस्तके आणि गणवेश मोफत मिळते म्हणून गोरगरीब पालक आपल्या मुलांना जि.प. शाळेत पाठवितात़ या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी या बिटात १०२ शिक्षक नेमलेले आहेत़ सोयीसुविधा नसल्यामुळे त्याच्या परिणाम थेट विद्यार्थी गळतीवर झाला आहे़ कनकी तांडा केंद्रातील -जरुर खेडी, पिंपळगाव फाटा, मिनकी येथील जि.प.शाळा या विद्यार्थी नाहीत म्हणून बंद पडल्या आहेत़ तसेच पाटोदा केंद्रात लेंडीगुडा ही गतवर्षी तर यंदा कोलामपेठची शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.\nया बिटातील पळशी केंद्रात जि.प.हायस्कूल मांडवी वगळता १२ शाळांचा समावेश आहे़ त्यात ४१६ मुले तर ४२० मुलींचा समावेश आहे. एकूण ८३६ विद्यार्थी पटनोंदणी आहे़ अनेक गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना घडविलेल्या पळशी जि.प.शाळेत आता १९ विद्यार्थी आहेत़ त्यात मुले ९ तर १० मुली आहेत़ त्यांच्यासाठी शिक्षक संख्या ३ आहे़ येथील शाळा भर पावसाळ्यात मोडकळीस येणार ही धोक्याची घंटा देत आहे .\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान\nसततची नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nऑनर किलिंगच्या गुन्ह्यात दोन भाऊ दोषी; एकास फाशी तर दुसऱ्यास जन्मठेपेची शिक्षा\nपोलीसांच्या मारहाणीनंतर युवकाने जाळून घेतले; फौजदारासह एक कर्मचारी बडतर्फ\nफुले, आंबेडकर यांच्या यशामध्ये सयाजीरावांचा मोलाचा वाटा\nआॅनर किलिंग प्रकरणात आज शिक्षेचा निर्णय\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/bigg-boss-marathi-2-contestant-abhijeet-bichukale-will-remain-judicial-custody-some-days/", "date_download": "2019-07-22T10:44:02Z", "digest": "sha1:H4D22UJU3JGWTL3LTJLA6JLWOSIZNQAM", "length": 32399, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bigg Boss Marathi 2 Contestant Abhijeet Bichukale Will Remain In Judicial Custody For Some Days | अभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्र��्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रय���न-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला काही दिवस तरी तुरुंगात राहावे लागणार आहे.\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nअभिजीत बिचुकलेला राहावे लागणार आणखी काही दिवस तुरुंगात, वाचा काय आहे कारण\nठळक मुद्देअभिजीत बिचुकलेच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामिनावर २७ जूनला सुनावणी होणार आहे.\nकलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धेक अभिजीत बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक करण��यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. अभिजीतवर चेक बाऊन्स आणि खंडणी असे दोन गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला जामीन मिळाला होता. पण खंडणी प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण आता ही तक्रार मागे घेण्यात आली आहे.\nअभिजीत बिचुकलेच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामिनावर गुरुवार म्हणजेच २७ जूनला सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nमराठी बिग बॉस सिझन २ मधील कलाकर अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी २१ जूनला मुंबई येथून अटक केली होती. या प्रकरणात त्याला दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान सन २०१२ मध्ये बिचुकले याने फिरोज पठाण यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केली असा देखील त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे बिचुकले याचा ताबा मागितला होता. न्यायालयाने परवानगी देताच बिचुकलेला पोलिसांनी अटक केली होती आणि २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे अभिजीत बिचुकलेची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा येथील कारागृहात करण्यात आली होती.\nदरम्यान, खंडणी प्रकरणातील तक्रारदार फिरोज पठाण यांनी खंडणीसंदर्भातील तक्रार मागे घेण्याबाबत सोमवारी सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर आणि बिचुकले याच्याही जामीनाच्या अर्जावर आता गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच बिचुकले कारागृहातून बाहेर येणार का आणि मग बिग बॉसच्या घरात जाणार का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.\nअभिजीत बिचुकलेला बिग बॉस मराठीमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून तो कार्यक्रमात परतणार का याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंनी लावले सुरेखा पुणेकरांवर 'हे' आरोप\nBig Boss Marathi 2 : घरात अभिजीत बिचुकलेंचीच चर्चा ,शिवानी बिचुकलेंना देणार घर कामाचे धडे\nअभिजीत बिचुकलेच्या पत्नीने बिग बॉस मराठी २ च्या स्पर्धकांवर केला हा आरोप\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल���या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nबिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nBigg Boss 13: घरात एंट्री करणार सिद्धार्थ शुक्ला,लवकरच करणार कॉन्ट्रॅक्ट साईन\nBigg Boss Marathi 2: घरात बहरतंय प्रेम, तो म्हणतोय तिला, ''तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन''\nBigg Boss Marathi 2 : या कारणामुळे वैशाली पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/indian-army-foils-pakistan-bat-attack-in-poonch-sector-one-terrorist-killed-282688.html", "date_download": "2019-07-22T10:27:28Z", "digest": "sha1:MXE2NWBE3ERJWXS3NJT373ZMWEZL3YMZ", "length": 20088, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तानच्या 'बॅट'चा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला, एका दहशतवाद्याचा खात्मा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपाकिस्तानच्या 'बॅट'चा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला, एका दहशतवाद्याचा खात्मा\nJobs in SBI : देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nकर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामा आज संपण्याची शक्यता, कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा\n मिनी ट्रकला वाहनाची जोरदार धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू\nपाकिस्तानच्या 'बॅट'चा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला, एका दहशतवाद्याचा खात्मा\nपाकच्या कुख्यात बाॅर्डर अॅक्शन टीम 'बॅट'ने हल्ला केला. मात्र, भारतीय सैन्याने हा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दोन जण जखमी झाले आहे.\n19 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने पुन्हा सीमारेषेचं उल्लंघन केलं. पाकच्या कुख्यात बाॅर्डर अॅक्शन टीम 'बॅट'ने हल्ला केला. मात्र, भारतीय सैन्याने हा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दोन जण जखमी झाले आहे.\nसैन्याचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी एकत्र असलेल्या गटाने रविवारी रात्री भारतीय सैन्यावर गोळीबार करत करमारा गुलपूरमध्ये घुसघोरीचा प्रयत्न केला. पण, भारतीय सैन्यांनी पाकचा हा नापाक हल्ला हाणून पाडला. या हल्ल्यात शस्त्राने सज्ज असलेल्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहे.\nबॅट ही पाकिस्तानची स्पेशल फोर्समधील सैनिकांची एक तुकडी आहे. यात दहशतवाद्यांचाही समावेश असतो. सीमारेषेवर 1 ते 3 किलोमीटर आत घुसखोरी करण्यासाठी ही बॅट स्थापन करण्यात आलीये. सुरुवातीला ही बॅट गुप्तपणे काम करत होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/telangana-high-court-notice-transmitter-congress-mla/", "date_download": "2019-07-22T10:45:42Z", "digest": "sha1:2V5DX5AP3TE45NHEALB4MNPOVJUK6CCU", "length": 28573, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Telangana High Court Notice Transmitter Congress Mla | पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण��यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्ल���कमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिल�� परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nपक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस\nTelangana High Court notice transmitter congress mla | पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस | Lokmat.com\nपक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस\nन्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे.\nपक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस\nतेलंगणा – कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी नुकताच सत्तारुढ तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षात प्रवेश केला होता. या प्रकरणी कॉंग्रेसने तेलंगणा उच्च न्यायालयात आमदारांच्या पक्षांताराबाबत याचिका दाखल केली होती. यावरून न्यायालयाने त्या 12 आमदारांना नोटीस बजावली असून याबाबत खुलासा देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहे.\nतेलंगणामधील कॉंग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी टीआरएसत प्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेसची मोठी अडचण वाढली असल्याचे पहायला मिळाले . या प्रकरणी काँग्रेसने तेलंगणा उच्च न्यायालयात आमदारांच्या पक्षांताराबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याची गंभीरपणे दखल घेतली असून, तेलंगणा उच्च न्यायालयाने या 12 आमदारांना नोटीस बजाविली आहे. तसेच याबाबत चार आठवड्यामध्ये खुलासा देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत.\nन्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी 6 जून रोजी तेलंगणा विधानसभा अध्यक्षांची भेट घेवून टीआरएस पक्षात प्रवेश करण्याची विनंती करत पक्षांतर केले होते. या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या : सोनिया गांधी\nमिलिंद देवरांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस करणार नालेसफाईची पाहणी\nसोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार\nकाँग्रेसची महाराष्ट्रासह पाच विधानसभेबाबत चर्चा\nपाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करा - काँग्रेस\nनुसतेच ऐकून घेणे आता बंद करा; अपयशाची चर्चा कधी करणार\nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\n'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा ���िरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/61", "date_download": "2019-07-22T10:53:59Z", "digest": "sha1:MHKAWIGCBYP7RJG6HBHGAELOQOLTQ3DG", "length": 21789, "nlines": 204, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गणित | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी\n2.71828... या संख्येला e म्हणून संबोधण्याचे अजून एक कारण म्हणजे याचा संबंध घातांकीय वृद्धीशी (exponential growth) जोडता येईल. चक्रवाढ व्याजाप्रमाणे घातांकीय वृद्धीचे अजून एक उदाहरण म्हणजे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानातील मूरचा नियम (Moor's Law)असू शकेल. 1965 मध्ये हा नियम अस्तित्वात आला. 1971 ते 2015 पर्यंत 220 या हिशोबाने ट्रान्झिस्टरच्या क्षमतेत वाढ व आकारमान कमी कमी होत गेले. 1सेंमी x 1सेंमीच्या एवढ्याशा चिपवर 10 लाख ट्रान्झिस्टरची रचना करणे शक्य झाले.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी\nऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी\nगणित जगतात π, e, i, 0 आणि 1 याबद्दल जितकी चर्चा होत असेल तितकी इतर कुठल्याही अंकाच्या वा संख्येच्याबद्दल होत नसावी. π इतकी नसली तरी ऑयलर संख्या eचा सुद्धा गणिताच्या इतिहासात फार मोठा वाटा आहे. π च्या इतिहासाइतका e चा इतिहास मनोरंजक नसेलही. परंतु गणित जगतात त्यालाही मानाचे स्थान आहे. तुलनेने e ही संकल्पना अलिकडची असल्यामुळे इतिहासाची पानं कदाचित भरलेली नसतील.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी\nअनंतता (∞): गणिताला तारक व मारक अशी संकल्पना\nलक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, शतकोटी, परार्ध, शत परार्ध.. शत परार्ध + 1 .... अशा प्रकारच्या मोठ मोठ्या संख्यांची लहानपणी खेळलेली स्पर्धा आपल्याला नक्कीच आठवत असेल. परंतु मोठेपणी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकून पडल्यामुळे अशा मोठ मोठ्या संख्यांचे कौतुक करणे आपण विसरून गेलो. व त्यातही इन्फिनिटी (∞) ही संख्या पुसटशी होत गेली. परंतु ∞ मुळात अस्तित्वात होती वा आहे का\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...6\nसुवर्ण गुणोत्तर (φ) – एक शानदार संख्या\nकाही तज्ञांच्या मते विश्वरचनेमध्येच एक सुप्त गणित भरलेले वा दडलेले दिसेल. सजीवांची शरीररचना वा या सजीवांनी निर्माण केलेल्या वस्तू यांच्यामध्ये वा निसर्गातील झाडं, पानं, फुलं, फळं इत्यादीमध्येसुद्धा लक्षपूर्वक शोधल्यास एका प्रकारचे गणित सापडेल, असे तज्ञांचा विश्वास आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ गणितज्ञ नेहमीच फिबोनाची क्रमिका आणि सुवर्ण गुणोत्तर यांचे पुरावे म्हणून सादर करतात.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...5\nऑयलर संख्या (e): ठेवीची रकम वाढतच का जात नाही\nया पूर्वीचेः लेख 1, लेख 2, लेख 3\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...4\nकल्पित संख्या (i): एक वेगळेच जग\nया पूर्वीचेः लेख 1, लेख 2\nगणितातील नियमाप्रमाणे +1ला +1ने गुणिल्यास त्याचे उत्तर +1 येते. त्याप्रमाणे -1ला -1ने गुणिल्यास त्याचे उत्तरसुद्धा +1 असते. जर हेच खरे असल्यास -1 हा वर्ग मिळण्यासाठी आपल्याला कुठल्या संख्येची निवड करावी लागेल हे काही कोडं नसून ही सर्व प्रक्रिया फक्त काल्पनिक आहे हे लक्षात आणून देण्यासाठी सुचलेला प्रश्न आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...3\nया पूर्वीचेः लेख -1\nअर्किमिडिस स्थिरांक 'पाय्' (π): भूमितीचा आधारस्तंभ\n10 वी 12 वीपर्यंत शाळा शिकलेल्यांनासुद्धा पाय् (π) ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. ( निदान एवढे तरी बहुतेकांना माहित असण्याची शक्यता आहे.)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...2\nगणितातील अनेक संकल्पना आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहेत म्हणून किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांचा काडी इतकाही उपयोग होत नाही म्हणून आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आलो आहोत. गणिताचे जगच अमूर्त अशा अनेक संकल्पनांवर आधारित असल्यामुळे ते अत्यंत भासमय, विस्मयकारक, अंतःप्रेरणे��ा कस्पटासमान समजणारी, तर्काच्या जंजाळात अडकवून ठेवणारी असे वाटण्याची दाट शक्यता आहे. परंतु या अमूर्त जगाची तोंडओळख करून घेतल्यास वा जमल्यास या संख्याजगाची सफर केल्यास आपण एखाद्या अलीबाबा सदृश गुहेत तर नाही ना असे वाटू लागेल. गणितातील अशाच काही संकल्पनांचा वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about संख्याजगताच्या अद्भुत कथा...1\nस‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २\nऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌\nहे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.\n(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी\nराकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.\nग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ \"ही बात‌मी स‌म‌ज‌ली का\" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.\nमिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २\nभारतीय गणितातील संकल्पनांचा इतिहास\nनुकतीच फेसबुकावर एक चर्चा झाली त्यात कोणीतरी एक लेख सादर केला होता - त्यात लेखकाने 'भारतात अतिशय पुरातन काळापासून कोटी, शंकू इतकंच काय तर १ वर ५० शून्य असलेल्या संख्येलाही नाव होतं. यावरून गणित किती पुढारलेलं होतं पाहा.' असं काहीसं म्हटलं होतं. संख्येला नाव आहे म्हणजे ती संख्या वापरात होती असं नाही; आणि मोठ्ठ्या संख्यांना नावं असणं म्हणजे गणिताची प्रगती असंही नाही.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about भारतीय गणितातील संकल्पनांचा इतिहास\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३��), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-113102600017_1.html", "date_download": "2019-07-22T10:06:49Z", "digest": "sha1:I3QPSEXDZJVW35IFELCFBADRNTDDVEA5", "length": 9069, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या\nसाहित्य : हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ, काळा मसाला, तेल.\nकृती : वर दिलेले सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. न��तर त्या पिठात एक वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ, एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस तळून काढाव्यात.\nपाकातले चिरोटे (व्हिडिओ पहा)\nदिवाळी फराळ : शेव\nदिवाळी‍ स्पेशल : वाटल्या डाळीचे लाडू\nयावर अधिक वाचा :\nदिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Alang-Trek-Nasik-District.html", "date_download": "2019-07-22T09:37:32Z", "digest": "sha1:MF3GNHG7FUTXCAC6HI5AOFYJDWMHLOF3", "length": 10895, "nlines": 49, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Alang, Nasik District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nअलंग (Alang) किल्ल्याची ऊंची : 4500\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई\nजिल्हा : नाशिक श्रेणी : अत्यंत कठीण\nनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.\nकिल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड,उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.\n१) आंबेवाडी मार्गे :-\nअलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे.\nआंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.\nअ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणार्‍या तिसर्‍या घळीपाशी पोहोचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात ��पण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.\nब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.\n२) घाटघर मार्गे :-\nकिल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्‍या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहोचतो.\n३) उदडवणे गावातून :-\nकिल्ल्यावर जाण्यासाठी आणखी एक वाट आहे. ती भंडारदरा मार्गे उदडवणे गावातून पठारावर येते. पुढे क्रं २ च्या वाटेला येऊन मिळते.\nकिल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची सोय आपण स्वत:च करावी.\nबारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nआंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.\n१) अलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.\n२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.\n३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे.\n४) कुलंग, मदन गडांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad)) किल्ले गाळणा (Galna)\nपिंपळा (Pimpla) पिसोळ किल्ला (Pisol) प्रेमगिरी (Premgiri) राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)\nटंकाई (टणकाई) (Tankai) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:51:47Z", "digest": "sha1:PE5XACNNTVPOPHR23CKLVKF5HT5OAZ4A", "length": 2757, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"व्हॅटिकन सिटी\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"व्हॅटिकन सिटी\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्च��� वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दूस्रात-समावेश | लिपयात जोडण्यो | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां व्हॅटिकन सिटी: हाका जडतात\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/व्हॅटिकन_सिटी\" चे कडल्यान परतून मेळयलें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mp-supriya-sule/", "date_download": "2019-07-22T10:08:37Z", "digest": "sha1:NUGMWTCJRM6R53LDKX2TVT3L5Y5TOJ4P", "length": 17407, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "MP Supriya Sule Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nदौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा द्या, खा.सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी\nदौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - पुणे रेल्वे विभागाअंतर्गत दौंड रेल्वेस्थानकाला उपनगराचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवारी लोकसभेत केली. याबरोबरच लोणावळा ते पुणे ते दौंड दरम्यान…\nVideo : खा. सुप्रिया सुळेंना ‘आप बोले’ असं म्हणणार्‍या मंत्र्यांला लोकसभा अध्यक्ष ओम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आतापर्यंत आपल्या समजदारीने सभागृहाचे काम पार पडत आहे. चर्चेदरम्यान आडकाठी करणाऱ्या सदस्यांना त्यांनी अनेकदा फटकारले देखील आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच निवडून आलेल्या…\nविधानसभेसाठी खा. सुप्रिया सुळे राज्यात ‘अ‍ॅक्टीव्ह’, सेना-भाजपला ‘टक्‍कर’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र…\nबारामतीत राष्ट्रवादी Vs भाजप, कोणाचे पारडे जड ; जाणून घ्या काय असू शकतो निकाल \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती मतदार संघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मनाला जाणारा मतदार संघ आहे. या मतदार संघाच्या निकालाकडे केवळ राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष्य लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समाजल्या जाणाऱ्या या…\nबारामती विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करत�� : सुप्रिया सुळे\nबारामती : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभांच्या प्रचारांचा धुरळा उडत आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोप आणि त्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे बारामती आणि तेथील राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना बारामतीच्या विकास…\nखा. सुप्रिया सुळेंसाठी दस्तुरखुद्द शरद पवारांच्या दौंड तालुक्यात 4 बैठका\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शरद पवार दौंड तालुक्यात आज (रविवार) चार बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या होम पिचवर भाजपने पहिल्यांदाच राष्ट्रवादी…\nबारामतीत सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी व्यूहरचना तयार ; खा. काकडेंच्या घरी बैठक संपन्न\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासंदर्भात आज सकाळी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भोर व खडकवासला विधानसभा…\n‘एवढी’ मालमत्ता असूनदेखील आत्या सुप्रिया सुळेंनी घेतलं भाचा पार्थकडून कर्ज\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील विद्यमान खासदार आणि आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काल बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला आपल्या संपत्ती विषयक माहिती द्यावी…\nबारामतीत परिवर्तन अटळ ; ‘सेल्फी ताई गल्‍ली मै, कूल ताई दिल्‍ली मै’ : विजय शिवतारे\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देशाची सत्‍ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात जाणार असून राज्यातील महायुतीचे सर्व…\n‘त्यासाठी’ अजित पवार आणि सुप्रिया सुळे माझ्या घरी आले होते : हर्षवर्धन पाटील\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात इंदापूर विधानसभा मतदार संघ येतो. बारामतीची निवडणूक आणि आघाडी धर्मासह इतर विषयांवर चर्चा करण्याकरिता खा. सुप्रिया सुळे आणि माजी…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्र��ला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nपुण्यात विदेशी पर्यटकांना मारहाण, भला मोठा दगड घालून कारची काच फोडली…\n वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाचा…\n७ वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर मोदी सरकारकडून ७ व्या…\nछोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून…\nमहिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’ अन् त्यानंतर वर्षभर केलं ‘लैंगिक’ शोषण\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा ‘दम’ मारते अन्\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:08:32Z", "digest": "sha1:RDHBYM34KJAYOC25YFJFWG7LSDJY2NGB", "length": 3947, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map स्लोव्हाकिया - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ecosprin-av-p37092883", "date_download": "2019-07-22T09:37:44Z", "digest": "sha1:4AFBFZ4HV5UHSR223C3YGVZ3HJOQPKSU", "length": 20699, "nlines": 318, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ecosprin Av Capsule in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nEcosprin Av Capsule खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हाई कोलेस्ट्रॉल हाई ट्राइग्लिसराइड्स एनजाइना हार्ट फेल होना दिल का दौरा स्ट्रोक\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ecosprin Av Capsule घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Ecosprin Av Capsuleचा वापर सुरक्षित आहे काय\nEcosprin Av घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही, तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ecosprin Av Capsuleचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Ecosprin Av घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्��ाशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nEcosprin Av Capsuleचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nEcosprin Av चा मूत्रपिंडावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nEcosprin Av Capsuleचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत साठी Ecosprin Av चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nEcosprin Av Capsuleचा हृदयावरील परिणाम काय आहे\nEcosprin Av चे हृदय वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nEcosprin Av Capsule खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ecosprin Av Capsule घेऊ नये -\nEcosprin Av Capsule हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Ecosprin Av सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nEcosprin Av मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Ecosprin Av घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Ecosprin Av चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Ecosprin Av Capsule दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, आहाराबरोबर Ecosprin Av घेतल्याने होणाऱ्या परिणामांविषयी काही सांगता येत नाही.\nअल्कोहोल आणि Ecosprin Av Capsule दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Ecosprin Av घेताना अल्कोहोल घेण्याच्या दुष्परिणामांविषयी काहीही बोलले जाऊ शकत नाही.\nEcosprin Av Capsule के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ecosprin Av Capsule घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ecosprin Av Capsule याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ecosprin Av Capsule च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ecosprin Av Capsule चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ecosprin Av Capsule चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Kidnapping-a-minor-girl/", "date_download": "2019-07-22T09:51:22Z", "digest": "sha1:CC6PCBLNM7DJP5TRA4EKDTFFZZ2DIKVT", "length": 6671, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीचे अपहरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Goa › अल्पवयीन मुलीचे अपहरण\nउत्तर प्रदेशातील नऊवर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गोव्यात आणल्याप्रकरणी मयडे येथील नंदकिशोर चारी याला कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्या अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सोडवून मेरशी येथील अपना घरमध्येे पाठविण्यात आले. थिवी रेल्वे स्थानकावर चारी याला पकडण्यात आले. या मुलीचे धर्मांतर करण्यासाठी अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला असून त्याद‍ृष्टीने तपास सुरू आहे.\nकोकण रेल्वे स्थानकावर चारी हा त्या मुलीला घेऊन उतरला असता पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या मुलीविषयी तो पोलिसांना समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्याची कसून चौकशी केली असता त्या मुलीला ख्रिश्‍चन धर्माचे शिक्षण देण्यासाठी तिला गोव्यात आणण्यात आल्याची माहिती त्याच्याकडून पोलिसांना प्राप्त झाली.\nबायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवडा व्हिएगस यांच्यासमोर त्या अल्पवयीन मुलीची जबानी नोंद करून घेण्यात आली आहे. हा धर्मांतरणाचा प्रकार असून परराज्यातील अल्पवयीन मुलांना त्यांच्या गरिबीचा फायदा उठवून गोव्यात आणून त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. अशा धर्मांतराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. आवडा व्हिएगस यांनी दै. पुढारीशी बोलताना त्या मुलीचे वय नऊ वर्षे असल्याचे सांगितले. त्या मुलीचे व चारी यांचे कोणतेही रक्ताचे नाते नसल्याचे तपासात आढळून आले आहे. सदर मुलीचे कुटुंब अतिशय गरीब आहे. तिला आईवडील चार बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.\nत्या मुलीच्या गरीबीचा फायदा घेऊन तिचे धर्मांतरण करण्यासाठी तिला गोव्यात आणले जात होते, अशी शक्यता आवडा व्हिएगस यांनी व्यक्त केली आहे. चारी हा हिंदू असल्याने त्याला येशू विषयी आणि ख्रिश्‍चन धर्मा विषयी कसे कळू शकेल, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. पुस्तके वाचून ख्रिश्‍चन धर्माची शिकवण कोणी देऊ शकत नाही. धर्मांतराच्या प्रकारावर सरकारने लक्ष ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Highway-water-logging-The-villagers-stopped-the-traffic-in-Kankavli/", "date_download": "2019-07-22T09:47:13Z", "digest": "sha1:72U6ZZY55KPBIYK6BRHZLTWU3TJJWU6I", "length": 10369, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्ग जलमय; ग्रामस्थांनी वाहतूक रोखली | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › महामार्ग जलमय; ग्रामस्थांनी वाहतूक रोखली\nमहामार्ग जलमय; ग्रामस्थांनी वाहतूक रोखली\nकणकवली : नितीन सावंत\nमहामागै चौपदरीकरणाचे काम करताना जुन्या मार्गावरील मोर्‍या बुजल्या गेल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने ओसरगाव-गवळवाडीत महामार्ग जलमय झाला. भातशेती पाण्याखाली गेली व घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण झाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महामार्गावरील वाहतूक रोखली. ठेकेदार कंपनीच्या प्लँडवर जाणार्‍या गाड्या ग्रामस्थांकडून अडविण्यात आल्या. ठेकेदार कंपनीकडून बुजलेल्या मोर्‍या मोकळ्या करून पाण्याचा प्रवाह सुरू केल्याने भातशेतीतील पाणी ओसरू लागले. सोमवारी सकाळी 9 ते दु.2 वा. पर्यंत महामार्गावर हा प्रकार सुरू होता.\nमहामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीकडून ओसरगावात जुन्या महामार्गावरील मोर्‍यांवर भराव टाकण्यात आला. तर नवीन मार्गावर मोर्‍या टाकताना त्याची जागा बदलण्यात आली. त्याविषयी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना ठेकेदार कंपनीने. जुन्या मार्गावरील मोर्‍यांना नवीन मार्गावरील मोर्‍या जोडणे आवश्यक होते. तसे न केल्याने ओसरगावात अनेक ठिकाणी जुन्या मार्गावरील मोर्‍या भरावात गाडल्या गेल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले होते. रविवार रात्रभर झालेल्या पावसाने सोमवारी सकाळी ओसरगाव-गवळवाडी, आंबेरकर दुकान स्टॉप येथे वाहतूक सुरू असलेला जुना महामार्ग जलमय झाला. लगतची भातशेती पाण्याखाली गेली. पाणी साचून राहिल्याने अनील रावजी परब यांच्या दहा गुंठे क्षेत्रातील भातपेरणी दोन दिवस पाण्याखाली होती. त्यांच्या विहिरीतही पाणी गेले होते. तर मारूती सोमा राणे यांच्या भातशेती व विहिरीमध्ये पाणी साचले होते. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर असल्याने पाण्याची पातळी वाढू लागली आणि गवळवाडीतील घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला.\nचौपदीकरणातील चुकीच्या कामामुळे ही समस्या निर्माण झाल्याने ओसरगावमधील ग्रामस्थ आक्रमक झाले. सकाळी 8 वा.पासून ठेकेदार कंपनीचे अधिकारी, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र कोणतीच उपाययोजना करण्यात येत नव्हती. पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. प्रशासन अथवा ठेकेदार कंपनीकडून कोणतीच उपाययोजना न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी नवीन महामार्गावरून वाहतूक सुरू करून दिली.\nशेती नुकसानीला जबाबदार कोण\nमहामार्ग चौपदरीकरणात अनेक ठिकाणी जुन्या मोर्‍या गाढल्या गेल्याने ओसरगावात ठिकठिकाणी पाणी साचून राहिले आहे. भातशेतीत पाणी साचून राहिले असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून हे पाणी भातशेतीत साचलेले असल्याने त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला.\nग्रामस्थांकडून सकाळी 9 वा. पासून आंदोलन सुरू होते. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 2 वा. ग्रामस्थांनी आंदोलन थांबविल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.\nभरावात गाढली गेलेली नवीन मोरी सापडल्यानंतर तुंबलेल्या पाण्याला मार्ग मोकळा करून देण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेले असल्याने एकच लोंढा मोरीतून बाहेर पडला. नवीन मोरीची जागा बदलून ती ओहोळापासून काही अंतरावर असल्याने हा पाण्याचा लोंढा लगतच्या भातशेतीत घुसला. चिखलमातीसह पाण्याचा लोंढा भातशेतीत घुसल्याने काही क्षणात पेरणी केलेले भाताचे वाफे गाळाखाली गेले. मोरीतून बाहेर पडलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे धोंडू धेनू राणे, चंद्रकांत सिताराम राणे, अंकुश आंगणे आदी शेतकर्‍यांचे नुकसान झाले.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Rajapur-city-president-8-candidates-file-nominations/", "date_download": "2019-07-22T09:47:53Z", "digest": "sha1:OBWDC2KGLOO4HHGUK5CSHX33IW2XNXI4", "length": 7170, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल\nराजापूर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल\nराजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना, भाजप, काँग्रेस यांच्या उमेदवारांसह एकूण आठ अर्ज सादर केले. त्यामध्ये एका डमी उमेदवाराचादेखील समावेश आहे. तर भाजपमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षाच्या माजी नगरसेविका शीतल पटेल यांनी बंडखोरी करीत आपला अर्ज सादर करुन पक्षाची डोकेदुखी वाढविली आहे.\nपुढील महिन्याच्या पंधरा तारखेला राजापूरच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी 19 जूनपासून अर्ज सादर करायला सुरूवात झाली होती. 25 जून ही अखेरची तारीख होती. पण एकाही उमेदवाराने आपला अर्ज सादर केला नव्हता. त्यामुळे अखेरच्या दिवशी कोण - कोण उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.\nसोमवारी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून अभय मेळेकर, काँग्रेस आघाडीकडून विद्यमान उपनगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी चार प्रतींत आपले अर्ज सादर केले. काँग्रेस आघाडीकडून माजी नगराध्यक्षा स्नेहा कुवेस्कर यांनी डमी अर्ज सादर केला आहे. या निवडणुकीत स्वतंत्र लढणार्‍या भाजपकडून विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी आपला अर्ज सादर केला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या माजी नगरसेविका शीतल पटेल यांनी बंडाचे निशाण फडकावत आपला अर्ज भरल्याने भाजपपुढील अडचणीत वाढ झाली आहे. अखेरच्या दिवशी एकूण 5 उमेदवारांनी 8 अर्ज भरले आहेत.\nशिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उमेदवार अभय मेळेकर यांच्या समवेत आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, काँग्रेस आघाडीकडून उमेदवार जमीर खलिफेंसमवेत आ. हुस्नबानु खलिफे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार, आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. भाजप उमेदवारासमवेत तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुटकर, महादेव गोठणकर, स्वप्नील गोठणकर, सुरेश गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार त्यावर राजापुरातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र दिसणार आहे .\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Government-attempt-to-disrupt-the-labour-movement/", "date_download": "2019-07-22T10:25:33Z", "digest": "sha1:OO6FIVRXILYHHXJCQNJVT4NMKQ7EDEB7", "length": 9256, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कामगार चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › कामगार चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न\nकामगार चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न\nचार वर्षांपूर्वी सर्वसामन्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले; मात्र सरकारची घोषणा बदलल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महागाई, बेरोजगारी वाढली असून भ्रष्टाचार्‍यांचा विकास झाल्याचे दिसून येते. केंद्र सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागतील. कामगार आणि कामगार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कामगारांनी एकत्र लढा देऊन प्रस्तावित कायद्यास तीव्र विरोध केला पाहिजे, तसेच कामगार एकजुटीने लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित सरकार उलथवून टाकले पाहिजे, असे आवाहन आयटक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे यांनी केले.\n‘केंद्र व राज्य सरकार कामगार हिताकडे दुर्लक्ष करुन कामगार कायद्यात अनेक अन्यायकारक बदल करीत आहे.’ याबाबत जनजागृतीसाठी कामगार संघटना संयुक्‍त कृती समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने चिंचवड येथे परिसंवादाचे आयोजन केले आहे. त्यावेळी कॉ. काळे बोलत होते. या वेळी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम, कॉ. अजित अभ्यंकर (सीटू, अध्यक्ष पुणे जिल्हा), अ‍ॅड. म. वि. अकोलकर (उपाध्यक्ष, इंटक), कॉ. माधव रोहम, अनिल रोहम (आयटक), मनोहर गडेकर, अनिल औटी (एमएसईबी), वसंत पवार (सीटू), चंद्रकात कदम (कात्रज दूध कामगार संघटना), शशिकांत धुमाळ (अ‍ॅम्युएशन फॅक्टरी कामगार संघटना) आदी उपस्थित होते.\nकॉ. काळे म्हणाले की, चार वर्षापूर्वी भाजप सत्तेवर आला आणि त्यांनी भांडवलदारांशी हातमिळवणी केली. भांडवलदारांचे हित विचारात घेऊन सध्याच्या कामगार कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सरकारच्या समोर आहे. कायद्यात बदल झाल्यास कामगारांचे अधिकार काढून पुन्हा वेठबिगारी आणण्याचा उद्योग सरकार करत आहे. मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे काळे यांनी नमूद केले.\nअ‍ॅड. अकोलकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पर्वात देशातील शेतकरी, कारखानदार, कामगार यांच्यासाठी हिताचे निर्णय घेण्यात आले. कामगार आणि उद्योगांसाठी हा काळ उर्जितावस्थेचा होता. त्यामुळे देशाने हळूहळू प्रगती करण्यास सुरूवात केली. ट्रेड युनियन व सरकार यांनी कामगार हिताची काळजी घेतली. मात्र, 1985 नंतरच्या दुस-या पर्वात आर्थिक उदारिकरणास प्रारंभ झाला. त्यामुळे सरकारकडून भांडवदारांच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरूवात झाली. मोदी सरकारने चार वर्षात कामगारांचे हीत मोडून काढण्याचा पायंडा पाडला असल्याचे अकोलकर म्हणाले.\nया वेळी सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्यामुळे कामगारांना कोणत्या अडचणी-समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, याबाबत माहिती देणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले; तसेच महाराष्ट्र सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी आकसाने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध करून डॉ. कराड यांना पाठिंबा देणारा ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आला. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. माधवराव रोहम यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन मनोहर गडेकर यांनी तर आभार अनिल रोहम यांनी मानले.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-shivjayanti-miravnuk-school-student-participate/", "date_download": "2019-07-22T09:46:52Z", "digest": "sha1:4MSPEHGX7E4FLNBNQ6P6KF5RR6AGALKX", "length": 4214, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आकर्षक चित्ररथांनी दिला शिवपराक्रमाला उजाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › आकर्षक चित्ररथांनी दिला शिवपराक्रमाला उजाळा\nआकर्षक चित्ररथांनी दिला शिवपराक्रमाला उजाळा\nसातारा : पुढारी ऑनलाईन टीम\nशाही मिरवणुकीने सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या मिरवणुकीत फुलांनी सजवलेल्या चांदीच्या मानाच्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यापाठोपाठ मंडळाचे फेटाधारी युवक-युवती अश्वारूढ होवून सहभागी झाले होते.\nघोड्यावर स्वार झालेले मावळे व पारंपारिक वेशभुषा केलेल्या युवक-युवती मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या. सहावारी, नऊवारी साड्या परिधान केलेल्या युवतींचा सहभागही लक्षवेधक ठरला. शोभायात्रेतील श्रीपतराव पाटील हायस्कुल, करंजे', स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा - अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक शाळा' नपा शाळा 13, 16, 17,, शिवपराक्रमावर चित्ररथ, अनंत इंग्लिश स्कूल, आधी लगीन कोंढयाण्याचे, जिजाऊ शाळा नं 23 या शाळांच्या चित्ररथांनी शिवपराक्रमाला नव्याने उजाळा दिला.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/3", "date_download": "2019-07-22T09:34:34Z", "digest": "sha1:RML5CVYLKZUF57EFWMYBWXLARGASV3PH", "length": 34561, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra news, latest and breaking news in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nनीता अंबानींकडून साईचरणी एक कोटीचे संरक्षण साहित्य\nशिर्डी- साईबाबांवर अपार श्रद्धा असलेल्या अंबानी उद्योग समूहाच्या नीता अंबानी यांनी साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागास १ कोटी १७ लाख रुपयांचे साहित्य दान स्वरूपात दिले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ४५ लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, ५ लाख रुपयांचे ५५ हँड डिटेक्टर आणि १५ लाख रुपयांच्या ७७ वॉकी टॉकी असे साहित्य खरेदी करून त्यांनी दान केले. या साहित्यापैकी काही येणे बाकी असल्याचे समजते. संस्थानच्या संरक्षण विभागास या साहित्याची आवश्यकता होती. गेल्या काही वर्षांपासून संस्थान या वस्तू...\nविदेशी पर्यटकांना होतोय विरोध, अनेक देश पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त\nऔरंगाबाद- गेल्या वर्षी ईस्टर संडेच्या दिवशी १,२५,००० पेक्षा जास्त पर्यटक व्हेनिसला आले होते. व्हेनिसमध्ये स्थानिक लोकांची संख्याच ५४ हजार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक आल्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. हे तर एक उदाहरण आहे. जगातील अनेक देश पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त आहेत. युरोपच्या अनेक देशांत विदेशी पर्यटकांना विरोध होत आहे. त्यामुळेच वाढत्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे गेल्या वर्षी आॅक्सफर्ड डिक्शनरीत ओव्हर टुरिझम हा शब्द समाविष्ट करण्यात आला....\nऔरंगाबादकरांच्या पायाखालची ‘जमीन’ सरकणार.. शहरातील अनेक एकर जमिनींवर निझामाच्या वंशजांनी केला दावा\nऔरंगाबाद- औरंगाबादकरांच्या पायाखालची जमीन लवकरच सरकणार आहे. शहरातील नौखंडा महाल, अहमदी बाग, हिमायत बाग आणि चंदन चबुतरा या मालमत्तांवर निझामाच्या आठव्या वंशजांनी दावा केला असून या जमिनी आठवे निझामशहा मीर मुकर्रम शाह बहादूर यांच्या तुर्कस्तानातील नात प्रिन्सेस आसरा यांनी परत मागितल्या आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना भेटून तक्रारही केली. यानंतर विभागीय आयुक्तांनी...\nअन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश, वर्गात सोमवारपासून शिकवायला येणार शिक्षक\nऔरंगाबाद-प्रलंबित मा���ण्यांसाठी आणि स्वहितासाठी अनेक संघटना आणि शिक्षक आंदोलन करतात. पण आम्हाला शिकवायला शिक्षक द्या, आम्हाला पण आफिसर बनू द्या, म्हणून शाळेला शिक्षक मिळवण्यासाठी, त्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पावित्रा घेत जि.प.च्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनात आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असुन त्यांच्या शाळेवर जि.प. प्रशासनाकडून दोन शिक्षक रूजू करण्यात आले आहे.जिल्हा परिषद प्रशाला कसाबखेडा(ता....\nशहादा तालुक्यात आढळला बिबट्याचा मृतदेह, अनेक दिवसांपासून प्रकाशा परिसरात होता वावर\nशहादा- तालुक्यातील प्रकाशा परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण आज(20 जुलै)सकाळी प्रकाशा शिवारातील भरत दशरथ पाटील यांच्या शेतात मृत बिबट्या आढळून आला. प्रकाशा परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्या फिरत होता. अनेक लोकांनी त्याला पाहिल्यानंतर परिसरात लोक प्रचंड भीतीत वावरत होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनालाही सूचना देण्यात आली होती. पण आता परिसरात भरत पाटील यांच्या शेतात...\nवसईत जमिनीच्या वादात भाजप नेत्याचा महिलेसह कुटुंबीयांवर हल्ला; तीन जण गंभीर जखमी\nमुंबई - मुंबईतील वसईच्या सातीवली भागात भाजपच्या एका कार्यकर्त्यांने भर बाजारात एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. आरोपी आनंद सिंह वसईच्या भोईदा पाडात भाजपचा पदाधिकारी आहे. आनंद सिंहला आमच्या जमिनीवर कब्जा मिळवायचा आहे यामुळे त्याने आमच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले. महिलेच्या फिर्यादीवरून आनंद सिंह विरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nव्यायाम करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू, गेवराई राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना\nगेवराई- राष्ट्रीय महामार्ग-61 वर वाहतूक पोलिस कार्यालयाजवळील तळेवाडी फाटा येथे आज(20 जुलै) सकाळी व्यायाम करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तुकाराम विठ्ठल यमगर(वय17), अभिषेक भगवान जाधव(वय15) आणि सुनील प्��काश थोटे(वय17) अशी मृतांची नावे आहेत. तिघे रोज प्रमाणे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गावापासून दिड किमी अंतरावर असलेल्या गढी माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर गेले. यावेळी महामार्गाच्या बाजुला व्यायाम करताना अचानक गढी माजलगावकडे...\nतरुणीची हत्या करुन तरुणाने घेतला गळफास, कल्याणमधील गेस्ट हाऊसमध्ये आढळले दोघांचे मृतदेह\nमुंबई- मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये काल(19 जुलै)रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गेस्ट हाऊसमधील रुममध्ये एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणांचे नाव अरुण गुप्ता तर तरुणीचे नाव प्रतिभा प्रसाद आहे. प्रतिभाची हत्या करुन अरुणने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रतिभा ही मुंबईच्या घाटकोपर...\nऔरंगाबाद : आठ ते दहा जणांच्या टोळक्याने वेटरला मारहाण करत तीन वेळा ‘जय श्रीराम’ म्हणायला लावले\nऔरंगाबाद -हॉटेलमध्ये दिवसभर काम केल्यानंतर गुरुवारी रात्री १२.३० वाजता घराकडे निघालेल्या तरुणाला हडको कॉर्नर परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने अडवून मारहाण केली व तीन वेळा जय श्रीरामचा नाराही द्यायला लावला. तरुणाने आरडाओरड केल्याने ओळखीचा एक जण धावून आला व त्याने आरोपींच्या तावडीतून सोडवून तरुणाला घरी पाठवले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, इम्रान इस्माईल पटेल (२८, रा. मुजफ्फरनगर, जटवाडा रोड) हा कटकट गेट परिसरातील मदिना तहारी हाऊस या...\nजनतेचे पैसे उधळण्याचा यांना कोणी दिला अधिकार मुख्यमंत्र्यांच्या आडून ‘भावी आमदारां’चा प्रसिद्धीचा डाव; आभाराच्या होर्डिंगचा भार\nऔरंगाबाद -महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली असताना रस्ते कामांसह पाणीपुरवठा योजना, सातारा-देवळाई ड्रेनेजलाइन आदी कामांसाठी तीन हजार कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यासाठी त्यांचेे अभिनंदन करणारे २०० फलक शहरभर तीन महिने लावण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या फलकांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोटो असेल. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्तही कोणी होर्डिंग लावू नयेत, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांनीच...\nकर्नाटकच्या आमदाराला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्या काँग्रेस आमदार यशोमती, तेथे पोलिसांसोबत केली बाचाबाची; व्हिडिओ आला समोर\nमुंबई - काँग्रेस कार्यकारी अध्यक्षा आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करण्याचा आरोप करण्यात आला. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या आमदाराची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पोलिस आणि यशोमती यांच्या शाब्दिक वाद झाला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्नाटकच्या आमदाराला भेटण्यासाठी गेल्या होत्या यशोमती यशोमती ठाकूर आणि पोलिस यांच्यात शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात शाब्दिक वाद पाहण्यास मिळाला. यशोमती...\nअमरावतीच्या नवीन पोलिस अधीक्षकांना चोरट्याची सलामी; परतवाडा शहरात पाच दुकाने फोडली\nपरतवाडा - शहरात विवेक अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच सातत्याने हाेणाऱ्या चोऱ्यांनी कळस गाठला आहे. दरम्यान गुरुवार, १८ जुलै राेजी येथील गुजरी बाजारात फोडलेल्या पाच दुकानांच्या घटनेतील एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त कैद झाला असून, चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे समोर आले. एकाच रात्री झालेल्या पाच चोऱ्यांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्य तत्परतेवर शहरवासीयांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी आपली सलामी...\nAccident: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू\nपुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर Ertiga कार व ट्रक यांची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कदम वकवस्तीजवळ हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर पार करून समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे...\nधुळ्याच्या उपमहापाैरांनी स्वत: स्वच्छ केल्या गटारी; कर्मचाऱ्यांचीही केली कानउघाडणी\nधुळे - शहरातील चाळीसगाव राेड परिसरातील प्रभागात स्वच्छता हाेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या भागातील गटारीही तुंबल्या हाेत्या. तसेच अस्वच्छता वाढली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उपमहापाैर कल्याणी अंपळकर यांनी स्वत: हातात फावडी घेऊन गटारींची स्वच्छता केली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच ज्या कामाचा पगार मिळताे ते काम प्रामाणिकपणे करा, अशा शब्दात कर्मचाऱ्यांना सुनावले. शहरातील चाळीसगाव राेड, लाेकमान्य हाॅस्पिटलचा परिसर उपमहापाैर कल्याणी अंपळकर...\nचाेरट्यांची हिंमत वाढली; थेट निवृत्त पोलिस उपअधीक्षकाचे घर फोडले, अकरा तोळे सोन्यासह रोख रक्कम केली लंपास\nजळगाव - शहरात चाेरट्यांची धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी भरदिवसा चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. आता तर चाेरट्यांची हिमंत वाढली असून त्यांनी सद्गुरुनगरातील प्लॉट क्रमांक १९ मध्ये राहणारे सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाचे दहा दिवसांपासून बंद असलेल्या घरात घरफाेडी केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. घरफोडीत अकरा तोळे सोने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम, महागडे घड्याळ, साड्याही चोरट्यांनी चोरुन नेल्या आहे. निवृत्त डीवायएसपी प्रकाश नामदेव मेढे...\nराज ठाकरे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता; ईव्हीएमविरोधात नऊ ऑगस्टला मोर्चात सहभाग\nमुंबई -९ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी चले जाव असा इशारा ब्रिटिशांना दिला होता. त्याच धर्तीवर आगामी ९ ऑगस्ट रोजी ईव्हीएम चले जाव असा नारा देत एका सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेतर्फे सोशल मीडियावर तसे संदेशही प्रसारित केले जाऊ लागले आहेत. तसेच जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत तर निवडणुकांवर राज ठाकरे बहिष्कार...\nमला शिक्षणमंत्री व्हायला नक्कीच आवडेल, तरुणांना राेजगाराभिमुख शिक्षण देण्याची गरज; आदित्य ठाकरे\nधुळे -तो आला, त्याने पाहिले अन् जिंकून घेतले. सारे काही असाच प्रकार धुळ्यातील झेड.बी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला. आदित्य संवाद कार्यक्रमात युवासेना प���रमुख आदित्य ठाकरे यांनी महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपल्याला शिक्षणमंत्री व्हायला आवडेल. शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे सांगितले. युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना...\nमुलगी, पत्नीला डोंगरावर नेले; पत्नीचा खून करून पतीने तिच्याच साडीने घेतला गळफास\nपुणे -किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून पतीने ९ वर्षांच्या मुलीसह पत्नीला डोंगरावर नेत डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सणसवाडी (ता. शिरूर) येथे घडली. खुनानंतर पत्नीच्याच साडीने गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली. ऊर्मिला संतोष बच्चेवार (सणसवाडी, मूळ चांडोळा, जि. नांदेड) असे पत्नीचे तर संतोष बच्चेवार असे पतीचे नाव आहे. दांपत्याची मुलगी कोमलने (९) पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. संतोष बच्चेवार यांनी एका महिलेला ३ लाख रुपये उसने व पत्नी...\nबदलीविरोधात महावितरण कार्यालसमोर उपोषणाला बसला होता कर्मचारी नवरदेव; शिस्तभंगाचे आदेश येताच चढला बोहल्यावर\nअमरावती -बदलीच्या मागणीसाठी अमरावती येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसलेले नवरदेव निखिल तिखे यांना शुक्रवारी प्रशासनापुढे झुकावे लागले. कोणत्याही प्रकारची मागणी मान्य न करता उलट त्यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे महावितरणच्या मुख्य अभियंत्याने जाहीर करताच नवरदेव तिखे उपोषणस्थळ सोडून नियोजित लग्न सभामंडपात जाऊन बोहल्यावरच चढले. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केल्याचा वर्कर्स फेडरेशनचा दावा...\nकृत्रिम पाऊस यंत्रणेसाठी १०० कोटी लागले तरी देऊ, कायमचा उपाय करू - कृषिमंत्र्यांचा निर्धार\nपुणे -शेतकऱ्यांवरील संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कृत्रिम पावसाच्या प्रणालीवर १०० कोटी खर्च झाले तरी सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असा निर्धार कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. कृषिमंत्री पुढे म्हणाले, कृत्रिम पावसाच्या प्रणालीत ४० ते ४५ टक्के यश मिळण्याची शक्यता असते. गारपिटीसारखे नैसर्गिक संकट टाळण्यासाठीही ही यंत्रणा कायमस्वरूपी राबणार आहे. सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे कृत्रिम पावसाची रडार यंत्रणा बसवली आहे. त्याद्वारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-07-22T10:18:50Z", "digest": "sha1:OROPZDW3UTMLIPLEV7ZB3UFRF3HHSTP2", "length": 12025, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुणा ढेरे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nउस्मानाबाद, 22 जुलै : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची माळ अखेर उस्मानाबादच्या गळ्यात पडली आहे. साहित्य परिषदेच्या आज औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पुढील साहित्य संमेलानाचे यजमान म्हणून उस्मानाबादच्या नावाची घोषणा करण्यात आली. यजमानपदासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणांहून दावेदारी करण्यात आली होती. अखेर अरुणा ढेरे यांच्यासह १९ जणांनी दिली एकमताने सहमती देत उस्मानाबादच्या नावावर शिक्कामोर्तब केले.\nजिजाऊ जन्मोत्सव : डॉ. अमोल कोल्हेंचा 'मराठा विश्वभूषण' पुरस्काराने होणार सन्मान\nVIDEO : 'उत्सवा'ला भ्रष्ट करू नका; अरुणा ढेरे यांचं परखड भाषण\nमहाराष्ट्र Jan 11, 2019\nVIDEO झुंडशाहीच्या बळावर संमेलन वेठीला धरू नका - अरुणा ढेरे\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरेंची निवड\n92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरेंची निवड\nवाचाल तर वाचालमध्ये अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर - राजतरंगिणी\n'वाचाल तर वाचाल'मध्ये लेखिका अरुणा ढेरे\nना. धों. महानोर जनस्थान पुरस्कारानं सन्मानित\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राल��� 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/business-2/", "date_download": "2019-07-22T10:07:20Z", "digest": "sha1:ZIC7PLPHMNMMY5NJOCDSY3WQYYPIMLO3", "length": 12354, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Business 2- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\n मुंबईच्या तिलकची भन्नाट बिझनेस आयडिया\nमुंबईचा तिलक मेहता अवघ्या 13 वर्षांचा आहे, तो आठवीत शिकतो. रोज तो त्याच्या शाळेत येतो, वर्गात बसतो,अभ्यास करतो, मित्रांशी मस्ती करतो... आणि रविवारी त्याच्या बिझनेस ऑफिसला जातो. तिलक मेहताने मुंबईतल्या डबेवाल्यांसोबत 'पेपर्स अँड पार्सल्स' ही एक अनोखी कुरियर कंपनी सुरू केली आहे.\nकमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा 'हा' व्यवसाय\nमोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय\nकचऱ्यापासून व्यवसाय सुरू करून करतायत कोटींची कमाई, तुम्हालाही आहे संधी\nदर महिन्याला 50 हजार रुपये कमवण्याची संधी, 'हा' व्यवसाय सुरू करायला सरकारची मदत\nबिल गेट्स यांची 20 वर्षांनंतर पुन्हा झेप, जगात आहेत अशा दोनच व्यक्ती\n1 लाख 45 हजार कोटी रुपयांची संपत्ती दान करणारे कोण आहेत हे भारतीय\nहजारो कोटींची संपत्ती असणारी कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला\nहॉटेल-रेस्टॉरंट सुरु करण्याची संधी, 'ही' बँक देतेय 10 कोटी पर्यंतचं कर्ज\n4 लाखात सुरू करा व्यवसाय, महिन्याला होईल 50 हजार रुपयांची कमाई\nजुने कपडे विकून व्हाल मालामाल, तुम्हीही सुरू करू शकता हा बिझनेस\nलाईफस्टाईल Feb 9, 2019\nघरबसल्या 8 हजारात सुरू करा चाॅकलेटचा व्यवसाय, लाखोंची होईल कमाई\nमुलांना शिकवून कमावतो तब्बल 260 कोटी रुपये, आता शाहरुखही करतो त्याच्या कंपनीची जाहिरात\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला ���िळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2019-07-22T09:33:31Z", "digest": "sha1:GUJ6BJZZM4VDSR6QBFJWNX7O52CEBVN2", "length": 5006, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७८१ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १७८१ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १७८१\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १७८० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/walnut/", "date_download": "2019-07-22T10:19:12Z", "digest": "sha1:EXFEZ4COIOTDXGNQ246EHW2WYZQS5XNM", "length": 10038, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अक्षोटक / अक्रोड – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nMarch 19, 2018 वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर आयुर्वेद, आरोग्य, हर्बल गार्डन\nह्याचा मध्यम उंचीचा सुगंधी वृक्ष असतो. त्वचा २-५ सेंमी जाड,धुरकट रंगाची उभ्या भेगा असलेली असते.गाभा धुरकट व त्यावर काळे डाग असतात.पाने संयुक्त व १५-३० सेंमी लांब असतात.पर्णदल ५-११ किंवा ७-९ ह्या जोडीत असतात.हि ८-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद असतात व पुष्प एकलिंगी असून ६-१२ सेंमी लांब असते.फळ गोल कठिण कवचाचे व कवचावर उभ्या रेषा असलेले असून फलमज्जा मेंदूच्या आकाराची असते.हिचा उपयोग खाण्याकरिता होतो.\nह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व बीज तेल. अक्रोड चवीला गोड,उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो.हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.\nचला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:\n१)अक्रोडाची फलत्वचा हिरड्यांच्या मजबूतीसाठी दंतमंजनार्थ वापरतात.\n२)सुकी खोकली येत असल्यास अक्रोडाची फलमज्जा भाजून देतात.\n३)अक्रोड बल्य असल्याने अशक्तपणा मध्ये उपयोगी आहे.\n४)अक्रोडाचे फलत्वचा चुर्ण रक्तस्तंभक म्हणून उपयुक्त आहे.\n५)अक्रोड फलमज्जा मस्तिष्क बल्य आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\n(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\nAbout वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\t202 Articles\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nवैद्य स्वाती अणवेकर यांचे लिखाण\nआंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/07/02/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AB/", "date_download": "2019-07-22T10:59:33Z", "digest": "sha1:QQPVZZMJRJ54K76TNUBO43GUPCGY7HLR", "length": 4646, "nlines": 53, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "स���्टेंबरमध्ये येणार ‘परफ्युम’ – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nपरफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच हे पोस्टरही व्हायब्रंट आहे.\nसायकलवर बसून एकमेकांच्या हातात हात असलेलं कपल या पोस्टरमध्ये दिसत आहे. रंगांची मुक्त उधळण असलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची कथा ही विविधरंगी आहे, हे व्यक्त होतं. त्यामुळे प्रेमाचे, नात्यांचे, तरुणाईच्या मानसिकतेचे पदर उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.\n“हलाल”सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी “लेथ जोशी” चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच “परफ्युम”ची प्रस्तुती केली आहे तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे\nदिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious शर्मिष्ठा झाली भावुक\nNext मशीन आणि जगण्यातील भावनांचं संगीतमय दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/7a230020-66f2-4b36-8e3d-6b8cbbddf913", "date_download": "2019-07-22T10:02:38Z", "digest": "sha1:SYSPR6FMXOTQLS5VRLXBCRBO2UNKHBSY", "length": 15565, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "ICC वर्ल्ड कप - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nझिम्बाब्वे क्रिकेट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारताला नमविणारा संघ राजकारणामुळे आऊट होतो तेव्हा...\nडौलदार वृक्षाला वाळवीने पोखरून काढावं तसं काहीसं झिम्बाब्वे क्रिकेटचं झालं. लाल रंगाची जर्सी घालून त्या रंगाला साजेसा खेळ करणारे खेळाडू आणि एक टीम आता इतिहासजमा झालीये.\nझिम्बाब्वे क्रिकेट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारताला नमविणारा संघ राजकारणामुळे आऊट होतो तेव्हा...\nमहेंद्रसिंग धोनी हा सचिन तेंडुलकर आणि कपिल देवच्या वाटेवर तर नाही ना\nधोनीच्या संथ फलंदाजीवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याने निवृत्ती घ्यायला हवी असंही लोक बोलत आहेत.\nमहेंद्रसिंग धोनी हा सचिन तेंडुलकर आणि कपिल देवच्या वाटेवर तर नाही ना\nकेन विल्यमसन: वर्ल्ड कप 2019 गमावूनही जग जिंकणारा न्यूझीलंडचा कर्णधार\nवर्ल्ड कप हरलेल्या टीमचा कॅप्टन असूनही केन विल्यमनसला पत्रकार परिषदेत स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.\nकेन विल्यमसन: वर्ल्ड कप 2019 गमावूनही जग जिंकणारा न्यूझीलंडचा कर्णधार\nवर्ल्ड कप 2019: टीम इंडिया हरली तरीही बेटिंग करणारे झाले मालामाल\nअलिकडच्या काळात भारतीय क्रिकेट टीम खेळत असलेल्या प्रत्येक सामन्यावर जवळपास 190 दशलक्ष डॉलर्सचा सट्टा लागत होता.\nवर्ल्ड कप 2019: टीम इंडिया हरली तरीही बेटिंग करणारे झाले मालामाल\nवर्ल्ड कप 2019: चौकाराच्या नियमावर सोशल मीडियात संताप\nअनेक नेटिझन्सने या नियमाबद्दल संताप व्यक्त केला. तर काहींनी पाठिंबा दिला.\nवर्ल्ड कप 2019: चौकाराच्या नियमावर सोशल मीडियात संताप\nवर्ल्ड कप 2019: इंग्लंडची 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड' अशी संभावना होणारी टीम कशी बनली विश्वविजेती\nचार वर्षांपूर्वी वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या इंग्लंडने कसा जिंकला वर्ल्डकप\nवर्ल्ड कप 2019: इंग्लंडची 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड' अशी संभावना होणारी टीम कशी बनली विश्वविजेती\nवर्ल्ड कप 2019: इंग्लंड विश्वविजेते, मॅच टाय-सुपर ओव्हर टाय- बाऊंड्रीच्या बळावर विजयी\nमॅच टाय, सुपर ओव्हर टाय अशा अपवादात्मक परिस्थतीत खेळल्या गेलेल्या लढतीत सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडने पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकला.\nवर्ल्ड कप 2019: इंग्लंड विश्वविजेते, मॅच टाय-सुपर ओव्हर टाय- बाऊंड्रीच्या बळावर विजयी\nवर्ल्ड कप 2019: सिंगापूर ते लंडन रोडट्रिप करणाऱ्या माथूर कुटुंबाची गोष्ट\nनशीब खरंच बलवत्तर होतं. कारण त्यांना इतक्या दिवसांच्या प्रवासात फक्त एकदाच त्यांचा मार्ग बदलावा लागला.\nवर्ल्ड कप 2019: सिंगापूर ते लंडन रोडट्रिप करणाऱ्या माथूर कुटुंबाची गोष्ट\nवर्ल्ड कप 2019: कोहली, सेमी फायनल आणि डावखुरे बॉलर्स\nवर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये विराट कोहली तिसऱ्यांदा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे.\nवर्ल्ड कप 2019: कोहली, सेमी फायनल आणि डावखुरे बॉलर्स\nवर्ल्ड कप 2019: यंदाचे सामने भारतीयांच्या लक्षात कशामुळे राहतील\nटीम इंडियाचं वर्ल्ड कप वि���याचं स्वप्न सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. आता उरल्या आहेत फक्त आठवणी.\nवर्ल्ड कप 2019: यंदाचे सामने भारतीयांच्या लक्षात कशामुळे राहतील\nवर्ल्ड कप: भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री या प्रश्नांची उत्तरं देतील का\nभारत वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेल्यानंतर काही गोष्टींविषयी चर्चा सुरू झाली. या सगळ्यांत रवी शास्त्रींची भूमिका काय होती\nवर्ल्ड कप: भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री या प्रश्नांची उत्तरं देतील का\nवर्ल्ड कप 2019: इंग्लंड फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय\nइंग्लंडने ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कप सेमी फायनलमधलं वर्चस्व संपुष्टात आणत खळबळजनक विजयाची नोंद केली.\nवर्ल्ड कप 2019: इंग्लंड फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय\nरहाणे, पांडे, अय्यर, शुभमन- टीम इंडियाचा 'मिडल ऑर्डर क्रायसिस' कोण सोडवणार\nसेमी फायनल आणि एकूणच वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची मिडल ऑर्डर अडखळत खेळताना दिसली.\nरहाणे, पांडे, अय्यर, शुभमन- टीम इंडियाचा 'मिडल ऑर्डर क्रायसिस' कोण सोडवणार\nरवींद्र जडेजानं मला चुकीचं ठरवलं-संजय मांजरेकरांकडून कौतुक\nकाही दिवसांपूर्वीच संजय मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. जडेजानंही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं.\nरवींद्र जडेजानं मला चुकीचं ठरवलं-संजय मांजरेकरांकडून कौतुक\nधोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ- केन विल्यमसन\nन्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारत वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे.\nधोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ- केन विल्यमसन\nवर्ल्ड कप 2019: धोनीला अंपायर्सची चूक महागात पडली का\nभारत- न्यूझीलंडमध्ये अटीतटीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनी मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रोवर रनआऊट झाला आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.\nवर्ल्ड कप 2019: धोनीला अंपायर्सची चूक महागात पडली का\nवर्ल्ड कप 2019: ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं\nप्राथमिक फेरीत दमदार प्रदर्शन करणाऱ्या टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाला का सामोरं जावं लागलं\nवर्ल्ड कप 2019: ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं\nवर्ल्ड कप LIVE: न्यूझीलंडचा थरारक विजय; टीम इंडियाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं\nशिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलं���ने टीम इंडियावर 18 धावांनी विजय मिळवला. रवींद्र जडेजाची 77 धावांची खेळी व्यर्थ ठरली.\nवर्ल्ड कप LIVE: न्यूझीलंडचा थरारक विजय; टीम इंडियाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं\n'डकवर्थ लुईस' : पावसामुळं सामना थांबल्यावर वापरला जाणारा हा नियम आहे तरी काय\nपावसाचा फटका बसणाऱ्या मॅचेसमध्ये डकवर्थ लुईस स्टर्न प्रणाली वापरली जाते. गणितीय समीकरणांवर आधारित ही प्रणाली नेमकी आहे तरी काय\n'डकवर्थ लुईस' : पावसामुळं सामना थांबल्यावर वापरला जाणारा हा नियम आहे तरी काय\n'डकवर्थ लुईस' : पावसामुळं सामना थांबल्यावर वापरला जाणारा हा नियम आहे तरी काय\nपावसाचा फटका बसणाऱ्या मॅचेसमध्ये डकवर्थ लुईस स्टर्न प्रणाली वापरली जाते. गणितीय समीकरणांवर आधारित ही प्रणाली नेमकी आहे तरी काय\n'डकवर्थ लुईस' : पावसामुळं सामना थांबल्यावर वापरला जाणारा हा नियम आहे तरी काय\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ladies/", "date_download": "2019-07-22T09:31:15Z", "digest": "sha1:JXI2LBT4H2QPMYFQC4PGJODW6PQ7SIBO", "length": 10419, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "ladies Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nरात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात \nकारची चावी न दिल्याने 60 वर्षीय महिलेचा खून\nवसई : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी कार दिली नसल्याच्या रागातून एकट्या राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला होता. मीरारोड येथे नोव्हेंबर रोजी घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.…\nमहिला जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याला 80 हजाराची लाच घेताना अटक\nबीड: पोलीसनामा आॅनलाईन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडच्या महिला जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याला आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातील शिपायाला 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी झाली.नंदा गजानन खुरपुडे…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nपुण्यात पतीकडून पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने घाव घालून खून\nआजचे राशिभविष्य – ‘या’ राशीसाठी ‘काळा’…\nपाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन, पुंछमध्ये…\nसोन्याच्या नाण्यांऐवजी ‘त्यात’ निघाली माती \n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला ५ लाखांचा दंड\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी ‘हा’ त्याग\nपाकिस्तानचे इम्रान खान यांची अमेरिकेत ‘हेटाई’, करावा लागला चक्‍क ‘मेट्रो’मधून प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-column-article-about-imran-khan-5925255-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:35:53Z", "digest": "sha1:3NOMI7LJFAJ7MNGUCPZ3THCVCB3BB7EY", "length": 14212, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Column article about Imran Khan | पाकिस्तानचा 'नया' कप्तान (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाकिस्तानचा 'नया' कप्तान (अग्रलेख)\nविश्लेषकांचे अंदाज चुकवत पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदाची माळ माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळ्यात पडली आहे.\nअनेक राजकीय व निवडणूक विश्लेषकांचे अंदाज चुकवत पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदाची माळ माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळ्यात पडली आहे. या निकालाची अधिकृत घोषणा आज पाकिस्तानचा निवडणूक आयोग करणार आहे. पण मतदानाचे कल इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'च्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. इम्रान खान यांच्या 'नया पाकिस्तान' या घोषवाक्याला मतदारांनी मनापासून प्रतिसाद दिला आहे. इम्रान खान यांच्या विजयावर सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले असले तरी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानच्या लष्करानेही पाकिस्तानच्या जनतेचे सत्ताबदल केल्याबद्दल आभार मानले आहेत. नवाझ शरीफ लंडनमधून पाकिस्तानात आल्यामुळे त्यांना सामान्य पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळत असल्याचे चित्र तयार केले जात होते, तसेच शरीफ यांची लोकप्रियता इम्रान खान यांच्या आड येऊन इम्रान खान यांना निसटता विजय मिळेल, असे अनेक जनमत चाचण्यांत सांगण्यात आले होते.\nया चाचण्यांना इम्रान खान यांनी क्लीन बोल्ड केले हे विशेष. इम्रान खान राजकारणात २२ वर्षांपासून असले तरी त्यांच्या पक्षाचा प्रभाव खैबर पख्तुनख्वा या प्रांतावरच होता. आता संपूर्ण देश त्यांच्या पक्षाच्या प्रभावाखाली आलेला आहे. राष्ट्रीय राजकारणाचा फारसा अनुभव नसलेले अत्यंत नवखे असे इम्रान खान यांचे मंत्रिमंडळ असेल. पण इम्रान खान पाकिस्तानच्या राजकारणात तसे नवखे नाहीत. त्यांची प्रतिमा आपल्याकडील व अन्य परदेशी मीडियात कितीही प्लेबॉयसारखी रंगवली जात असली तरी पाकिस्तानच्या राजकारणातला एक उगवता तारा म्हणून पाकिस्तानी जनतेने त्यांचा केव्हाच स्वीकार केला होता. इम्रान खान अव्वल क्रिकेटपटू असले तरी त्यांचे शिक्षण इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून झाले होते. तेथून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली होती. त्यामुळे राजकारणाचे धडे त्यांनी तरुण वयातच शिकलेले आहेत. आपले उद्दिष्ट स्पष्ट असल्याने क्रिकेटमधून ग्रेसफुल निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी थेट राजकारणात उडी मारली. गेल्या दोन दशकांच्या राजकीय प्रवासात इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाच्या आपल्या महत्त्वाकांक्षा कधीच लपवून ठेवलेल्या नव्हत्या, तसेच त्यांनी अनेक पराभव पचवून आपली प्रतिमा दुय्यम-तिय्यम नेता, प्रादेशिक पातळीवरचा नेता अशीही ठेवली नाही. गेल्या चार वर्षांत तर त्यांनी नवाझ शरीफ यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात देशव्यापी मोहीम उघडली होती. देशाच्या कानाकोपऱ्यात सभा घेऊन देश पिंजून काढला होता. आपल्या सर्व प्रचारात त्यांनी पाकिस्तानी लष्कराची वाहवा केली होती. पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराला दुखावून चालत नाही, हे त्यांना उमजल्याने लष्करानेही त्यांच्या मागे आपली शक्ती पणास लावली होती. सोबत न्यायालय व मीडिया होता.\nइम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधानपद आल्याने भारताशी ते कसे संबंध ठेवतात हे महत्त्वाचे आहे. कारण इम्रान खान पाकिस्तान लष्कराचे बाहुले म्हणून काम पाहतील व भारत-पाकिस्तान संबंधांतला तणाव कमी होईल, अशी शक्यताही नाही, असे बोलले जात आहे. पण दुसरीकडे इम्रान खान यांनी निवडणूक प्रचारात काश्मीर धोरणावरून भारतावर टीका केली असली तरी भारताविषयीचा द्वेष त्यांच्या अनेक मुलाखतींतून दिसून आलेला नाही, हेही महत्त्वाचे आहे. काल जेव्हा त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी भारताशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत या मताचे आपण असल्याचे स्पष्ट केले. या देशांदरम्यान व्यापार वाढला तर दोन्ही देशांमध्ये प्रगती होईल. समृद्धी येईल. काश्मीर प्रश्न हा समोरासमोर बसून चर्चा करून सोडवण्याचा विषय आहे, भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले त्यांच्या दिशेने टाकू, असे त्यांचे म्हणणे होते. ही प्रतिक्रिया सध्याच्या काळात आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एक लक्षात घेतले पाहिजे की, कालच्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादाने पोळलेल्या बलुचिस्तानपासून समृद्ध असलेल्या पंजाब, सिंध प्रांतातील तरुणांनी इम्रान खान यांच्या पक्षाला भरभरून मतदान केले आहे. बहुतेक सर्वच कट्टर, कडव्या इस्लामी पक्षांना मतदारांनी नाकारून इम्रान खान यांच्या झोळीत आपली मते टाकली आहेत. इम्रान खान यांनी प्रचारात तालिबान संघटनांविरोधात युद्ध करण्यापेक्षा चर्चा केली जावी, या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला होता. अशी भूमिका घेण्याचे धाडस एकाही राजकीय पक्षाने दाखवले नव्हते. परिणामी, काही तालिबानी गट इम्रान खान यांच्या बाजूने गेले आहेत. हा बदल आश्चर्यकारक म्हटला पाहिजे. ही सगळी समीकरणे इम्रान खान यांनी खुबीने जुळवली आहेत. आता ते 'नया पाकिस्तान' कसा घडवतात ते पाहणे उत्सुकतेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/cfb8bd8c-0638-4383-9dec-8d1703c8b4b8", "date_download": "2019-07-22T11:18:45Z", "digest": "sha1:HBI7PRSYU3II6AQC6ENPMW3ECTXEUUGL", "length": 16640, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "बँकिंग - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nनिर्मला सीतारामन : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थ मंत्रिपदापर्यंतचा प्रवास\nदेशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामन या केवळ दुसऱ्याच महिला आहेत.\nनिर्मला सीतारामन : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थ मंत्रिपदापर्यंतचा प्रवास\nनरेंद्र मोदीच्या नव्या सरकारसमोर ही आहेत प्रमुख 3 आव्हानं : अर्थसंकल्प 2019\nभारताला येत्या काळात पाच ट्रिलीयन डॉलर्सची उलाढाल असलेली अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.\nनरेंद्र मोदीच्या नव्या सरकारसमोर ही आहेत प्रमुख 3 आव्हानं : अर्थसंकल्प 2019\nयश बिर्ला यांच्यावर आपल्या पणजोबांनी स्थापन केलेल्या बँकेचे पैसे बुडवण्याची वेळ आली कारण...\nयश बिर्लांची तुलना अनेकदा त्यांचे नातेवाईक आणि भारताल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या कुमार मंगलम बिर्लांसोबत केली जाते.\nयश बिर्ला यांच्यावर आपल्या पणजोबांनी स्थापन केलेल्या बँकेचे पैसे बुडवण्याची वेळ आली कारण...\nविरल आचार्य: रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी का दिला राजीनामा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच राजीनामा का दिला\nविरल आचार्य: रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी का दिला राजीनामा\nफेसबुक लिब्रा : मार्क झुकरबर्ग आता बिटकॉईनसारखं चलन आणून काय करू पाहत आहेत\nलिब्रा नावाच��या या नवीन क्रिप्टोकरंसीद्वारे तुम्ही फेसबुक मेसेंजर तसंच व्हॉट्सअॅपवरून लोक एकमेकांना पैसे पाठवू शकतील.\nफेसबुक लिब्रा : मार्क झुकरबर्ग आता बिटकॉईनसारखं चलन आणून काय करू पाहत आहेत\nगेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा : #5मोठ्याबातम्या\n२०१८-१९ या आर्थिक वर्षात विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याचा आकडा ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.\nगेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा : #5मोठ्याबातम्या\nलोकसभा निकाल : नरेंद्र मोदी भारताची अर्थव्यवस्था कशी हाताळतील\nवाढलेल्या बहुमतामुळे नरेंद्र मोदी कठोर निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली.\nलोकसभा निकाल : नरेंद्र मोदी भारताची अर्थव्यवस्था कशी हाताळतील\nJet Airways : वैमानिकांचा संप तूर्तास स्थगित, कर्मचाऱ्यांना तोडग्याची अपेक्षा\nजेटचे 24 टक्के समभाग एतिहाद एअरवेज या कंपनीकडे आहेत. एतिहादने जेटचं नियंत्रण स्वतःकडे घेऊन कंपनीला आर्थिक साहाय्य करण्याची तयारी दर्शवली होती.\nJet Airways : वैमानिकांचा संप तूर्तास स्थगित, कर्मचाऱ्यांना तोडग्याची अपेक्षा\nजेट एअरवेज कंपनीनं रद्द केली आंतरराष्ट्रीय उड्डाणं: आता काय होणार\nदेशातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या विमान कंपनी जेट एअरवेज या खाजगी विमान कंपनीनं त्यांची सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं थांबवली आहेत.\nजेट एअरवेज कंपनीनं रद्द केली आंतरराष्ट्रीय उड्डाणं: आता काय होणार\nनीरव मोदींच्या संग्रहातील गायतोंडेंच्या चित्राला 25 कोटींची बोली\nनीरव मोदी यांच्या संग्रहातील महागड्या चित्रांच्या लिलावातून प्राप्तीकर विभागाला 54.84 कोटी रुपये वसूल करण्यात यश आलं.\nनीरव मोदींच्या संग्रहातील गायतोंडेंच्या चित्राला 25 कोटींची बोली\nनीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक, जामीन अर्ज फेटाळल्याने 29 मार्चपर्यंत कोठडीत रवानगी\nपंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक झाली आहे.\nनीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक, जामीन अर्ज फेटाळल्याने 29 मार्चपर्यंत कोठडीत रवानगी\n'नीरव मोदी तुम्ही लंडनमध्ये कुठं राहता\nपंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडनमध्ये पाहण्यात आलं आहे.\n'नीरव मोदी तुम्ही लंडनमध्ये कुठं राहता\nलोकसभा निवडणूक 2019 : मोदी सरकारने महागाई नियंत्रणात आणली\nमहागाई थोपवण्यात भाजप सरकारला अपयश आल्याचा आरोप केला जातो. पण हा आरोप खरा आहे की खोटा\nलोकसभा निवडणूक 2019 : मोदी सरकारने महागाई नियंत्रणात आणली\nशरद पवारांच्या बारामतीत भाजपविरोधात पोस्टरबाजी #5मोठयाबातम्या\nबारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही अशी पोस्टर्स बारामतीत झळकत आहेत.\nशरद पवारांच्या बारामतीत भाजपविरोधात पोस्टरबाजी #5मोठयाबातम्या\nविजय माल्ल्या प्रत्यार्पण : ब्रिटनने भारताला आतापर्यंत किती आरोपी सोपवले\nभारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या विजय माल्ल्यांच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनचे गृह सचिव साजिद जावेद यांनी 4 फेब्रुवारीला मंजुरी दिली.\nविजय माल्ल्या प्रत्यार्पण : ब्रिटनने भारताला आतापर्यंत किती आरोपी सोपवले\nकोट्यवधीचे बिटकॉइन गुंतवून व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, पासवर्ड कुणालाच माहीत नाही\nकॅनडाच्या सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या संस्थापकाचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे कोट्यवधी डॉलर्स अडकून पडले आहेत.\nकोट्यवधीचे बिटकॉइन गुंतवून व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, पासवर्ड कुणालाच माहीत नाही\nविजय मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी 1 वर्षंही लागू शकतं - कायदेतज्ज्ञ\nविजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारच्या गृह खात्याने परवानगी दिली आहे. पण त्यांना वरच्या न्यायालयात अर्ज करता येऊ शकतो.\nविजय मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी 1 वर्षंही लागू शकतं - कायदेतज्ज्ञ\nविजय मल्ल्या यांना वरच्या कोर्टात अपील करण्याचा हक्क - कायदेतज्ज्ञ #बीबीसीमराठीराऊंडअप\nसध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यपर्णाला ब्रिटन सरकारनं मंजुरी दिली आहे.\nविजय मल्ल्या यांना वरच्या कोर्टात अपील करण्याचा हक्क - कायदेतज्ज्ञ #बीबीसीमराठीराऊंडअप\nमोदींकडे आज एक 'जॉर्ज' असता, तर चित्र वेगळं असतं - बीबीसी मराठी राउंडअप\nफर्नांडिस यांचे सर्व पक्षांत मित्र होते. अगदी काँग्रेसमध्ये देखील. पन्नास वर्षांपूर्वी शिवसेनेचा उदय होण्याच्या अग��दरपासून त्यांची बाळ ठाकरेंशी मैत्री होती.\nमोदींकडे आज एक 'जॉर्ज' असता, तर चित्र वेगळं असतं - बीबीसी मराठी राउंडअप\nचंदा कोचर: ICICI-व्हीडिओकॉन वाद नेमका आहे तरी काय\nICICI बँकेच्या MD आणि CEO चंदा कोचर यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन आणि हितसंबंधांसाठी व्यवहार केल्याचे काही आरोप ठेवण्यात आले आहेत.\nचंदा कोचर: ICICI-व्हीडिओकॉन वाद नेमका आहे तरी काय\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/urmila-matondkar/", "date_download": "2019-07-22T09:59:27Z", "digest": "sha1:6FC7G4K7HJZUQIIOTEITASDTE7NMMLHV", "length": 11191, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेहिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकर\nहिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकर\nFebruary 4, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nहिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. “मासूम’ चित्रपटातील “लकडी की काठी… काठी पे घोडा’ गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. आजही उर्मिलाला अनेक जण “मासूम’ मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरने १९८० साली कलयुग नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरूणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. उर्मिलाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत मासूम सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द्रोही’.\n‘रंगीला’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘सत्या’, ‘कौन’ ‘दौड’ ही नावेच तिच्या विविधतेचा छानसा प्रत्यय देतात. त्याशिवाय ‘एक हसीना थी’, ‘जुदाई’, ‘पिंजर’ अशाही काही चित्रपटांतूनही तिने अष्टपैलुत्व दाखविले आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत. उर्मिला मातोंडकरने आजोबा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले आहे. मोहसीन अख्तर मीर हा उर्मिलापेक्षा १० वर्ष लहान आहे. उर्मिलाही ४२ वर्षाची आहे. मोहसीनने २००७ मध्ये घेण्यात आलेल्या मिस्टर इंडिया टॅलेंट हंटमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. ए. आर. रेहमानच्या ‘ताज महल’ या म्युझिक व्हिडिओमध्येही मोहसीनेन काम केले होते.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/reservation/all/page-28/", "date_download": "2019-07-22T11:08:24Z", "digest": "sha1:4OEG5VOH2PWX7YJILS7XAQXNU7K7YOTF", "length": 11529, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Reservation- News18 Lokmat Official Website Page-28", "raw_content": "\nमुंबई: MTNLच्या इमारतीला भीषण आग, 100 जण अडकल्याची शक्यता\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई: MTNLच्या इमारतीला भीषण आग, 100 जण अडकल्याची शक्यता\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित ���ाहिलेला पैलू\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nनवी मुंबईत दुसऱ्या दिवशीही इंटरनेट सेवा बंद\nकालच्या महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईपेक्षा जास्त नवी मुंबईत जाणवला. नवी मुंबईतल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.\n'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा\nमराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं \n'त्या' पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा , हे आहे सत्य\nदिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन\nMumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली\n,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले\nVIDEO : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nMaratha Morcha : हातावर बाळासाहेबांचा टॅटू, तर मुखी मराठा आरक्षण \nऔरंगाबादमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या\nVIDEO : ठाण्यात मराठा समाज पेटला, रेल्वेस्थानकात केला रेल रोको\nVIDEO : ठाण्यात आंदोलनाचा भडका, रस्त्यावर जाळले टायर\nमुंबई: MTNLच्या इमारतीला भीषण आग, 100 जण अडकल्याची शक्यता\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/telangana/all/page-7/", "date_download": "2019-07-22T09:41:17Z", "digest": "sha1:JYMXVOG4IEAY5HBJS4CD7TY5NXT25SLI", "length": 11646, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Telangana- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकर��ची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nगोळ्यांचा वर्षाव आणि आदिवासींचा आक्रोश, सोनभद्र हत्याकांडाचा VIDEO समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nहैदराबाद,ता.11 सप्टेंबर : तेलंगणा परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून आज 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 28 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना बसचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढवा लागलं. या बचावकार्याचा व्हिडीओ पाहिला की त्याची भीषणता लक्षात येते.\nतेलंगणा बस अपघातातल्या मृतांची संख्या 51 वर, 9 जणांची प्रकृती गंभीर\nतेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा तेलंगाणा राज्य सरकारचा निर्णय\nVIDEO : दारूच्या नशेत तरुणाने चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली \nअसुविधेला वैतागून धर्माबादमधील 40 गावं तेलंगणाच्या वाटेवर\nकुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, आघाडी सरकारची लागणार कसोटी\nपोलीस बंदोबस्तात पद्मावत राज्यभरात प्रदर्शित, सर्व शोज हाऊसफुल्ल\nपोलीस ठाणं लुटणारा माओवादी नरसिंहा रेड्डी जेरबंद\nआयपीएस महेश भागवत यांचा अमेरिकेतर्फे गौरव\nतेलंगणाचा 'सायकल मॅन' मुंबईत\nकाय 'राव', तिरुपतीला अर्पण केल्या सोन्याच्या मिशा \nतेलंगणातील अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातील 16 जणांचा मृत्यू\nदेशभरात उष्णतेची लाट, उन्हाच्या जीवघेण्या चटक्यांनी नागरिक हैराण\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/01/blog-post_285.html", "date_download": "2019-07-22T09:52:11Z", "digest": "sha1:2VPJ3PSUFK67BD42DFJRGUQPS7CEE5G5", "length": 13749, "nlines": 114, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: जलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेने.", "raw_content": "\nजलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेने.\nशेतीला पाणी मिळाले तर शेतकर्‍यांच्या जीवनात नंदनवन निर्माण होऊ शकते. पावसाचे पाणी वाहून गेले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाचे पाणी अडविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचाही सहभाग आवश्यक असतो.\nपरभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून दुधना नदीवरील कोल्हापूरी बंधार्‍यात दरवर्षी पाणी अडवून निस्वार्थ सेवा होत आहे. ���ाठवलेल्या पाण्याचा शेतकरी शेतातील पिकासाठी वापर करतात. त्याच बरोबर या परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.\nजिल्हा परिषदेने मोरेगाव येथील दुधना नदीवरील १७२ दरवाज्याचा कोल्हापुरी बंधारा बांधून २००२ मध्ये मोरेगाव येथील कृषीधन पाणी वापर संस्थेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून ही संस्था प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये या बंधार्‍यात पाणी अडवित आहे. या पाण्याचा वापर मोरेगाव, ब्राम्हणगाव, वाघपिंपरी, घोडके पिंपरी, हादगाव येथील शेतकरी आपल्या शेतातील पिकांसाठी करतात. हे पाणी फेब्रुवारीपर्यंत राहत असल्यामुळे कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांना या पाण्याचा लाभ मिळतो.\nपरिसरातील गावांत असणार्‍या पाणीपुरवठय़ाच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. सेलू शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघपिंपरी येथील विहिरीच्या पाणी पातळीत देखील वृध्दी झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे दरवर्षी पाणी अडवून पाणी वितरित करण्याची जबाबदारी पार पाडतात. यावर्षी सप्टेंबर २०१० मध्ये बंधार्‍यातील सर्व दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होऊ नये म्हणून प्लॉस्टिक लावण्यात आले आहे. सध्या या बंधार्‍यात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे.\nमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या बंधार्‍यास भेट देऊन जलपूजन केले. त्यावेळी श्री. वळवी यांनी या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या कामासाठी अध्यक्ष श्री. चव्हाळ, मोरेगावचे सरपंच किशोर चव्हाळ, ब्राम्हणगावचे सरपंच मदन डोईफोडे, डॉ. परमेश्वर लांडे, संतोष डोईफोडे, काशिनाथ मगर आदी परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्��ीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसेंद्रिय भाताची किफायतशीर शेती..\nशेतमालाचे दर वाढण्या माघचे कारण काय आहे \nहरितक्रांतीच्या स्वप्नपूर्तीसाठी दिग्रस बंधारा\nकृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का \nतूरडाळ १०० रुपयांवर जाणार,घाऊक बाजार ७० रुपये किल...\nरोपांच्या थेट मुळाशी पोहोचले तंत्रज्ञान, जमिनीखालू...\nसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यात नवीन प्रयोग...\nऊस उत्पादकांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून सूट द्या...\nबायोगॅस प्रकल्पापासून वीज निर्मीती...\nखारपाण पट्टय़ात बहरली फळबाग...\nआवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट..\nकर्मचार्‍यांनी स्वकमाईतून बांधले वनराई बंधारे.\nआंबा फळ गळीवर काय उपाय याजना करणार \nएटीएम मधून दूध देण्याची किमया केली आहे शिवामृत दूध...\nजलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन ...\nकुमठय़ात साकारली समूह शेती...\nऊस बेने निर्मिती ठरली फायदेशीर...\nस्ट्रॉबेरी उत्पादक आता प्रक्रिया उद्योगात उतरणार.....\nमहाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या विविध योजने विषयी मा...\nथंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्रा...\nउसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन कसे कराल \n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T09:36:23Z", "digest": "sha1:RHYTO57A2ZYCWWOO6EX7ZUO7LYU2ZQRC", "length": 4741, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१५:०६, २२ जुलै २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nकृष्णा नदी‎; ११:२९ +१,०२०‎ ‎सुबोध कुलकर्णी चर्चा योगदान‎ संदर्भ खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\nकृष्णा नदी‎; ११:२२ +८७६‎ ‎सुबोध कुलकर्णी चर्चा योगदान‎ +प्रदूषण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/the-dream-of-shantanurao-kirloskar-comes-true/", "date_download": "2019-07-22T09:53:31Z", "digest": "sha1:MKWIQA5IERSI3EMCIKEYPT4H5DHFSIH5", "length": 11691, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शंतनुराव किर्लोस्कर यांचे स्वप्न साकार. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeअर्थ-वाणिज्यशंतनुराव किर्लोस्कर यांचे स्वप्न साकार.\nशंतनुराव किर्लोस्कर यांचे स्वप्न साकार.\nपूना वुमेन्स कौन्सिल आयोजित रौप्य महोत्सवी पुष्प प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी जेट युगातील प्रतिथयश पुष्पप्रेमी मराठी उद्योजक कै.शंतनुराव किर्लोस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “पुणे हे फुला���चे शहर व्हावे” असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला होता.\nआज आपण पुणे शहर नव्हे तर अपूर्ण पुणे जिल्हा पुष्पमय झालेला अनुभवत आहोत.यासाठी असंख्य पुष्प उत्पादक शेतकरी,बागकाम प्रेमी,पुष्प विक्रेते,हौशी व तज्ज्ञ पुष्प रचना कार,पुष्पशेती संबंधित संस्था व विविध प्रसंगी हौशीने खर्च करून फुले विकत घेणारे आणि सजावट करून घेणाऱ्या पुष्प प्रेमिंचे मोठे योगदान आहे.\nआज पुणे शहरात विविध संस्था तर्फे सातत्त्याने पुष्पप्रदर्शने आयोजित केली जातात यात प्रामुख्याने एम्प्रेस गार्डन येथील वेस्टर्न हॉर्तिकल्चर सोसायटी,पुणे रोज सोसायटी,पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांचा समावेश आहे. नव्याने पुष्परचना,सजावट शिकणाऱ्यांसाठी नियमितपणे व अत्यल्प दरात पुष्प सजावटीचे प्रशिक्षण कार्य क्रम यायोजित करणारे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,पुणे आणि मिटकॉन या संस्था मुळे पुष्प रचना या व्यवसायाला चांगले दिवस पाहायला मिळतील यात शंका नाही.\nपुण्यातील हवामान पुष उत्पादनासाठी सोयीचे असल्याने महाराष्ट्र शासनाने तळेगाव जवळ floriculture पार्क ची निर्मिती करून आज जागतिक नकाशावर पुणे हे फुलांचे माहेर घर असा नवलावकिक मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सेंट व्हॅलेंटाईन डे साठी विदेशात ५० ते६० लाख गुलाबाची निर्यातक्षम फुले पाठवली जात आहेत.तर ८० ते ९० लाख गुलाबाची विक्री पुण्यात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुण्यातील आघाडीचे पुष्परचना कार स्नेह फ्लोरिस्ट चे संचालक व्यक्त करत आहेत.पुणे तिथे काय उणे हे अगदी खरे आहे.\nशंतनुराव किर्लोस्कर यांच्या दुर्दम्य आशा वादा ला पंढरीनाथ म्हस्के या किरकोळ फुलं विक्रेत्यांचा मानाचा मुजरा. सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.\nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\n1 Comment on शंतनुराव किर्लोस्कर यांचे स्वप्न साकार.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nम��ाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-gopinath-munde-death-anniversary/", "date_download": "2019-07-22T09:42:25Z", "digest": "sha1:LWBLZY6CPN3URF5F2VPBN3AK4SFP4OTR", "length": 17057, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "...म्हणून 'मुंडे' भक्तांनी आ. राजळेच्या गावी साजरी केली 'पुण्यतिथी' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n…म्हणून ‘मुंडे’ भक्तांनी आ. राजळेच्या गावी साजरी केली ‘पुण्यतिथी’\n…म्हणून ‘मुंडे’ भक्तांनी आ. राजळेच्या गावी साजरी केली ‘पुण्यतिथी’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्याचे राजकारण करून पाथर्डी शेवगावच्या पूर्व भागाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुळा व पैठण धरणाचे पाणी येवू दिले नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन्ही तालुक्यातील शेतीसाठी पाट पाण्याची योजना मंजूर करून घ्यावी. अन्यथा बहुजन समाज सत्ताधारी आमदारांना कडाडून विरोध करेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्ता बडे यांनी दिला आहे.\nलोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पाचवी पुण्यतिथी दत्ता बडे यांनी व सहकाऱ्यांनी आ. मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव गावातील उसाच्या शेतात जावून साजरी केली त्यावेळी बडे बोलत होते. दोन्ही तालुक्याच्या पूर्व भागातील कष्ठकरी शेतकरी वर्ग केवळ पाण्याअभावी रोजीरोटीसाठी हातात कोयता घेवून कारखानदारांचे उंबरे झिजवत आहे. चालू उन्हाळ्यात पाथर्डी तालुक्याचा पूर्व भाग भयाण दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाथर्डी पासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव ���रिसर पाटपाण्यामुळे सदाहरित आहे हा विरोधाभास तालुक्यातील इतर कष्टकरी शेतकरी वर्गाला नाउमेद करत आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nराजळे कुटुंबिया कडे गेली २० वर्ष आमदारकी असून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी तालुक्यातील उसतोडणी कामगाराच्या उन्नतीसाठी आयुष्यभर लढा उभारला, मुंडे साहेबांच्या नावाने मते मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील उसतोडणी कामगाराच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी दोन्ही तालुक्याच्या दुष्काळी भागातील सर्वच पाझर तलाव पुनर्भरण करण्यासाठी कुकडी किवा उज्जनी तसेच मुळा व पैठण धरणाचे पाटपाणी आणण्यासाठी येत्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभेत प्रश्न मांडून सरकारकडूनही योजना मंजूर करून घ्यावी, तरच येत्या निवडणुकीत बहुजन समाज आमदार राजळे यांच्या पाठीशी राहील. अन्यथा त्यांनी बहुजन समाजाला गृहीत धरू नये, असा इशारा यावेळी दत्ता बडे यांनी दिला.\nजलसंधारण व लघुपाटबंधारे विभाग हा राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असून, या योजनेला राज्यसरकारने मंजुरी दिल्यास अधिक निधी आणण्यासाठी खासदार सुजय विखे यांनी केंद्रात याबाबत पाठपुरावा करण्याचा शब्द दिला आहे.\nयावेळी डॉ ज्ञानेश्वर दराडे, शिवहरी ढाकणे, शैलेद्र जायभाय, अनिल जवरे, बाजीराव कीर्तने, विजय बडे, तुषार पालवे, चैत्यन्य मेहेर, शंकर बडे, सुदर्शन बडे, जालिंदर कराड, शुभम बडे, तुषार बडे,अजित बडे,संजय गायकवाड, किशोर कराड, लक्ष्मण बडे, अमोल बडे आदि उपस्थित होते.\n ‘या’ ॲक्ट्रेस बनल्या चित्रपटात ‘वेश्या’ ; ‘ही’ अभिनेत्री आजही लोकांच्या स्मरणात\nराष्ट्रवादीचे १० आमदार ‘वंचित’च्या संपर्कात : प्रकाश आंबेडकर\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे…\n… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार\n‘८६ च्या’ आशाताई ‘८२ च्या’ वहिदा रेहमान…\nPhotos : ‘किंग’ शाहरुखच्या मेहुणीत १८ वर्षात झाला…\nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच ‘प्रॉडक्ट’ : जयंत पाटील\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nहोय, Face App मुळे १��� वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:25:55Z", "digest": "sha1:B22SDFPE7IJLKUNZFC4QORRLRXME4DG2", "length": 3365, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तळवलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nतळवलकर हे मराठी आडनाव आहे.\nपंडित सुरेश तळवलकर - गायक\nस्मिता तळवलकर - अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या\nशरद तळवलकर - अभिनेता\nगोविंद तळवलकर - ’महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक\nगोपीनाथ तळवलकर - मुलांच्या ’आनंद’ मासिकाचे ३५ वर्षे संपादक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१६ रोजी ०१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mukta-anuvaad/", "date_download": "2019-07-22T10:24:28Z", "digest": "sha1:2OVZYPRPLAHBZZWK5YAFTQOIEWDY3ZEA", "length": 7880, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुक्त अनुवाद – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeकविता - गझलमुक्त अनुवाद\nFebruary 12, 2019 हिमगौरी कर्वे कविता - गझल\nकधीतरी माझ्या एकटेपणाचा, सुरकुतलेली पुस्तकातली फुले, देतील साक्ष;\nनि सांगतील तुलाच ,\nबघ ते गुलाब ठेवून,\nसुगंधित निघेल ग अत्तर, सुरकुतलेल्या पाकळ्यांमधून ,\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-��ाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/12/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T10:53:52Z", "digest": "sha1:VLHLPDNJV7K6CNCJ5US4XDLQ3UCNVFYL", "length": 4677, "nlines": 52, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "भाई.. व्यक्ती की वल्ली, सागर देशमुख साकारणार पु. ल. – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nभाई.. व्यक्ती की वल्ली, सागर देशमुख साकारणार पु. ल.\nमहाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आपल्या बहुआयामी लिखाणाने अजरामर झालेले साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांच्यावरील चित्रपटाची घोषणा सोमवारी करण्यात आली.\nमहेश मांजरेकर मुव्हीज, फाळकेज् फॅक्टरी- अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी आणि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट कंपनी यांच्यातर्फे या चित्रपटाची प्रस्तुती केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही महेश मांजरेकर करत आहेत. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत.\nयामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या भूमिका साकारण्यासाठी प्रथितयश आणि अभ्यासू कलाकारांची निवड झालेली आहे.\n२०१९ मध्���े हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious सिंबा’चा फर्स्ट लूक\nNext ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-22T09:57:32Z", "digest": "sha1:TLI6IUTKPWTOWOVRZCT7DG45VKEFYBV2", "length": 17317, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "इंस्टाग्राम Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nअभिनेत्री सोनम कपूर ‘म्हातारपणा’त दिसेल ‘अशी’ ; खुद्द सोनमनेच शेअर केला फोटो\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच बॉलिवूडमधील फॅशन दीवा म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाची नेहमीच स्तुती होताना दिसते. सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अनेक छोटे मोठे अपडेट्स चाहत्यांसोबत ती…\n ‘हॉट रेड’ बिकीनीत अभिनेत्री शमा सिकंदरने लावली पाण्यात ‘आग’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री शमा सिकंदर आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. शमा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच आपले हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. पुन्हा एकदा शमाने आपल्या हॉट फोटोंनी सोशलवर आग लावली आहे. तिने आपल्या…\nPhoto : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकेकाळची बॉलिवूडमधील टॉप अॅक्ट्रेसपैकी असणारी पूजा बत्राबाबत चकित करणारी बातमी समोर आली आहे. मीडियापासून अंतर ठेवून असणाऱ्या पूजाने 42 व्या वर्षी लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरची खूप चर्चा…\nVideo : अभिनेत्री ईशा गुप्ताच्या ‘हॉटनेस’ने सोशलवर ‘आग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक ईशा गुप्ता मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते शिवाय चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतेच ईशाचे काही…\nअभिनेत्री ईशा गुप्ताचा ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकावर गैरवर्तानाचा आरोप\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एका दिवसापूर्वीच अभिनेत्री ईशा ग��प्ताचा वन डे : जस्टिस डिलिवर्ड हा सिनेमा रिलीज झाला. या सनेमात तिच्यासोबत अनुपम खेर दिसले आहेत. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ईशा आपल्या मित्रांसोबत ड्रिंकसाठी गेली होती. तिचा फन टाईम…\n‘WhatsApp’वर फॉरवर्ड होतोय ‘हा’ फेक ‘मेसेज’ ; तुम्ही चुकून ही…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉट्सअ‍ॅपवर रोज हजारो मेसेज येत असतात, त्यातील अनेक मेसेजेस तर FAKE (खोटे) असतात. अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजसची संख्या आधिक आहे. असाच एक मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे.मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप,…\nअर्जुन-मलायकाच्या ‘त्या’ फोटोने चाहते ‘चकित’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये एकत्र एन्जॉय करत आहेत. दोघेही सोबत टाईम स्पेंड करत आहेत. त्यांचे एन्जॉय करतानाचे अनेक फोटो समोर आले आहेत. दोघांनीही आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट टाकल्या…\nभारतासह जगभरात फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम गंडले ; व्हिडीओ, फोटो अपलोड करण्यात अडचण\nनवी दिल्ली : दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या सोशलमिडियात थोडाही बिघाड झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसतात. अगदी त्याचाच प्रत्यय बुधवारी दिनांक ३ जुलै रोजी आला आहे. इंटरनेटच्या महाजालातील सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुक,…\n‘इंस्टाग्राम’ भिडणार ‘अमेझॉन’ला, ‘इंस्टा’ची ई-कॉमर्स क्षेत्रात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑनलाईन शॉपिंगमध्ये अमेझॉन, फ्लिपकार्टनंतर आता आणखी एक कंपनी उतरणार आहे. सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारे इंस्टाग्राम आता ऑनलाईन शॉपिंगमध्ये देखील उतरणार आहेत. इंस्टाग्रामचे जगभरात १० लाख युझर्स आहेत.…\nसारा अली खानशी जवळीक करणार्‍या ‘या’ अभिनेत्याचा ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूर सोबत…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा, अभिनेता अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम स्टार सुपरहिट सिनेमा दोस्ताना रिलीज होऊन तब्बल ११ वर्षे झाली आहेत. आता या सिनेमाचा सिक्वल येत आहे. करण जोहरने याबाबत एक इंस्टाग्राम पोस्ट…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nटाटांचा मुलगा आणि किर्लोस्करांची मुलगी ‘विवाह’बंधनात ; दोन…\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे…\nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB Live करत केली आत्महत्या\nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4744627007740303894&title=Sarpanch%20Mohini%20Jadhav%20Use%20her%20jwellery&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:02:49Z", "digest": "sha1:4CMXQZV2YRSYKAFCNQKLWCGKTTTPS6AM", "length": 9770, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरपंचांनी ठेवले दागिने गहाण", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरपंचांनी ठेवले दागिने गहाण\nएकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी जाधव यांची कृती\nनाशिक : नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी जाधव यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व सानुग्रह अनुदान देण्यासाठी त्यांनी दागिने गहाण ठेवले.\nनाशिक तालुक्यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेल्या आणि वीजनिर्मिती प्रकल्प असलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती विविध कारणांमुळे खालावल्याने, देयके रखडल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकले नाहीत. ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायत कारभार चालतो, त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली जावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वतःचे मंगळसूत्र आणि इतर मौल्यवान दागिने गहाण ठेवले. त्यातून आलेल्या दीड लाख रुपयांतून त्यांनी ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि पगार दिले. यामुळे इतर लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श निर्माण झाल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात सध्या रंगते आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच मोहिनी जाधव यांचे आभार मानले आहेत.\n‘ग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु कलम १२५नुसार ठोक अंशदान रद्द होऊन कलम १२४नुसार करआकारणीचे आदेश देण्यात आले. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा वीजनिर्मिती कंपनी प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कारभार चालविणे अवघड होऊन बसले आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबत ठोस निर्णय होऊन ग्रामपंचायतची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी मदत होईल, ही अपेक्षा आहे. म्हणून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी मजेत साजरी व्हावी या उद्देशाने मी माझे मंगळसू��्र आणि इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून त्यांचा पगार आणि बोनसची व्यवस्था केली आहे,’ असे मोहिनी जाधव यांनी सांगितले.\nTags: NashikEklahareनाशिकएकलहरेमोहिनी जाधवसरपंचदागिनेMohini JadhavBOI\nनाशिकच्या औष्णिक निर्मिती केंद्राचे आधुनिकीकरण नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान ‘मी शेतकरी बोलतोय’ मुके मुखे येती बोल अमृताचे...\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.zeetalkies.com/celebs-speak/-0950.html", "date_download": "2019-07-22T09:45:45Z", "digest": "sha1:WNWYINPU3LJ62MUKLLHZVVDTQIZJWOOY", "length": 7009, "nlines": 113, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "झी टॅाकीजवर 'नटसम्राट' Zee Talkies latest Celebs Speak online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं. प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या व नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेल्या 'नटसम्राट' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २१ ऑगस्टला दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर होणार आहे.\nकाही नट असे असतात जे खूप यश मिळवतात पण त्यांच्या पडत्या काळात त्यांना कुणीही विचारत नाही. जोपर्य़ंत त्याच्याकडे वैभव असतं तोपर्यंतच त्याला सगळे जवळ करतात. पण उतरत्या काळात आप्तांना त्याचं ओझं होऊ लागतं. पण हा नट मरेपर्यंत त्याचं नटपण सोडत नाही. अशाच एका नटाची कथा असलेला सिनेमा म्हणजे ‘नटसम्राट…असा नट होणे नाही’.\nअप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर, कावेरीच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर तसेच सुनील बर्वे, अजित परब,नेहा पेंडसे आणि मृण्मयी देशपांडे या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी दर्जेदार पर्वणीच असणार आहे. मोठं ऎश्वर्य आणि वैभव हरवलेल्या एका नटाची शोकांतिका असलेल्या ‘नटसम्राट’ या सिनेमाचा आस्वाद प्रेक्षकांना २१ ऑगस्ट ला. दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर घेता येईल.\nTags: नटसम्राट, तात्यासाहेब शिरवाडकर, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, झी टॅाकीज, सुनील बर्वे, अजित परब, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nश्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ichalkaranji-online-games-growth/", "date_download": "2019-07-22T09:49:13Z", "digest": "sha1:GJSJAZBDRL4QV5BFWES2M45CCWKHZDXT", "length": 10653, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मटका बुकींचा आता ऑनलाईन पसारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › मटका बुकींचा आता ऑनलाईन पसारा\nमटका बुकींचा आता ऑनलाईन पसारा\nचिठ्ठीद्वारे मटक्याचे बेटिंग घेणार्‍या जिल्ह्यातील बुकींनी आता ऑनलाईन गेम्सकडे मार्चा वळवला आहे. मटकाबुकींनी जिल्हाभरच नव्हे तर संपूर्ण राज्यभर ऑनलाईन गेमचे जाळे विणले आहे. ‘ओनली फॉर अम्युजमेंट’ अशी ठळक ओळ टाकून त्यातून ऑनलाईन जुगार चालवला आहे. पोलिस दलात सायबर स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी या गेम्सच्या सॉफ्टवेअरचा अभ्यास केल्यास गेम निव्वळ मनोरंजनासाठी नसून त्यातून दररोज कोट्यवधींची कमाई बुकी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येणार आहे.\nइचलकरंजी व कोल्हापूर ही जिल्ह्यातील दोन मोठी शहरे आहेत. त्याचबरोबर या दोन शहरात मटका बुकींची संख्याही मोठी आहे. त्यांचा अवैध धंद्याच्या क्षेत्रात मोठा दबदबा आहे. इचलकरंजीतील मटकाबुकी तर लोडिंग घेण्यात माहीर आहेत. त्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. या बुकींनी सांगली, सातारा, कोल्हापूर व सीमाभागात हातपाय पसरले आहेत. मटका व्यवसायातून मालामाल झालेल्या इचलकरंजी व कोल्हापुरातील बुकींनी या पैशातून खासगी सावकारी जोरात चालवली आहे. अडलेल्या-नडलेल्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात लाटण्याचा उद्योगही या बुकीं��ी चालवला आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात नव्याने नियुक्त होवून येणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी अवैध धंद्यांचा बीमोड करण्याची वल्गना वेळोवळी केली; पण मटका व्यवसायातील बड्या धेंडापर्यंत पोलिसांचे हात कधीच पोहोचले नाहीत. पंटरवर कारवाई करून जिल्ह्यातील पोलिसांनी आजपर्यंत केवळ कारवाईचा निव्वळ फार्सच केला. संजयकुमार सारख्या काही पोलिस अधिकार्‍यांनी अवैध धंद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला; पण चांगले अधिकारी बदली होऊन गेले की पुन्हा अवैध धंद्यांनी डोक वर काढल्याचा अनुभव जिल्ह्याने वेळोवेळी घेतला आहे. आता तर जिल्ह्यातील मटका व्यावसायिकांनी काळानुरूप पावले टाकत आधुनिकतेची कास धरली आहे.\nदेशात केवळ गोवा राज्यात कॅसिनोला मान्यता आहे, पण सध्या संगणकाचे युग असल्याने हा कॅसिनो ऑनलाईन रूपात जगभर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कॅसिनोला बंदी असली तरी या मटकाबुकींनी कॅसिनोचे सॉफ्टवेअर तयार करून कॅसिनो खेळात चांगलेच पाय रोवले आहेत. ऑनलाईन कॅसिनो चालवणार्‍या कंपन्यांची एजन्सी कोल्हापूर व इचलकरंजी येथील मटका बुकींनी घेतली आहे. त्यांनी लॉटरी सेंटरच्या ठिकाणी हा गेम उपलब्ध करून दिला आहे. इचलकरंजीत वर्दळीच्या ठिकाणी भरचौकात, कोल्हापूर बसस्थानकासमोर, हातकणंगले चौकात, शिरोळ, कुरुंदवाड अशा निमशहरात हा ऑनलाईन कॅसिनो राजरोसपणे सुरू आहे.\nविशेष म्हणजे पोलिस अधिकार्‍यांच्या परवानगीने काही भागातच हा लुटालुटीचा उद्योग सुरू आहे. काही भागात विरोध झाल्याने काही क्षेत्रातील अधिकार्‍यांनी या उद्योगाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या शिवाजीनगर भागात ही ऑनलाईन लूट सुरू आहे तर इतर ठिकाणी मोबाईलवर खेळण्यात येत आहे. ऑनलाईन कॅसिनो व्यवसायात सॉफ्टवेअरची करामत मटका बुकींना मालामाल करीत आहे. ज्या नंबरवर बेटिंग जास्त असते तो अंक डावलून ज्या नंबरवर कमी बेटिंग आहे तो अंक काढण्याची यंत्रणा गेममध्ये कार्यान्वित केलेली असते. त्यामुळे प्रत्येक एक मिनिटाच्या खेळात मटका बुकीमालक मालामाल होतो तर जुगारी कंगाल होतो. या व्यवसायात कोणा कोणा बुकीचे हात गुंतले आहेत, याची खडान्खडा माहिती पोलिसांना आहे; पण चिरीमिरीच्या लालसेतून या लुटीकडे पोलिस कानाडोळा करीत आहेत.\n‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष\nमहावितरणमुळे बळीराजा विनाकारण होतोय बदनाम\nमहापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग\nशिरोळमध्ये तरुणाची आत्महत्या; जमाव अाक्रमक\nजिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nराजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-Victory-of-Kolhapur-in-World-Iron-Man-Cup/", "date_download": "2019-07-22T10:08:28Z", "digest": "sha1:3KE3PYGL3VN5YYKTTWI3IM6JKIK6OQVJ", "length": 7481, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वर्ल्ड आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › वर्ल्ड आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा\nवर्ल्ड आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nबर्फाच्छादित प्रदेशातील रक्त गोठविणारा गारठा अशा प्रतिकूल वातावरणात अनोळखी गावातील रस्त्यावरून सायकल प्रवास, चढ-उताराच्या रस्त्यावरून धावण्याची स्पर्धा आणि थंडगार पाण्यात पोहणे अशा जगभरातील निवडक नामवंत स्पर्धकांशी मुकाबला करायला लावणार्‍या ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ स्पर्धेत क्रीडानगरी कोल्हापूरच्या तब्बल 15 मावळ्यांनी बाजी मारली. रविवारी युरोपातील ऑस्ट्रिया येथे झालेल्या या स्पर्धेचे खडतर अंतर निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत कोल्हापूरच्या मावळ्यांनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला.\nचार कि. मी. जलतरण, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42 कि.मी. धावणे अशी कस लावणारी ही स्पर्धा होती. बर्फाच्छादित प्रदेश, मायनस डिग्री तापमान अशा वातावरणात 18 ते 99 वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित केली जाते. यात जगभरातील सुमारे 50 देशातून तीन हजारांवर पुरुष व महिला स्पर्धक सहभागी झाले होते. चार कि.मी. पोहणे,\n42 कि.मी. ���ावणे आणि 180 कि.मी. सायकलिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. प्रत्येक स्पर्धकाने हे संपूर्ण अंतर 17 तासांत पूर्ण करणेआवश्यक होते. त्यातही पुन्हा पोहण्यासाठी 2 तास 20 मिनिटे, धावण्यासाठी सात तास आणि सायकलिंगसाठी 8 तास 30 मिनिटे अशी वेळ बंधनकारक होती. पोहणे व सायकलिंग प्रकाराची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 10 तास 20 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. ही स्पर्धा फत्ते करण्यासाठी कोल्हापूरच्या अ‍ॅडव्हेंचरपटूंनी गेली वर्षभर तयारी सुरू ठेवली होती. कोल्हापूर स्पोर्टस् क्लबच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा कसून सराव करण्यात आला.\nकोल्हापूरच्या टीमने प्रत्यक्ष स्पर्धेत आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत भरघोस यश मिळविले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून ‘वर्ल्ड आयर्न मॅन’चा किताब पटकावणारे खेळाडू, कंसात त्यांनी नोंदविलेली वेळ (तास, मिनिटे, सेकंद) : आदित्य शिंदे (10:52:45), रौनक पाटील (14:04:20), आशिष तंबाके (14:40:08), स्वप्निल माने (14:48:58), उदय पाटील (15:33:05), डॉ. प्रदीप पाटील (15:32:26), डॉ. संदेश बागडी (15:29:21), डॉ. विजय कुलकर्णी (15:31:43), विनोद चंदवाणी (15:32:26), महेश मेठे (15:58:45), विशाल कोथळे (15:58:45). याशिवाय चेतन चव्हाण (कोल्हापूर), सत्यवान नणावरे व बलराज पाटील (इचलकरंजी) यांचा समावेश आहे. टीमला ‘आयर्न मॅन’ वैभव बेळगावकर आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील, जलतरण तलावाचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे, अश्‍विन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/11/06/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2019-07-22T10:17:44Z", "digest": "sha1:QK74VMUERCUM45PUJ4B7IC335O73IGQA", "length": 17804, "nlines": 66, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "आठवणीतील दिवाळी….. – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nदिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ, फटाके, नातेवाईक, किल्ले,आकाशकंदील, रांगोळी…खूप खूप मज्ज���…बालपणीची दिवाळी हो प्रत्येकासाठी खास असते. मग आपल्या कलाकारांची पण त्यांची बालपणीची दिवाळी सांगतायत खास मनोरंजन कॅफे च्या वाचकांसाठी\nदिवाळीचे चार / पाच दिवस अत्यंत मोठा आणि महत्वाचा सण दिवाळी हा आहे. आयुष्य प्रकाशमय करणारा हा सण असून लक्ष्मी पूजन, भाऊबीज ह्या विषयीच्या छान आठवणी आहेत. मला धाकटी बहिण आहे त्यामुळे हा सण उत्साहात साजरा होतो. माझी बहिण दीक्षा हि अमेरिकेला असल्याने आमची तशी भेट होत नाही. आता मी बिजनेस मध्ये असल्याने तेथे लक्ष्मी पूजन वेगळे होते आणि घरी वेगळे होते. फराळ मला खूप आवडतो, पण आता डायेटमुळे सगळ्यागोष्टी खाता येत नाहीत. आई जेंव्हा रवा, पोहे फराळासाठी भाजत असते त्यावेळी मी वासाने ओळखायचो कि आई आता काय बनवीत आहे. ह्या वर्षी माझी बहिण भारतात येणार आहे त्यामुळे भाऊबीज उत्साहात होणार हे नक्की. त्याच बरोबर आता माझ्या सोबत प्रियांका आहे. पुन्हा एकदा आमचा कौटुंबिक सोहळा साजरा होईल. बालपणी आम्ही आमच्या बंगल्याच्या जेव्हढ्या बालकन्या आहेत त्या ठिकाणी आम्ही लहान लहान कंदील घरी तयार करून लावायचो. आणि हे कंदील आम्ही ३१ डिसेंबर पर्यंत ठेवतो. मी १९९४ पासून फटके उडवणे सोडून दिले. फटक्यामुळे फायदा काहीच होत नाही फक्त ध्वनिप्रदूषण मात्र होते. पैसा खर्च होतो. आणि फटक्याच्या आवाजाने शेजारी-पाजारी लोकांना त्रास होतो आजारी माणसाना त्रास होते ह्याचा विचार केला गेला पाहिजे. समाज आणि निसर्ग ह्याचा विचार करून सण साजरे केले पाहिजेत. फराळ करा, आकाश कंदील करा, किल्ले तयार करा, असा उत्तम सण साजरा करावा. माझा आवडीचा पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू, तिखट शंकरपाळे, चकली, चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या..\n“ दिवाळी म्हणजे माझा आवडता – लाडका सण आहे. लहानपणी शाळेला दिवाळीची सुट्टी असायची, त्यावेळी खरच खूप धमाल केलेली आहे. शाळेमधून दिवाळीसाठी सुट्टीच्या काळात “ होमवर्क “ दिलेला असायचा, आणि ती होमवर्क ची वही सजवून शाळेत द्यायची, त्याला मार्क असायचे, सुरवातीला सुट्टी लागल्या बरोबर सगळा होमवर्क संपूर्ण करून टाकायचा. वही छानपैकी सजवायची आणि मग दिवाळीची धमाल करायला तयार असायचो. मी माहीम येथे राहतो, त्यावेळी मोठी चौपाटी होती, त्या चौपाटीवर जाऊन वाळूचे किल्ले करीत असू, आणि शेवटी किल्ला मोडायच्या वेळेला त्यामध्ये फटके ठेवायचे आणि ते वाजवायचे��� त्या तिथे आम्ही घरचा फराळ घेऊन जात असू, आत्ताच्या पिढीला हि गंमत अनुभवायला मिळत नाही. आजकाल सगळे “ मोबाईल “ मध्ये अडकलेले आहेत, खरी दिवाळी साजरी करायचा आनंद घ्यायला मिळत नाही. माझी आई सुरेख फराळ करते, त्यामध्ये खाजाच्या करंज्या ह्या खास असायच्या, त्यासाठी मेहनत खूप करावी लागते. आता काळानुसार बदलायला हवे. ध्वनी प्रदूषण याचा सगळ्यांना त्रास होतो, ह्याची जाणीव ठेवायला हवी. पूर्वी मोकळी मैदाने होती आता टॉवर आले, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. फाटकाच्या आवाजांनी वयस्कर लोकांना, आजारी लोकांना त्रास होतो हे लक्षांत ठेवायला हवे. असे माझे सगळ्यांना कळकळीचे सांगणे आहे. माझा आवडता पदार्थ म्हणजे चकली / करंजी, सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा.,,,\nदिवाळी हा आनंद उत्सव आहे. तसाच तो दिव्यांचा उत्सव आहे, नरकचतुर्दशी लहानपणी ह्या दिवशी सकाळी आई मला लवकर उठवायची, अभ्यंगस्नान व्हायचे, त्यावेळी ती “ भीती “ घालायची, लवकर उठा नाहीतर नरकात जाल, आता नरक म्हणजे काय हे एक दिवस मला माझ्या मुलांनी विचारले, त्याला सांगितले कि “ जी वाईट चालीचे मुले / लोक असतात ते तेथे जातात, आणि देवानी एक डायरी ठेवलेली असते त्यामध्ये तो सगळे नोंद करतो, आणि त्याप्रमाणे वागतो. आपण चांगले वागायला हवे. सर्वाना मदत करायला पाहिजे. हा एक संस्कार आपण दिवाळीच्या माध्यमातून मुलांना शिकवू शकतो. आजच्या पिढीला संस्काराची गरज आहे. भाऊबीज ची आमच्या कडे एक प्रथा आहे, आम्ही सगळे भाऊ-बहिणी एकत्र येतो, आणि ओवाळण्याचा कार्यक्रम हा उत्साहाने दोन तास चालतो, त्यामध्ये सर्वजण एकत्र येतात हा त्यातला मोठा उद्देश आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी ची पूजा उत्साहाने केली जाते. मी दररोज संध्याकाळी तुळशी वृंदावना पाशी पणती लावते, आणि मुलाला घेऊन “ शुभंकरोती “ म्हणते, ह्या शिवाय संस्कार भारतीची रांगोळी काढते. मी बालपणी दिवाळीचा सण आनंदाने साजरा केला आहे आमचा बंगला होता, त्यामुळे तेथे पणत्या लावणे, रांगोळ्या काढणे, हे उत्साहाने व्हायचे, दिवाळी म्हणजे दीप उत्सव आहे आम्ही बालपणी माझ्या आजोळी म्हणजे नागपूर जवळ भडगाव आहे तेथे जायचो, तेथे भाऊबीज साजरी व्हायची. आता गेले दोन / तीन वर्षे पासून मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनी मिळून एक उपक्रम सुरु केला आहे, आम्ही अनाथ आश्रमात जातो, कुठेही असला तरी आम्ही जातो, तेथे मुलांना नवीन कपडे, आणि फराळ, खाऊ असे प्रत्येकला देतो, त्यांच्या बरोबर राहून दिवाळी साजरी करतो. आता आमच्या बरोबर मुलाला घेऊन जातो. आजकाल फाटक्या मुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे फटाके पेक्षा फराळ, कपडे, पुस्तके आणून दिवाळी साजरी करू या. मी मुलांच्या वाढदिवसाला पुस्तके देते, माझा आवडीचा पदार्थ चिवडा / चकली आहे, तसे सगळेच पदार्थ मला आवडतात, माझ्या सासूबाई चकली अप्रतिम बनवतात. सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,…\nदिवाळी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा सण आहे. दिवाळीचे चार दिवस आपणाला जगावे कसे हे शिकवून जातात, लहानपणा पासून आम्ही दिवाळी साजरी तुळशी च्या लग्नापर्यंत करायचो. मला फटाके आवडत नाहीत. मी रांगोळी खूप सुंदर काढतो, मी पोलीस लाईन मध्ये राहायचो, अर्धा अधिक बिल्डींग मध्ये मी रांगोळी काढायचो, नरकचतुर्दशी च्या दिवशी आईच्या हातून अभ्यंगस्नान व्हायचे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा उत्साहाने घरी करतो, मला तीन बहिणी आहेत त्यामुळे भाऊबीज उत्साहाने साजरी व्हायची, रांगोळी बरोबर मी आकाश कंदील करायचो, दर दिवाळीला कोणत्या आकाराचा आकाश कंदील करायचा ह्याची योजना आधीच ठरवली जायची. दिवाळी हा सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे, दिवाळीच्या उत्सवामध्ये “ गोविंदा / नवरात्र “ किंवा इतर उत्सवाप्रमाणे कमर्शियल पणा आलेला नाही हे खूप चांगल आहे. दिवाळीच्या सर्वाना शुभेच्छा.,,,\nमी गिरगाव मध्ये राहिलो असल्याने तेथे प्रत्येक सण हा उत्साहाने साजरे होतात. त्यामध्ये लक्ष्मी पूजन, भाऊबीज हे मोठया उत्साहाने साजरी होते. नवीन कपडे, आकाश कंदिलाने सजलेल्या गिरगाव मधील चाळी आणि आता बिल्डींग ह्या खूप छान दिसतात. माझ्या घरी माझ्या मावस / चुलत बहिणी येतात आणि घरी मोठया उत्साहाने भाऊबीज साजरी होते. बालपण गिरगाव मध्येच गेले असल्याने त्याकाळी फटाके उडवणे व्हायचे, पण त्यात कमी आवाज करणारे फटाके अधिक असायचे, फुलबाज्या, सुदर्शन चक्र, अनार, आणि लहान फटाके यांचा समावेश असायचा. मी चौथी पासून आकाश कंदील करतोय, शाळे मध्ये असतांना आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा होती त्यामध्ये मला पहिले बक्षीस मिळाले होते. आज फटाके वाजवताना ध्वनी प्रदूषणाचा विचार करायला हवा. दिवाळी मध्ये एकात्मकता टिकून रहाते, मला चकली हा पदार्थ फार आवडतो.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘गॅटमॅट’ मधील बाबा सेहगलचं रॅप ठरतंय सुपरहिट\nNext चित्रपट परीक्षण “ आणि डॉ.काशिनाथ घाणेकर – यादगार सुवर्णकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-tryamboli-yatra/", "date_download": "2019-07-22T10:34:02Z", "digest": "sha1:7JUVBPJBVLJOV3EX2IEJY4TCRKGSQ47G", "length": 5507, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रावणात त्र्यंबोली देवीला कावडीने पाणी आणि अंबील | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › श्रावणात त्र्यंबोली देवीला कावडीने पाणी आणि अंबील\nश्रावणात त्र्यंबोली देवीला कावडीने पाणी आणि अंबील\nकोल्हापुरात राजर्षी शाहूंनी प्रत्येक समाजाला धार्मिक परंपरेत मानाचे स्थान देऊन सामावून घेतले आहे. अशा समाजापैकीच एक समाज म्हणजे येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज. करवीरची रक्षणकर्ती त्र्यंबोली देवी हीला आषाढ आणि श्रावण महिन्यात कावडीने पाणी वाहून नेण्याचा आणि देवीला अंबील प्रसादासह साडी-चोळीचा आहेर करण्याचा मान गवळी समाजाला शाहू महाराजांनी दिला आहे. तेव्हापासून आजअखेर समाजातील चौथी पीढी देवीच्या पाण्याची ही परंपरा जोपासत आहे. आजही गवळी समाजाकडून देवीला कावडीने पाणी नेण्यात आले. तसेच समाजातील महिलांनी अंबील कलश आणि साडी-चोळीचा मान देऊ केला.\nश्रावण महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवार देवीच्या स्नानासाठी गवळी समाजाने कावडीतून नेलेले पाणीच वापरले जाते. तसेच श्रावणातील अखेरच्या शुक्रवारी देवीला पाणी, अंबील प्रसाद आणि साडी-चोळीचा आहेर केला जातो. तसेच देवीच्या अभिषेकासाठी गवळी समाजातील घराघरांतून दूध, दही, लोणी दिले जाते. गवळी समाजाकडून शुक्रवारी सकाळी कावडीने देवीच्या स्नानासाठी पाणी नेण्यात आले. दुपारी समाजातील महिलांनी सवाद्य मिरवणुकीने अंबील कलश त्र्यंबोली टेकडीला नेले. यावेळी देवीला परंपरेप्रमाणे साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. वीरशैव गवळी समाज ही परंपरा सण म्हणून साजरा करीत असल्याने आजच्या विधीमध्ये संपूर्ण समाजबांधव व महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' म��हीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/development-work-stopped-at-Khed-Mandangad-Marg/", "date_download": "2019-07-22T09:45:34Z", "digest": "sha1:ZM3SGVVHBWB4JK6RESPFXIWPMNDM6CW6", "length": 7419, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › खेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली\nखेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली\nखेड शहरासह खेड-दापोली व खेड-मंडणगड रस्त्याच्या बाजूला मोठ्या भ्रमणध्वनी कंपनीच्या नावाने काही ठेकेदार अनिर्बंध खोदाई करत असल्याची बाब समोर आली आहे. खेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांनी शुक्रवारी खेड-मंडणगड मार्गावर धामणी घाटात रस्त्याच्या बाजूला खोदून टाकलेले केबलचे पाईप काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना देतानाच काम थांबवण्यास सांगितले आहे.\nशहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या भ्रमणध्वनी कंपनीचे नाव सांगत काही ठेकेदारांनी गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिका, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रस्त्याच्या बाजूपट्ट्या, मोर्‍या, पूल यांची राजरोसपणे नासधूस सुरू केली आहे. या प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी माध्यमांनी सतत पाठपुरावा केला. परंतु, तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी यांनी या प्रकारांकडे सातत्याने दुर्लक्ष करत संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.\nमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणीची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी खेड-मंडणगड मार्गाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूपट्टीवर खोदाई करणार्‍या कामगारांकडून फावडे, टिकाव व घमेली जप्त करून आणली ��ोती. ही कारवाई येथील बांधकाम विभागातील अभियंता पावसे यांनी देशमुख यांच्या सूचनेनुसार केली होती. त्यानंतर रस्त्याच्या बाजूपट्टीवर धोकादायकरित्या गाडण्यात आलेला केबलचा पाईप स्वतः देशमुख यांनी तोडून टाकत संबंधितांना तो काढून टाकण्याची ताकीद दिली होती. याच दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथील उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्यासोबत सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत खेड-मंडणगड मार्गावरील आयनी व धामणी घाटात सुरू असलेली खोदाई रोखण्यासाठी धडक दिली. यावेळी देशमुख यांनी संबंधित ठेकेदाराला खोदाईच्या ठिकाणी बोलवून घेत आयनी येथे रस्त्यालगत सुरू असलेली खोदाई थांबवत धामणी घाटात बाजूपट्टीवरच गाडण्यात आलेली केबल काढून टाकण्याच्या सूचना केल्या.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-in-malvan/", "date_download": "2019-07-22T09:49:32Z", "digest": "sha1:4KXM4VS6UNYDOGOWHMBDELCZP7O2Y4QG", "length": 8586, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालवणात मुसळधार पर्जन्यवृष्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › मालवणात मुसळधार पर्जन्यवृष्टी\nदक्षिणेकडे घोंघावत असलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आजच्या तिसर्‍या दिवशीही किनारपट्टी भागात कायम आहे. मंगळवारी पहाटे सोसाट्याच्या वार्‍यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमारांसह, नागरिकांचीही तारांबळ उडाली. सोमवारी येथील समुद्रात बुडालेली सिंधु-5 ही गस्तीनौका दुपारी पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर किनार्‍यावर आणण्यात स्थानिक मच्छीमार, सागरी तसेच स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांना यश आले.\nसोमवारी रात्रीपासून पुन्हा समुद्राच्���ा पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. समुद्राच्या अजस्त्र लाटा बंधार्‍यावरून आत घुसत असल्याचे चित्र किनारपट्टी भागात होते. पहाटेपासूनच सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला. सायंकाळी उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. दिवसभर शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम होते.\nमंगळवारी सकाळपासूनच समुद्राला मोठी भरती होती. सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊसही कोसळत असल्याने मच्छीमारांना तसेच पोलिस कर्मचार्‍यांना बुडालेली नौका बाहेर काढताना समस्या भासत होती. त्यामुळे 10 वाजल्यापासून गस्तीनौका समुद्रात उभी करून ती बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ही नौका सरळ करण्यासाठी अविनाश खडपकर, योगेश पांचाळ या स्कुबा डायव्हर्सची मदत घेण्यात आली. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही गस्तीनौका किनार्‍यावर आणण्यात यश आले. जेसीबीच्या साह्याने नौका बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली.\nसमुद्राच्या उधाणामुळे तोंडवळी- तळाशील येथील कोळीदेव व तेरेकर रापण संघाची जाळी, दोरी, शिसे समुद्रात वाहून गेल्याने साडे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. तोंडवळी येथील गणेश रेवंडकर व गोविंद पेडणेकर यांनी किनार्‍यावर वाळत घातलेली खटवी वाहून गेल्याने सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा वायंगणी तलाठी एम. एस. मनेर, त्रिंबक तलाठी बी. डी. नेरकर, कर्मचारी हरिश्‍चंद्र घाडीगावकर यांनी केला. देवबाग मोबारेश्‍वर मंदिर जवळ मच्छीमारांनी किनार्‍यावर सुरक्षित ठेवलेली जाळी काल रात्री समुद्रात वाहून गेली. दाजी कुमठेकर, श्याम कुमठेकर, उत्तम राऊळ, विशाल धुरी, रमेश धुरी यांच्यासह अन्य 20 जणांची जाळी समुद्रात वाहून गेल्याने आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री देवबाग सांताक्रूझवाडी आणि मोर्वेकरवाडीत समुद्री लाटांचे पाणी घुसले होते. दुपारनंतर उधाणाचा जोर ओसरला होता. मात्र वार्यासह पावसाच्या किरकोळ सरी कोसळत होत्या. शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती.\nट्रक टर्मिनसला स्थगिती देण्याची मागणी\nकामथेतील अपघातात चिपळूण आगारप्रमुखांसह दोघेजण ठार\nदोन एसटी गाड्यांची धडक; 20 प्रवासी जखमी\nओखी चक्रीवादळ अखेर सुरतला विसावले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प��रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Three-school-children-missing-Sanaswadi/", "date_download": "2019-07-22T09:45:44Z", "digest": "sha1:3QWV3PEBLSLRLCCPEWOHBC5QYRXZXE54", "length": 6606, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन शाळकरी मुले बेपत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › तीन शाळकरी मुले बेपत्ता\nतीन शाळकरी मुले बेपत्ता\nसणसवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी येथे तिसरी, पाचवी व सहावी मध्ये शिकणारी तीन शाळकरी मुले सोमेवारपासून (दि.15) शाळेत जाताना बेपत्ता झाली आहेत. या घटनेने सणसवाडीत खळबळ उडाली आहे. बेपत्ता मुलांच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन महादेव आतार (11), रोहित महादेव आतार (9) व ओंकार रामा मुरकुटे (12) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.\nयाबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सणसवाडी येथे राहणारे महादेव आतार यांची मुलगी निकिता, तसेच रोहन व रोहित ही दोन मुले, तसेच त्यांच्या शेजारी राहणार्‍या बहिणीचा मुलगा ओंकार हे सणसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी या शाळेमध्ये रोहन हा इयत्ता पाचवी, रोहित हा इयत्ता तिसरी, तर ओंकार हा इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेतात.\nसोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आतार यांचे रोहन व रोहित ही दोन मुले तसेच त्यांच्या शेजारी राहणार्‍या बहिणीचा मुलगा ओंकार हे तिघे एकत्र शाळेमध्ये गेले होते. त्यानंतर काही वेळाने आतार यांची मुलगी निकितादेखील शाळेमध्ये गेली.\nसायंकाळी पाचनंतर निकिता घरी आली असता, तिने महादेव आतार यांना आज रोहित, रोहन व ओंकार हे शाळेत आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुले शाळेचे दप्तर घेऊन शाळेमध्ये गेले होते. परंतु मुले शाळेत गेली नसल्याचे समजल्याने महादेव आतार, तसेच त्याच्या बहिणीने आजूबाजूला तसेच इतरत्र मुलांचा शोध घेतला; परंतु त्यांना तीनही मुले कोठे आढळून आली नाहीत. त्यांनतर त्यांनी नातेवाइकांकडेदेखील चौकशी केली असता, मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही.\nया बेपत्ता मुलांबाबत कोणासही काही माहीत असल्यास अथवा कोठे आढळल्यास शिक्रापूर पोलिसांशी 9881313353, तसेच 02137286333 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-Stress-due-to-irrelevance-of-the-statue-in-Mohol/", "date_download": "2019-07-22T10:38:20Z", "digest": "sha1:OGN2BIEESWDLZARXVCR2LYXD25T45WSC", "length": 6285, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : मोहोळमध्ये पुतळ्याची विटंबना झाल्याने तणाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › सोलापूर : मोहोळमध्ये पुतळ्याची विटंबना झाल्याने तणाव\nसोलापूर : मोहोळमध्ये पुतळ्याची विटंबना झाल्याने तणाव\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची बेकायदा जमाव जमवून विटंबना केल्याची घटना मोहोळ तालुक्‍यातील पोखरापूर येथे घडली आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोखरापूर (ता.मोहोळ) येथील खंदारे वस्ती चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे स्टेज आहे. शुक्रवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या दरम्यान प्रशांत तुकाराम भोसले, समाधान तुकाराम भोसले, अविनाश दिगंबर डोंगरे, अविराज मोहन नाईकनवरे, युवराज शशिकांत झांबरे, लक्ष्मण झांबरे, ज्ञानेश्वर गोरख दळवे, सौदागर नारायण भोसले, धनराज भोसले, मोहन नाईकनवरे, आनंद भोसले हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी सागर खंदारे यांना जातीवाचक शिवीगाळ केली, महिलांना ओढाओढा करुन त्यांच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना देखील केली.\nया प्रकरणी सागर खंदारे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केल्याने अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सहा आरोपींना गजाआड केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक खांडवी हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.\nघटना घडल्याचे माहित होताच संपूर्ण तालुक्यातीत मातंग बांधवांनी मोहोळ पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. तत्पुर्वी पोलिस उप अधीक्षक खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोखरापूर येथे पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-asra-chowk-issues/", "date_download": "2019-07-22T09:46:55Z", "digest": "sha1:VFCL3QSLOFPJR6PIPPBCTNBZJGBBZB3M", "length": 12317, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आसरा नव्हे हा तर मृत्यूचा चौक | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › आसरा नव्हे हा तर मृत्यूचा चौक\nआसरा नव्हे हा तर मृत्यूचा चौक\nसोलापूर : इरफान शेख\nआसरा चौकातील सिग्नल व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडू लागली आहे. शहरातून आलेले वाहनधारक जीव मुठीत धरुन सिग्नल ओलांडत असतात. अनेकांनी याला मृत्यू चौक अशी उपमा दिली आहे. रविवारी झालेल्या अपघातात नंदिनी माखरिया या चिमुरडीला जीवदान मिळाले आहे.\nशहरातील वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.वाहतूक शाखेच्या वतीने चौकाचौकांत सिग्नलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. परंतु या चौकात अतिक्रमणांचा विळखादेखील वाढतच चालला आहे. फळविक्रेते, बेशिस्त रिक्षाचालक, पानटपर्‍या, भजींच्या गाड्या यामुळे फूटपाथ झाकले गेले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्‍नदेखील मोठा होत चालला आहे. वाहनधारक या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत.अनेक नागरिकांनी फूटपाथवर स्टॉल लावून अडथळा निर्माण करणार्‍या विक्रेत्यांसोबत अनेकवेळा तक्रारी सुध्दा केल्या आहेत. मनपाच्या वतीने कारवाईवेळी हे फळविक्रेते जातात व तात्पुरते अतिक्रमण हटवितात व पुन्हा जैसे थे..च्या परिस्थितीमध्ये स्टॉल लावतात.\nवाहतूक पोलिस शाखेच्या वतीने वर्दळीच्या व सिग्नलच्या चौकांत वाहतूक पोलिस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. काही ठिकाणी हे वाहतूक पोलिस शिपाई वाहतूक कोंडी सुरुळीत करताना दिसतात, तर काही ठिकाणी एन्ट्री वसुली करताना किंवा काही चौकांत पावत्या बनविताना दिसतात.\nरविवारी सायंकाळी आसरा चौकात झालेल्या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली. यामध्ये आठ वर्षीय नंदिनीचा पाय मात्र गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले आहे. सिग्नल ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने दुचाकीस्वारास ठोकरले होते. दुसर्‍या बाजूस सिग्नलवर उभे असलेल्या नागरिकांनी ट्रकचालकास धरुन बदडले. चिमुरडीला ट्रकसमोरील चाकातून बाहेर काढून ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.अनेकांनी आठ वर्षीय लहान मुलीला पाहून हळहळ व्यक्त केली. सुदैवाने मुलीचे प्राण वाचले.\nएवढी मोठी घटना घडली, एका शाळकरी विद्यार्थिनीचा जीव जाता जाता वाचला. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प आहे. सोमवारी सकाळी परिस्थिती जशीच्या तशी होती.सिग्नलवर नेहमीप्रमाणे गर्दीचा लोंढा होता. वाहतूक शाखेकडून एकच पोलिस शिपाई वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी तैनात करण्यात आला होता. आसरा चौकातील अतिक्रमण नेहमीप्रमाणेच होते. बेशिस्त रिक्षाचालक नेहमीप्रमाणे चौकांत प्रवासी वाहतुकीसाठी थांबा घेत होते. वाहतूक पोलिस शिपाई नेहमीप्रमाणे पावत्या करण्यात मग्न होते.सिग्नलवर जाणारा गर्दीचा लोंढा येतच होता. वाहत��क कोंडी नेहमीप्रमाणेच होती.\nसोलापुरातील वाहतुकीला शिस्त लावणे म्हणजे अति विशेष काम. खाकी वर्दीतील ज्यांनी कुणी या विषयाला हात घातला त्याला याच सोलापूरकरांनी डोक्यावर घेतले, हा इतिहास आहे. डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्यापासून ते रविंद्र सेनगावकर या माजी पोलिस आयुक्‍तांनी बर्‍यापैकी या वाहतुकीला शिस्त लावली. परंतु गत काही महिन्यांपासून ये रे माझ्या मागल्या प्रमाणे ही वाहतुकीची शिस्त कुठेतरी बिघडतेय असे चित्र ठिकठिकाणच्या चौकात पाहायला मिळत आहे. त्यातूनच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. याला कोण आणि कोणती यंत्रणा जबाबदार आहे याचा लेखाजोखा आजपासून...(त्रांगडे सिग्नलचे या माध्यमातून)\nचौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाचे सिग्नल कोण तोडतोय, हे पाहण्याचे काम असताना याठिकाणी उपस्थित महाशय कर्मचारी पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावत्या फाडणे महत्त्वाचे की सिग्नल व्यवस्था हेच कळून येत नव्हते.\nपदपथावरील अतिक्रमणांना अभय कोणाचे\nआसरा चौकातील सिग्नल यंत्रणेजवळच चारही बाजूने मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी मोठे शॉपिंग सेंटर आहे. त्यामुळे नेहमीच येथे वर्दळ असते. अशा परिस्थितीत जेे पदपथ आहेत, त्यावर उभारलेल्या अतिक्रमणांना कुणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेची अतिक्रमण हटाव यंत्रणा कारवाई करण्यासाठी कुणाची वाट पाहतेय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.\nरिक्षावाल्यांची मस्ती उतरविणार कोण\nआसरा चौकात विमानतळ, डीमार्ट, होटगी रोड, कुमठा नाका, नई जिंदगी या भागातून सेकंदाला कित्येक रिक्षा प्रवासी घेऊन दाखल होत असतात. या रिक्षांसाठी कुठेही थांबा नाही. तीन चाकी रिक्षांसाठी एक अधिकृत रिक्षा थांबा आहे. त्याठिकाणी शिस्तीत रिक्षा असतात, परंतु बाहेरुन येणार्‍या रिक्षा चौकातच थांबत असतात. त्यामुळे सातत्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिक रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\n��ाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-amarnath-yatra-starts-only-after-weather-forecast-by-kashmirs-weatherman-5929369-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:41:00Z", "digest": "sha1:KD4IIAQTBKGTDLS23PQCX47ZT22RSRVX", "length": 10505, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amarnath Yatra starts only after weather forecast by Kashmir's 'Weatherman' | काश्मीरच्या ‘वेदरमॅन’ने हवामानाचा अंदाज वर्तवल्यानंतरच सुरू हाेते अमरनाथ यात्रा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाश्मीरच्या ‘वेदरमॅन’ने हवामानाचा अंदाज वर्तवल्यानंतरच सुरू हाेते अमरनाथ यात्रा\nसध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी पहाटे चार वाजता पहलगाममधून पहिला जथ्था निघतो.\nश्रीनगर- सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी पहाटे चार वाजता पहलगाममधून पहिला जथ्था निघतो. पण यात्रेवर हवामानातील बदलाचा परिणाम होण्याची शक्यता असते. यात्रेच्या मार्गात अडथळा आहे किंवा नाही हे सांगण्याची जबाबदारी काश्मीरमधील ‘वेदरमॅन’ सोनम लोटस यांच्यावर आहे. लोटस दरदिवशी पहाटे ३.३० वाजता उठून हवामानाशी निगडित अचूक माहितीची जुळवाजुळव करतात आणि यात्रेकरूंच्या बेस कॅम्पपर्यंत ती माहिती पोहोचवली जाते. त्यानंतर ४ वाजता यात्रेचा कार्यक्रम निश्चित होतो. काश्मीरचे हवामान कसे आहे हे लोटस यांच्यापेक्षा चांगले कोणी जाणू शकत नाही. लोक त्यांच्यावर इतका विश्वास ठेवतात की त्यांना संताचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचमुळे लोक त्यांना ‘पीर लोटस’ असे संबोधतात. परंतु वास्तवात लोटस हे पीर नसून हवामान विभागाचे संचालक आहेत. मागील १० वर्षांपासून ते या पदावर कार्यरत आहेत.\nलोटस यांचा जन्म लडाखमध्ये झाला. त्यांना याच आठवड्यात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून सर्वोत्तम कर्मचारी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराच्या रूपात मिळालेली रोख रक्कम त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील तीन आरोग्य क्षेत्रांतील संस्थांना आणि आपल्या टीममध्ये वितरित केली. सर्वांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळाले. १० हजार रुपयांत जीवन बदलत नाही, पण एखाद्या व्यक्तीला चांगले काही तरी करण्याची प्रेरणा अवश्य मिळते, असे ते म्हणतात. २००५ मध्ये सोनम लोटस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली.\nविमानाचे तिकीट बुक करायचे असेल किंवा घरात लग्नाची तारीख काढायची असो, सर्व जण लोटस यांच्याकडून हवामानाचा अंदाज जाणून घेतात, नंतर पुढील नियोजन केले जाते. त्यांचे मूळ गाव असलेल्या जंस्कार खोऱ्यातील लोक तर याक पहाडांमध्ये हरवल्यानंतर लोटस यांच्याकडून हवामानाचा अंदाज घेऊन त्याला शोधण्यासाठी निघतात. २०१४ मध्ये पुराच्या आधी किती पाऊस होणार आहे याचा अंदाज त्यांना आला होता. परंतु इतका मोठा पूर येईल, याबद्दल त्यांनाही खात्री नव्हती. त्या पुरानंतर म्हणजेच २०१५ मध्ये श्रीनगरमध्ये रडार उभारण्यात आले. आता एक महिना आधी ५०%, एक आठवड्यापूर्वी ८०%, दोन दिवसांपूर्वी ९५% आणि एक दिवसापूर्वी १००% अंदाज वर्तवतात. आणखी अचूक माहिती मिळावी म्हणून लवकरच जम्मू आणि लडाखमध्येही श्रीनगरप्रमाणे रडार लावण्यात येणार आहे. स्थानिक लोक सोनम यांना खूप पसंत करतात. शालेय विद्यार्थी जेव्हा सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतात तेव्हा आपण सलमान खान असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले.\nभारतासाठी अभिमानाचा क्षणः चांद्रयान -2 अवकाशात झेपावले, 17 व्या मिनिटांत योग्य कक्षेत प्रवेश, इ्स्रोत जल्लोष\nमहिलांसाठी तयार केलेले निर्भीक रिव्हाॅल्व्हर, पाच वर्षांत २५०० विक्री झाले\nघुंघट बाजूला सारत २५०० महिलांनी सौरऊर्जेद्वारे सहा लाख घरे केली प्रकाशमान, ८ वर्षांत ९.५ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखून पर्यावरणाचे संरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/10/19/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E/", "date_download": "2019-07-22T09:30:04Z", "digest": "sha1:7MEK37XLEAMOM5DZ6I3DUEI37K7ZDBH5", "length": 5514, "nlines": 55, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "परीक्षार्थी असावे की ज्ञानार्थी… हा एकच सवाल आहे…! – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nपरीक्षार्थी असावे की ज्ञानार्थी… हा एकच सवाल आहे…\n‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात नाथा चितळे ही भूमिका रंगवणारा बालकलाकार अथर्व बेडेकर याला असलेल्या वाचनाच्या छंदाचे प्रतिबिंब, माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात पडले. यावेळी अथर्व वाचनसंस्कृती विषयी तर बोललाच; परंतु ‘मुलांनी परीक्षार्थी असावे की ज्ञानार्थी हा एकच सवाल आहे’, असा थेट प्रश्न विचारत त्याने श्रोत्यांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ निर्माण केले.\nवाचनसंस्कृतीची जोपासना करत सांस्कृतिक वसा जपणाऱ्या माहीम सार्वजनिक वाचनालयाने या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अथर्वला वाचनालयात खास निमंत्रित केले होते. यावेळी अथर्वने विद्यार्थीदशेतल्या काही प्रश्नांना वाचा फोडली. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा प्रश्न रंगभूमीवरच्या नटसम्राटाला पडला होता. पण आजच्या विद्यार्थ्यांच्या पुढे नटसम्राटापेक्षाही गहन प्रश्न उभे ठाकले आहेत, असे वास्तव निरीक्षणही त्याने नोंदवले. ‘वाचन प्रेरणा दिन’ आहे, म्हणून फक्त आजच्या दिवशीच वाचायचे का, असा प्रश्न उपस्थित करत निदान आजपासून तरी सर्वांनी काही ना काही वाचायला सुरुवात केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.\nसगळ्या प्रकारची पुस्तके मला वाचायला आवडत असली, तरी त्यातही साहसी पुस्तके मला अधिक आवडतात. नाट्यवाचन करायलाही मला आवडते. पु.ल.देशपांडे यांची लेखनशैली मला अधिक भावते. ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे माझे आवडते नाटक आहे, असे सांगत, ‘जो वाचेल तोच वाचेल’, अशा शब्दांत अथर्वने त्याची वाचनविषयक भूमिका स्पष्ट केली.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious लोकेश गुप्ते ‘काहीतरी सांगतोय’…\nNext ‘हे मृत्युंजय’ नाटक रंगभूमीवर येतंय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/todays-honor-distribution-to-womesn-through-news-18-lokmat-mukta-awards-285569.html", "date_download": "2019-07-22T10:43:09Z", "digest": "sha1:R42LA3KLETJ67YT2JLSOMR3EYPVLM743", "length": 19793, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कारांचं आज वितरण | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता ��भियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्र��यकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nन्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कारांचं आज वितरण\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती,' जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nन्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कारांचं आज वितरण\nमहाराष्ट्रभरातून आलेल्या 100 नामांकनांमधून तज्ञ परिक्षकांच्या निवड समितीनं पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड केली आहे.\nमुंबई, 27 मार्च : न्यूज18 लोकमतच्या मुक्ता पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. महाराष्ट्रातल्या 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या सोहळ्यात होणार आहे. शेती, प्रशासन, सेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान चाकोरीबाहेरचं काम, सामाजिक संस्था, जन आंदोलन आणि जीवनगौरव या श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.\nमहाराष्ट्रभरातून आलेल्या 100 नामांकनांमधून तज्ञ परिक्षकांच्या निवड समितीनं पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमये यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार आहे.\nदादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आपली सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रार्थनिय आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ramnath-kovind/photos/", "date_download": "2019-07-22T10:50:19Z", "digest": "sha1:IUY3O5BOZNQ522N2EIJWLCADPPAVRGR3", "length": 9615, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ramnath Kovind- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची ���ेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nफोटो गॅलरीSep 25, 2018\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\n'हे' आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\nअसा रंगला राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:09:51Z", "digest": "sha1:OBJXJTOUHVLPGZ2ALPDG5TZUW7HHANM4", "length": 20111, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove एमपीएससी filter एमपीएससी\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nउच्च न्यायालय (4) Apply उच्च न्यायालय filter\nस्पर्धा (4) Apply स्पर्धा filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nआयसीएसई (1) Apply आयसीएसई filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nइंजिनिअर (1) Apply इंजिनिअर filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nकोल्हापूर (1) Apply कोल���हापूर filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nन्यायाधीश (1) Apply न्यायाधीश filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nपोलिस आयुक्त (1) Apply पोलिस आयुक्त filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेत ‘बायोमेट्रिक’चा विसर\nपुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत बायोमेट्रिक हजेरी न घेतल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सेवा पूर्व...\nनागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे. 2013 साली एमपीएससीमार्फत निवडण्यात आलेल्या 74 शिक्षणाधिकाऱ्यांचा \"परिवीक्षाधीन' कालावधीचा वनवास संपता संपत नसल्याने सोयीसुविधाही मिळत नसून आणि वेतनवाढ...\nतृप्ती देसाई यांना अटक आणि सुटका\nपुणे : ससून सर्वोपचार रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (ता.12) बंडगार्डन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सकाळी अटक केली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तरी त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. डॉ...\nबॅंक पदाधिकाऱ्यांबाबत आततायीपणा - पवार\nपुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांनी आततायीपणा केलेला दिसतो. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकारात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त...\nजागा वाढवूनही एमपीएससीचे विद्यार्थी नाराज\nपुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेऊन भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या जागांची संख्या 69 वरून 136 करण्यात आली आहे. यामुळे आता 67 जागा वाढवून मिळाल्या असल्या, तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या कमीच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे...\nजातीच्या दाखल्याची अट \"एमपीएससी'साठी नको\nऔरंगाबाद - एमपीएससी आयोगातर्फे राजपत्रित अधिकारी पदाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना मुलाखतीस येताना जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट घालण्यात आली. ही अट लागू न करण्याचे तसेच समांतर आरक्षणाबाबत विचार करण्याचे निर्देश मुंबई...\nएमपीएससी प्रवेशावर बंदी कायम\nमुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती आज महाराष्ट्र प्रशासकीय आयोगानेही कायम ठेवली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून \"एमपीएससी'ची परीक्षा वादात सापडलेली आहे. याबाबत मॅटने सुनावणी घ्यावी, असे निर्देश...\n'एमपीएससी' परीक्षेवरील स्थगिती कायम\nमुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)च्या परीक्षेला दिलेली अंतरिम स्थगिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आठवडाभरासाठी कायम ठेवली आहे. आरक्षित कोट्यातील उमेदवारांनी खुल्या गटातून अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचे अर्ज राज्य सरकारने नामंजूर केले आहेत. या विरोधात काही...\nसुभाषबाबू की रासबिहारी बोस\n\"एमपीएससी'च्या उत्तरसूचीमुळे पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर पुणे - शालेय जीवनापासून जे प्रश्‍न अनेकांना चुटकीसरशी माहिती असतात, तेच \"एमपीएससी'च्या एखाद्या परीक्षेत आले की मात्र त्यांच्या \"खरे-खोटेपणाबद्दल' काही खात्री देता येणार नाही, असेच म्हणण्याचा अनुभव...\nरुग्ण सुविधेसह डॉक्‍टर, कर्मचारी भरतीची प्रतिज्ञापत्राद्वारे हमी\nघाटी, कर्करोग, चिकलठाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतीत हमीच्या पूर्ततेचे खंडपीठाचे आदेश औरंगाबाद - मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे घाटी रुग्णालय, नव्याने सुरू झालेले कर्करोग रुग्णालय, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी आवश्‍यक मूलभूत...\nयंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...\nउद्यापासून ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शन\nकोल्हापूर - करिअरच्या विविध संधींची सर्वांगीण माहिती देणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रस्तुत ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शनाला मंगळवार (ता. ३०) पासून सुरवात होत आहे. संत गजानन शिक्षण संस्था महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A51&search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:02:06Z", "digest": "sha1:R76DWU4CKEHRYUOWTUBGBFIN7DCUYKJM", "length": 13816, "nlines": 260, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (4) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपाशा पटेल (2) Apply पाशा पटेल filter\nपोटनिवडणूक (2) Apply पोटनिवडणूक filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nशिवसेना (2) Apply शिवसेना filter\nअखिलेश यादव (1) Apply अखिलेश यादव filter\nअमित शहा (1) Apply अमित शहा filter\nअमिताभ बच्चन (1) Apply अमिताभ बच्चन filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nएकनाथ शिंदे (1) Apply एकनाथ शिंदे filter\nकांशीराम (1) Apply कांशीराम filter\nकृषी विद्यापीठ (1) Apply कृषी विद्यापीठ filter\nकोरडवाहू (1) Apply कोरडवाहू filter\nखासगीकरण (1) Apply खासगीकरण filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\n'शतप्रतिशत'ला झटका (श्रीराम पवार)\nपोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...\nपेच शिवसेनेचा, पण विजय कुणाचा \nआजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...\nसरकारपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांमुळं जलसंधारणाची कामं राज्यात होत असताना आता त्यापुढच्या गोष्टींचाही विचार करणं आवश्‍यक आहे. बाजारपेठेचा \"तोल' सांभाळणं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगलं \"मोल' मिळण्याची व्यवस्था करणं ही दोन आव्हानं आहेत. त्यातून मार्ग काढावाच लागेल....\nस्वतःला तोशीस लागू नये, याची पुरेपूर काळजी घेत राज्य सरकार शेतमालाची हमीभावाच्या खाली खरेदी करू नये, असे आदेश काढून मोकळे झाले आहे. त्यामुळे बाजरसमित्यांमध्ये सोयाबीन खरेदी ठप्प झालीय. सरकारने हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याऐवजी स्वतः मैदानात उतरून भावांतर योजना लागू करण्याची गरज आहे. विरोधी...\n\"छंद जिवाला वेड लावी पिसे''\nमुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर असलेल्या मंडळीनी प्रोटोकॉल पाळले पाहिजेत हे खरेही असेल. पण त्यांच्या पत्नी किंवा मुलांनीही प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-07-22T09:33:49Z", "digest": "sha1:EFB4KOOD6CVB6JJE7FPC2UJDA5BW6NK5", "length": 13192, "nlines": 282, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऑलिंपिक खेळात देश - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► ऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश‎ (५३ प)\n► उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत‎ (२ क, २३ प)\n► हिवाळी ऑलिंपिक खेळात देश‎ (२ क)\n► २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळातील सहभागी देश‎ (१ प)\n\"ऑलिंपिक खेळात देश\" वर्गातील लेख\nएकूण १२४ पैकी खालील १२४ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:माहितीचौकट ऑलिंपिक खेळात देश\nऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ\nऑलिंपिक खेळात इक्वेटोरीयल गिनी\nऑलिंपिक खेळात एकत्रित संघ\nऑलिंपिक खेळात काँगोचे प्रजासत्ताक\nऑलिंपिक खेळात काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक\nऑलिंपिक खेळात केप व्हर्दे\nऑलिंपिक खेळात कोत द'ईवोआर\nऑलिंपिक खेळात कोस्टा रिका\nऑलिंपिक खेळात चिनी ताइपेइ\nऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक\nऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका\nऑलिंपिक खेळात न्यू झीलंड\nऑलिंपिक खेळात बर्किना फासो\nऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\n१९०० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९२४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९३२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९४८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९५२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९५६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९६८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९७२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९७६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९८० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९८४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९८८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९९२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१९९६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२००० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात भारत\nऑलिंपिक खेळात मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक\nऑलिंपिक खेळात साओ टोमे आणि प्रिन्सिप\nऑलिंपिक खेळात सियेरा लिओन\nऑलिंपिक खेळात सोव्हियेत संघ\nसाचा:ऑलिंपिक खेळात हाँग काँग\n२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात हाँग काँग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तया��� करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-07-22T10:15:57Z", "digest": "sha1:QTCPYXSVJOJM57C66DEWTGR7GNQP3E5V", "length": 4490, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हमीरपूर (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हमीरपूर (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nहिमाचल प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१५ रोजी २०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Honnur_Fort-Trek-Belgaum-District.html", "date_download": "2019-07-22T10:00:39Z", "digest": "sha1:LSWADX626QYNCKAWWRAD43OZZKBMQHXZ", "length": 6347, "nlines": 23, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Honnur Fort, Belgaum District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nहोन्नुर किल्ला (Honnur Fort) किल्ल्याची ऊंची : 2400\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम\nबेळगाव जिल्ह्यात हिडकल धरणाच्या काठावर होन्नुर हा किल्ला आहे . धरणामुळे तीनही किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आहे . त्यामुळे ल���ल चिर्यामध्ये बांधलेला हा किल्ला एखाद्या चित्रासारखा सुंदर दिसतो.\nकिल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे . येथे उतरल्यावर समोरच किल्ला दिसतो. किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. तटबंदी डावीकडे ठेवत दोन बुरुज पार केल्यावर किल्ल्याचा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा आहे . या दरवाजाच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी लाल चिर्यात बांधलेली आहे . प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ल्याचा संपूर्ण पसारा दृष्टीपथात येतो. या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केल्याने किल्ल्यावर मोठ्या वास्तू नसाव्यात त्यामुळे किल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळत नाहीत. तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारतांना हिडकल डॅमचा पसारा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पश्चिमेला होन्नुर गाव आहे. त्यावरुन किल्ल्याला होन्नुर नाव पडलेले आहे . किल्ल्याच्या पश्चिमेला झेंडा बुरुज आहे. त्याच्या जवळ किल्ल्याचा होन्नुर गावाच्या दिशेला उतरणारी वाट आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी दरवाजा असावा. आज मात्र तो अस्तित्वात नाही . तटबंदीवरुन फिरुन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर पाण्याचे टाक / तलाव आढळत नाही . किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था कशी होती याचा अंदाज येत नाही . किल्ला पाहाण्यासाठी १५ मिनिटे पुरतात .\nमुंबई - बंगलोर महामार्गावर , बेळगावहून मुंबईला जातांना ३७ किलोमीटरवर हिडकल डॅमला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्य़ा पासून १२ किलोमीटरवर उजवीकडे विठ्ठल भवन सर्किट हाऊसला जाणरा फ़ाटा आहे. होन्नुर किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे . येथे उतरल्यावर समोरच किल्ला दिसतो. किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात.\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nबेळगावचा किल्ला (Belgaum Fort) होन्नुर किल्ला (Honnur Fort) काकती किल्ला (Kakati Fort) पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)\nराजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) सडा किल्ला (Sada Fort) वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-school-building-is-dangerous/", "date_download": "2019-07-22T10:34:15Z", "digest": "sha1:W32D36GLI3I5BZOOASD3SLJZGOCSMLVJ", "length": 6787, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ढोणेवाडी प्राथ. शाळेची इमारत धोकादायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › ढोणेवाडी प्राथ. शाळेची इमारत धोकादायक\nढोणेवाडी प्राथ. शाळेची इमारत धोकादायक\nकारदगा : प्रशांत कांबळे\nढोणेवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेची इमारत जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनली आहे. शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या मराठी प्राथमिक शाळेच्या खोल्यांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात सर्व वर्गांमध्ये गळती लागली असून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.सन 1890 मध्ये स्थापन झालेली ढोणेवाडी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा ही एक मराठी भाषा टिकवून ठेवण्यात आदर्शवत भूमिका पार पाडत आहे. मराठी शाळांचे अस्तित्त्व शासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहे. ढोणेवाडी प्राथमिक शाळेत अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत.\nखासगीकरणाच्या प्रवाहात सरकारी शाळेची पटसंख्या पहिली ते सातवीपर्यंत 350 आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सात खोल्या असून नऊ शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत. अध्ययनाचे धडे घेणार्‍या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेल्या खोल्या जीर्ण झाल्या असून ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. शाळेचे छप्परही अनेक ठिकाणी वाकल्याने कधी कोसळेल, ते सांगता येत नाही.शाळेच्या खोल्यांवर असलेली कौले फुटल्याने पावसाळ्यात गळती लागली आहे. खोल्यांचे सिमेंट व वाळू ढिसाळ बनल्याने दगड निखळत आहेत. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने शाळेभोवती शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने बाग निर्माण केली आहे. पण मोकाट जनावरे बागेचे सौंदर्य व झाडांचे नुकसान करत आहेत.\nशाळेला नागरी सुविधांची वानवा असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. शाळेसाठी असलेल्या कूपनलिकेचे पाणी चार-पाच घागरीच मिळत आहे. कन्नड शाळेमध्ये लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र पाण्याअभावी बंद पडले आहे.संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला कळवूनदेखील पिण्याच्य��� पाण्याची सोय अद्याप करण्यात आलेली नाही. मध्यान्ह आहार बनविण्यासाठी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/latur-son-murder-his-father/", "date_download": "2019-07-22T09:50:52Z", "digest": "sha1:GMDQLLPJZO6YVPYIUXQQMCAZDIBDAWIH", "length": 5916, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Marathwada › पित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून\nपित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून\nशेतात जेवत असलेल्या बापावर कुर्‍हाडीचे घाव घालून मुलाने त्यांचा खून केला. शेतीच्या वाटणीवरून उदगीर तालुक्यातील चांदेगाव शिवारात रविवारी दुपारी हा थरारक प्रकार घडला.\nकेरबा गणपती वंगवाड (60) असे मृत पित्याचे नाव आहे. रविवारी केरबा आपल्या परिवारासह वेळ अमावास्या साजरी करण्यासाठी शेतावर गेले होते. ते जेवणासाठी बसले असताना पाठीमागून त्यांचा थोरला मुलगा गोविंद हातात कुर्‍हाड घेऊन आला व त्याने बेसावध असलेल्या वडिलांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले. दरम्यान, त्याची आई सुंदराबाई यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांच्यावर त्याने वार केल्याने त्याही जखमी झाल्या. नंतरही गोविंदने केरबा यांच्यावर अमानुषपणे वार केले. त्यात ते गतप्राण झाले.\nनंतर त्याने त्यांचा मृतदेह उचलला व वेळअमावास्याच्या पूजेकरिता उभारलेला खोपीत नेऊन टाकला. त्यावर तुराट्या टाकून खोपच पेटवून दिली. यामुळे मृतदेहाची राख झाली. त्यानंतर गोविंदने एका शेतकर्‍याच्या शेतावर जेवण घेतले व तो पसार झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल���. जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविला असून पोलिसांचे पथक फरार गोविंदच्या शोधात रवाना झाले आहे.\nपित्याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून\nवडीलांना जाळणार्‍या मुलाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना\nजवळाबाजार : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nअहमदनगर जिल्‍ह्याच्या नामकरणासाठी बीडमध्ये मोर्चा\nधनाजी देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू\nतुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/ahmednagar-news/9", "date_download": "2019-07-22T10:08:29Z", "digest": "sha1:3ZOXO5JQP3RM3KFGGEJA3V53LUWEQNSY", "length": 33646, "nlines": 234, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ahmednagar News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nअहमदनगर जिल्ह्यात लहान मुलीला पळवून नेत असल्याच्या संशयावरून महिलेला खांबाला बांधून मारहाण\nश्रीगोंदे- अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथे लहान मुलीला पळवून नेत असल्याच्या संशयावरून एका महिलेला नागरिकांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी, एका मुलाचेही अपहरण झाले होते. मात्र, त्याला वाचवणाऱ्यालाच गावकऱ्यांनी चोप दिला. काष्टीतील जुन्या बाजारतळाजवळ घोडनदीकाठी असलेल्या पंडित सोनार यांचा ३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. त्यामुळे लोक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, स्मशानभूमीकडे एक युवक प्रातर्विधीसाठी गेला...\nकाही लोक वसुलीसाठी तगादा लावत असल्याने विष प्राशन करून निळवंडे धरणग्रस्ताची आत्महत्या\nअकोले- निळवंडे धरणग्रस्त कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नामदेव आभाळे (४०) यांनी सोमवारी रात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल���. आभाळे यांनी घरात लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. काही लोक वसुलीसाठी तगादा लावत आहेत, म्हणून आपण बैचेन आहे अशा आशयाचा मजकूर त्यात अाहे. संबंधित लोकांची नावेही चिठ्ठीत नमूद केल्याची चर्चा आहे. आभाळे यांनी काही नातेवाईक, हितचिंतक व मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. ते वेळेत परत न केल्याने संबंधितांनी तगादा...\nसाडूच्या खुनाचा प्रयत्न; आरोपी गजाआड\nनगर- घराशेजारी राहत असलेले साडू व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केला. ही घटना १९ ऑगस्टला २०१८ रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी संदीप जयवंत मुळे (२९, रा. देवीभोयरे, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष ज्ञानदेव वाजे (४०, रा. वडनेर बुद्रूक, पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा...\n'तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देतो' असे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, श्रीरामपूरमधील घटना\nराहाता- तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देतो, असे आमिष दाखवत बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना लोणी खुर्द येथे घडली. दत्तात्रय पोपटराव खेमनर (चांडेवाडी, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक झालेली नाही. लोणी पोलिसांकडे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दीड वर्षापूर्वी माझी खेमनरशी ओळख झाली. तृप्ती देसाई यांच्याशी माझी चांगली ओळख आहे. मी तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देईन, असे आमिष दाखवत तो घरी येऊ लागला. घर मालकिणीने त्याला...\nनगर लोकसभा : पिक्चर तो अभी बाकी है.. मेरे दोस्त\nनगर :पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपतील इनकमिंग सध्या रोडावलं असलं तरीदेखील लोकसभा निवडणुकीला अद्याप चार- सहा महिन्यांचा कालावधी बाकी असल्यानं या काळात नेमकी कोणती राजकीय समीकरणं शिजतील, याचा अंदाज आत्ताच बांधणे काहीसं अवघड आहे. या निकालांचा कल काहीसा काँग्रेसच्या बाजूने झुकण्यापूर्वी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय ���िखे यांच्या नावाची चर्चा...\nनगर :शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेेसचे उमेदवारही सहलीवर गेले आहेत. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार, याची उत्सुकता नगरकरांना आहे. स्थानिक पातळीवर दावे- प्रतिदावे सुरू असले, तरी अंतिम निर्णय पक्षपातळीवरच होणार आहे. मात्र, महापौर निवडणूक पाच दिवसांवर येऊन ठेपली तरी राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार...\nनगरमध्ये ताैसिफ जळत हाेता, त्याला वाचवावे असे काेणालाही वाटले नाही; लाेक फाेटाे काढत राहिले\nपुणे- कर्जत (जि. नगर) येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ताैसिफ शेख याने गुरुवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आत्मदहन केले. ताैसिफ याने प्रशासनाला आत्मदहनाची पूर्वकल्पना देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, अशी खंत ताैसिफचे काका राजू कलिंदर शेख यांनी व्यक्त केली. ताैसिफ राॅकेल ओतून घेत पेटवून घेईपर्यंत आणि नंतर जळत असताना परिसरात उपस्थित असलेल्या शेकडाे लाेकांनी त्याचे फाेटाे, व्हिडिओ...\nप्रवरापात्रात आढळला गोमांसावरील बेकायदा प्रक्रिया उद्योग\nसंगमनेर- नगरपालिकेचे परिविक्षाधीन मुख्याधिकारी प्राजित नायर आणि नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्यासह नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीत प्रवरा नदीपात्रात गोमांसावरील बेकायदा प्रक्रिया उद्योग आढळला. मुख्याधिकारी नायर यांनी कारवाई करत एका शेडमध्ये सुरु असलेला हा उद्योग नेस्तनाबूत करत चाैघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पालिकेच्या कत्तलखान्यासह अन्य बेकायदा कत्तलखान्यातून गटारीमधून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी नदीत सोडले जाते. जनावरांच्या कत्तलीनंतर खाण्यास अयोग्य असलेले...\nअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी पेटवून घेतलेल्या तौसिफ शेख यांचा ससून रुग्णालयात मृत्यू\nनगर- अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने गुरुवारी तौसिफ हासिम शेख (२७) याने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून दिले होते. यात तो ८०% भाजला होता. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तौसिफने आधी २४ सप्टेंबर, १० डिसेंबर आणि २० डिसेंबरला आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा १५ डिसेंबरला दिला होता. अतिक्रमण काढण्याची...\nनऊ महिन्यांत 269 कोटींपैकी फक्त 41 कोटींचा मिळाला निधी\nनगर - जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला २०१८-१९ या वर्षासाठी २६९ कोटी ७५ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, गेल्या नऊ महिन्यांत शासनाकडून केवळ ४१ कोटी ३८ लाख ९२ हजार रुपयेच निधी मिळाला. त्यातही प्राप्त निधींपैकी केवळ ७० लाख ८० हजार रुपयांचाच निधी १५ डिसेंबरपर्यंत खर्च झाला. ४० कोटी ६८ लाख १२ हजार रुपयांचा निधी खर्चच झालेला नसल्याचे पुढे आले आहे. जिल्हा परिषदेला मंजूर असलेल्या २२८ कोटींच्या निधीची प्रतीक्षा लागली आहे. विशेष म्हणजे कृषिप्रधान म्हणून आेळखल्या जाणाऱ्या नगर...\nभाजप-शिवसेना एकमेकांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नांत, 28 डिसेंबरला महापौर, उपमहापौर निवड, जोरदार मोर्चेबांधणी\nनगर - येत्या 28 डिसेंबरला महापौर व उपमहापौरांची निवड होणार आहे. दरम्यान, भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांना दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आहेत. भाजपला राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याने भाजपमधील नगरसेवकांनीही महापौरपदी विराजमान होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे शिवसेनाही भाजपला सत्तेबाहेर ठेवून आकडेवारीचे गणित जुळवण्याच्या तयारीत आहे. महापालिकेत शिवसेना २४, भाजप १४, राष्ट्रवादी १८, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल...\nनिवडणुकीनंतरही भाजप-शिवसेनेत श्रेयवाद, स्वच्छतेसाठी 27 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर, स्वच्छता व्यवस्था होणार का बळकट\nनगर - महापालिकेला केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी शासनाने सोमवारी सुमारे २७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी महापालिकेने सभेत ठराव घेऊन प्रकल्प अहवाल निधीच्या मागणीसाठी शासनाकडे पाठवला होता, असे शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले. तर खासदार दिलीप गांधी यांनी शहर स्वच्छतेबाबत निवडणुकीच्या जाहिरनाम्य��त भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करत असल्याचा दावा केला आहे. मनपा निवडणुकीत स्वबळावर लढणारे दोन्ही पक्ष...\nदुष्काळावर अखेर 'सरकारी मोहोर'...\nबोधेगाव : अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके हातातून गेली. दुबार पेरणीची पिकेही न जगल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने संपूर्ण शेवगाव तालुकाच दुष्काळी म्हणून शासनाने जाहीर केला. महसूलकडून शनिवारी चालू खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार शेवगाव तालुक्यातील खरीप हंगामाच्या बोधेगावसह ३४ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील दुष्काळी स्थितीवर आता अधिकृत सरकारी मोहोर उमटली. शासकीय नियमानुसार १५ डिसेंबरला खरीप...\nखंडोबा हे राज्याचे एकमेव कुलदैवत : भगीरथ काळे\nनगर : हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ, जाती आहेत. ही माणसे सूर्य, शिवा, विष्णू, गणपती आदींची उपासना करतात. आपल्या राज्यात प्रत्येकाचे कुलदेवी वेगवेगळ्या आहेत. पण कुलदैवत एकच आहे, ते म्हणजे खंडोबा, असे प्रतिपादन भगीरथ महाराज काळे (नाशिक) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगावरोठा (ता. पारनेर) येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्सवाच्या समाज प्रबोधन कीर्तनात ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड,...\nअपहरण करून खंडणी मागणारे आरोपी २४ तासांत गजाआड\nनगर : आरोपींचा सिनेस्टाइल पाठलाग करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुपे (तालुका पारनेर) पोलिसांनी सुटका केली. त्याचबरोबर या प्रकरणातील पोलिसांना चकवा देत पसार झालेले आरोपीदेखील २४ तासांच्या आत गजाआड करण्यात आले. अपहरण केलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी आरोपींनी ८० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील या आरोपींनी संबंधितांना दिली होती. शेवगाव येथील रमजान सलीम शेख यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले असल्याची तक्रार त्यांचे भाऊ शहाजान सलीम शेख यांनी...\nअहमदनगरमध्ये सत्तास्थापनेचा शिवसेनेचा दावा; राष्ट्रवादीकडूनही चाचपणी सुरू\nनगर - सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेनेने केला आहे. महापौरपदासाठी फिल्डिंगही लावण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीदेखील सत्ता स्थापन करण्यासाठी चाचपणी करत आहे. काँग्र��स, राष्ट्रवादी व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार की, शिवसेनेबरोबर राहणार हा आैत्सुक्याचा विषय बनला आहे. मनपा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती न...\nटंचाईत दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्या : शालिनी विखे\nनगर- नगर जिल्ह्यात टंचाईच्या कालावधीत ग्रामस्थांना मागणीप्रमाणे टँकर मंजुरीचे प्रस्ताव तातडीने सादर करून ते मंजूर करून घ्यावेत, अशी सूचना देतानाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी टंचाईच्या कालावधीत जनतेला दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शुक्रवारी दिले. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील नादुरुस्त असलेली वीज रोहित्रे तातडीने दुरुस्त करण्याची सूचना विखे यांनी दिली. ० ते १००...\nछिंदमची निवड रद्द करण्यासाठी याचिका; पराभूत उमेदवार म्हसेंचा अर्जातील त्रुटींवर आक्षेप\nनगर- महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ९ मधून अपक्ष निवडून आलेल्या श्रीपाद छिंदमची निवड रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश म्हसे यांनी गुरुवारी जिल्हा न्यायालयात दाखल केली. नीलेश म्हसे यांनीही प्रभाग ९ मधून अपक्ष निवडणूक लढवली हाेती. याच प्रभागातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम रिंगणात होता. दरम्यान, निवडणुकीत अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असताना म्हसे यांनी छिंदमसह इतर उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रातील...\nभाजपच्या 13, तर सेनेच्या 9 जणांची अनामत जप्त; राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 व काँग्रेसच्या 6 उमेदवारांचाही त्यात समावेश\nनगर- महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक विभागाने अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त केलेल्या १६३ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात भाजपच्या १३, तर शिवसेनेच्या ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ व काँग्रेसच्या ६ उमेदवारांचाही त्यात समावेश आहे. निवडणूक रिंगणात ३३९ उमेदवार होते. भाजप, शिवसेनेने स्वबळावर, तर काँग्रेस व राष्ट्रवादीने हातात हात घालून ही निवडणूक लढवली. १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी...\n'अच्छे दिन'च्या अाशेवर काँग्रेसजन आता परतीच्या वाटेवर; पक्षातील मरगळ होणार दूर\nनगर- मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यांतील काँग्रेसच्या यशानंतर भाजपच्या दिशेने आगामी काळात कूच करणाऱ्यांमध्ये मन परिवर्तन झाले असून, अनेक काँग्रेसजनांनी आपला पक्षच बरा, असे म्हणत पक्षाला अच्छे दिन येणार या व आशेवर माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. माघारी फिरणाऱ्यांमध्ये अनेक मोठे व स्थानिक नेते देखील आहेत. देशात व राज्यात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाले होते. सत्ता गेल्यानंतर राज्य व स्थानिक पातळीवर काँग्रेसला मोठी मरगळ आली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-94212.html", "date_download": "2019-07-22T10:01:21Z", "digest": "sha1:3VXDOY357437JKG3GFKPFNCXRDCIQW2R", "length": 19564, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेचे आ.संजय जाधवांना 3 महिन्यांची सक्तमजुरी | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन��याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nशिवसेनेचे आ.संजय जाधवांना 3 महिन्यांची सक्तमजुरी\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nJobs in SBI : देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती,' जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nPro Kabaddi League : 'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nशिवसेनेचे आ.संजय जाधवांना 3 महिन्यांची सक्तमजुरी\nपरभणी 13 जुलै: शिवसेना आमदार संजय जाधव यांना 3 महिन्यांची सक्तमजुरी आणि 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिलाय. तीन वर्षांपुर्वी संजय जाधव यांनी महावितरण कार्यालयात तोडफोड केली होती आणि या तोडफोडीदरम्यान कार्यकारी अभ���यंता व्ही.एन. सावंत यांच्यासोबत जाधव यांना मारहाण केली होती.\nपरभणीत संबर या तालुक्यातील शेतकर्‍यांनी टान्सफार्मची मागणी केली होती. यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता व्ही.एन. सावंत यांची भेट घेण्यासाठी गेले असता सावंत यांनी भेट नाकारली. त्यानंतर या शेतकर्‍यांनी संजय जाधव यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. संजय जाधव यांनी या प्रकरणी सावंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावंत यांनी भेट देण्यास नकार दिला. यानंतर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. तसंच जाधव यांची अधिकार्‍यांशी बाचाबाची झाली आणि पर्यायाने मारहाणीत रूपांतर झाले. या प्रकरणी अधिकार्‍यांनी संजय जाधव यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आज सत्र न्यायालयाने जाधव यांनी 3 महिन्यांची सक्तमजुरी आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2019-07-22T09:42:32Z", "digest": "sha1:DBRRTPAY6BSKR6RV6JIBIUV6CP53HSIK", "length": 5306, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३९० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ४१० चे - पू. ४०० चे - पू. ३९० चे - पू. ३८० चे - पू. ३७० चे\nवर्षे: पू. ३९३ - पू. ३९२ - पू. ३९१ - पू. ३९० - पू. ३८९ - पू. ३८८ - पू. ३८७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै १८ - अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.\nइ.स.पू.चे ३९० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-07-22T10:45:56Z", "digest": "sha1:EQDZSIKQWOLO7R2WAWFHI5BQA7SVFPWH", "length": 10581, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग चर्चा:मराठीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २००७ रोजी १९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-07-22T09:36:07Z", "digest": "sha1:VGEW53FPWTVX4S4MTEAAI6MJ4WSWNH2M", "length": 7519, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती इजिप्त - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती इजिप्त विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती इजिप्त हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव इजिप्त मुख्य लेखाचे नाव (इजिप्त)\nध्वज नाव Flag of Egypt.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Egypt.svg, वरती उजव्या बाजुस)\nया साच्यात नौसेनिक ध्वज, इतर ध्वज ही आहे, ज्यास साचा:नौसेना बरोबर वापरता येईल.\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nEGY (पहा) EGY इजिप्त\nइतर संबंधित देश माहिती साचे:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१९ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2019-07-22T10:18:07Z", "digest": "sha1:AGTBGP7GLLVUXZVH474Y264ZXIS7E3PR", "length": 5832, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे\nवर्षे: १५८६ - १५८७ - १५८८ - १५८९ - १५९० - १५९१ - १५९२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nऑगस्ट २ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.\nनोव्हेंबर ८ - राजा तोडरमल, मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक.\nइ.स.च्या १५८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/old-age-health-tips-117030300031_1.html", "date_download": "2019-07-22T09:40:25Z", "digest": "sha1:F36D34M4S3IZJIEAIQ3ROPUJOIEUZ75F", "length": 11422, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वयाच्या पन्नासवीत ही दिसा यंग आणि फिट | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवयाच्या पन्नासवीत ही दिसा यंग आणि फिट\nवयाला हरवणार्‍या काही सोप्या उपायांमुळे आपण 50 वर्षांनंतरही फिट, यंग आणि निरोगी राहू शकता. वय वाढत असल्यामुळे काही त्रास उद्भवणे साहजिक आहे. काही पर्याय निवडून आपण आपला त्रास कमी करू शकता. जसे शॉपिंगसाठी इकडे- तिकडे भटक्यांपेक्षा ऑनलाईन शॉपिंग करा. या वयात सुंदर दिसण्याची आवडही कमी होत जाते म्हणून अनेक महिला अजागळ सारख्या राहिल्या लागतात. परंतू हा लेख केवळ त्या महिलांसाठी आहे ज्या पन्नासवीतही तिशीत असल्यासारख्या दिसू इच्छित आहे. हे काही सोपे उपाय अमलात आणून आपण या वयातही फिट आणि यंग दिसू शकता.\n1. खाद्य पदार्थांनी पोषण मिळवा सप्लीमेंट्सने नव्हे: ऑर्गेनिक फ़ूड सेवन करा आणि प्रोसेस्ड फ़ूड जसे ब्रेड, पास्ता आणि चीज खाणे टाळा.\n2. सूप: भूक भागण्यासाठी सूप प्या. या वयात नियमित भाज्याचे सूप तयार करून पिणे सर्वोत्तम आहे.\n3. रात्री हलकं जेवा: रात्री जेवण्याची मात्रा कमी ठेवा. रात्री जेवल्याबरोबर झोपणे टाळा. रात्री कोणत्याही प्रकाराचे स्नेक्स घेणे टाळा.\n4. त्वचेला आहार द्या: आपण जे काही खातात त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होतो. म्हणून पोषक तत्त्व आपल्याला निरोगी ठेवण्यात व सुंदरता वाढवण्यात मदत करतात.\n5. प्रदूषणापासून दूर राहा: आपण प्रदूषण मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. घरातून बाहेर निघताना नाक मास्कने झाकून घ्या. सकाळी शुद्ध वार्‍यात फिरा.\n6. पायी फिरा: दररोज अर्धा तास तरी पायी फिरा आणि सक्रिय राहा. एका जागी बसल्या बसल्या आपला 50 वयात फिट राहण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nराज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका\nपहिल्यांदाच राज यांचे उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्र\nराज यांची व्यंगचित्रातून मोंदी आणि अमित शहा यांच्यावर टीका\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्या���ाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-LCL-infog-not-everyone-can-buy-ferrari-limited-edition-cars-5799187-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:34:04Z", "digest": "sha1:SE2QTVRG2OBD3KNKCPGEBRF4M4PTHQMS", "length": 8983, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "not everyone can buy ferrari limited edition cars | कोणताही अब्जाधीश खरेदी करु शकत नाही 'ही' कार; यामध्ये आहे हे खास", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकोणताही अब्जाधीश खरेदी करु शकत नाही 'ही' कार; यामध्ये आहे हे खास\nही गोष्ट अत्यंत खरी आहे की, पैशाने सर्व काही विकत घेतले जाऊ शकते. तुम्हाला प्रेमाबद्दल नाही तर एका कारबद्दल सांगत आहोत.\nनवी दिल्ली: ही गोष्ट अत्यंत खरी आहे की, पैशाने सर्व काही विकत घेतले जाऊ शकते. तुम्हाला प्रेमाबद्दल नाही तर एका कारबद्दल सांगत आहोत. एक कंपनी अशी आहे की, आपल्या निवडक कार निवडक लोकांनाच विकते. टॉप अब्जाधीश किंवा एखादा राजाही असेल तर तो ही कार खरेदी करु शकत नाही.\nइटलीची कार कंपनी प्रत्येक व्���क्तीला कार विकत नाही. ते आपल्या ग्राहकांना स्वत: निवडतात. त्यांचा निवडण्याची पद्धतही वेगळी आहे. फरारीचे चीफ मार्केटिंग आणि कमर्शियल ऑफिसर एनरिको गॅरेरिया ठरवतात की, फरारी लिमिटेड एडिशन कोणाला मिळेल आणि कोण या कारला खरेदी शकते.\nपुढील स्लाइडवर वाचा, काय आहे कार विकण्याची पद्धत...\nकाय आहे कार विकण्याची पद्धत\nएनरिको गॅलेरियोने द ड्राइव्हला दिल्या गेलेल्या मुलाखतीत मेरी नोकरीचा सर्वात कठिण भाग म्हणजे 'नाही' म्हटणे. त्यांनी म्हटले की, काही खरेदीदारांकडून मोठा दबाव असतो. सप्लायर्सकडून अधिक डिमान्ड असते. तर आम्ही चांगल्या ग्राहकांना रीवॉर्ड देण्यासाठी त्यांची ओळख करतो. लिमिटेड एडिशन कारला आम्ही बेस्ट कस्टमर्स दिल्या जाणाऱ्या भेट म्हणून पाहतो.\nपुढे वाच, कोणालाही मिळत नाही कार\nकोणालाही मिळत नाही कार\nगॅलेरिया यांनी सागितले की, सुरुवातीला अशा लोकांच्या सुचना येतात जे त्याचे हकदार नसतात. त्यांच्याकडे फक्त पैसा असतो. ते म्हणतात की, मी राजा किंवा दुसरा कोणी आहे. तर त्याला कार विकण्याचा अधिकार आहे. उत्तर देताना गॅलरिया म्हणतात की, पण आपण फरारीचे ग्राहक नाही.\nपुढे वाचा, विना पाहताच विकल्या कोट्यवधींची कार...\nविना पाहताच विकल्या कोट्यवधींच्या कार\n18 लाख डॉलरपेक्षा अधिक कारला गिफ्ट करणे. फरारीची स्पेशल कार LaFerrari Aperta कन्व्हर्टिबरचे ग्राहकांची लिस्ट बनवत गॅरेलिया यांनी 200 लोकांना फरारीची चावी मेल केली. नंतर विचारले की तुम्ही ही कार न पाहता खरेदी करु शकता का आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वांनी होकार दिला. एका मेलमध्येच सर्व 200 कार प्रोडक्शनच्या दरम्यानच विकल्या गेल्या.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kanya-rashi-bhavishya-virgo-today-horoscope-in-marathi-08092018-122695587-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:30:06Z", "digest": "sha1:PXLREYZZWFVP7F27CS2PIQA5UQT4PJBW", "length": 8527, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कन्या आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 8 Sep 2018 | कन्या राशी : जाणून घ्या 8 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकन्या राशी : जाणून घ्या 8 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये\nToday Virgo Horoscope (आजचे कन्या राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही\n8 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - कन्या राशींच्या स्वामींसाठी काळा चांगला आहे. तुम्हाला स्वतःचे गुण दाखवता येतील. एखादी मोठी समस्या सोजवण्याची जबाबदारी मिळू शकते. वाद आणि गुंतागुंतीच्या स्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जीवनात पुढे जाण्याच्या संधीही मिळू शकतात. लहान सहान अडचणींचा सामना करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यासाठी दिवस चांगला असेल.\nनिगेटिव्ह - धावपळ आणि लहान लहान प्रवासांचा योग आहे. गोचर कुंडलीच्या बाराव्या स्थानी चंद्र असल्याने अडचण निर्माण होऊ शकते. विनाकारणचे खर्चही वाढू शकतात. कामकाज अधिक असेल. थकवा जाणवेल. काही महत्त्वाचे कामही प्रलंबित राहू शकते. दिवसभर व्यस्त असाल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक परिश्रम कराल. आजुबाजुच्या काही लोकांच्या वर्तनामुळे उदास होऊ शकता. खर्च वाढू शकतो. प्रवासाचेही योग आहेत. वाईट बातमीची शक्यता असल्याने मूड खराबही होऊ शकतो.\nकाय करावे - घर किंवा ऑफिसच्या टेबलची स्वच्छता करून घ्या.\nलव्ह - लव्ह पार्टनरबरोबर वेळ घालवता येईल. सहकार्य आणि प्रेम मिळेल.\nकरिअर - व्यवसायाशी संबंधित कामात बेजबाबदारपणा दाखवू नका. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. कमी मेहनतीमध्येही चांगले फळ आज मिळू शकेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.\nहेल्थ - पोटाच्या खालच्या भागांमध्ये समज्या जाणवू शकते. सावध राहा.\nआजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार\nDaily Horoscope / आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nDaily Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/want-to-be-popular-on-youtube-channel-use-these-tricks-5954996.html", "date_download": "2019-07-22T09:52:03Z", "digest": "sha1:AXLE6QZCJ6GF2MBYBS7KPLUFRTJM7TDN", "length": 11369, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Want to be popular on YouTube-channel? Use these tricks | यू-ट्यूब चॅनल लाेकप्रिय करायचेय? वापरा हे फंडे...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nयू-ट्यूब चॅनल लाेकप्रिय करायचेय\nकेवळ २४ वर्षे वय असलेला रजत तिवारी हा एक प्रसिद्ध यू-ट्यूबर अाहे. त्याचे यू-ट्यूब चॅनल \"बॉलीवूड म्युझिक'चे ९ लाख ७०,०००\nकेवळ २४ वर्षे वय असलेला रजत तिवारी हा एक प्रसिद्ध यू-ट्यूबर अाहे. त्याचे यू-ट्यूब चॅनल \"बॉलीवूड म्युझिक'चे ९ लाख ७०,००० सब्स्क्रायबर्स व २० काेटी प्रेक्षक अाहेत. गतवर्षी त्याला यू-ट्यूबचा 'सिल्व्हर क्रिएटर' पुरस्कार मिळाला अाहे. या शिखरापर्यंत पाेहाेचण्यासाठी रजतने खूप परिश्रम घेतले अाहेत. आज ताे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अलीबाबा, मसराटी, रेडिसन ब्ल्यू अादी माेठ्या कंपन्यांचे ब्रंॅड सोशल मीडियावर प्रमोट करताे. यू-ट्यूबर म्हणून स्वत:ची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी रजतने काही खास टिप्स दिल्या अाहेत...\nस्वत:चे चॅनल सुुरू करताना मला यू-ट्यूबवर सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या मुद्द्यांत संगीत हा मुद्दा असल्याचे दिसून अाले. त्या वेळी संगीतात ओरिजनल कंटेंट नसल्याने अाम्ही ज्यूक बॉक्सेस बनवले, ज्यात बॉलीवूडची गाणी सतत सुरू असत. त्या वेळी असे काेणीही करत नव्हते. वेगळी कल्पना हीच यशाची पहिली अट अाहे. त्यामुळे संकल्पना निवडल्यावर 'यू-ट्यूब डॉट कॉम'वर जाऊन चॅनल तयार करा. त्यात चॅनलचे नाव, युजर नेम प्रोफाइल पिक्चर, कव्हर पिक्चर लावा. १०,००० व्ह्यूज आल्यानंतर तुमचे उत्पन्न सुरू होईल.\nपहिला व्हिडिअाे टाकल्यानंतर दुसरा व्हिडिअाे अपलोड करताना कार्ड‌्स व एंड स्क्रीन एनोटेशन्ससह पहिला व्हिडिअाेे लिंक करू शकता. सब्स्क्रायबर्स बटणही त्या व्हिडिअाेत एम्बेड करू शकता. व्हिडिअाे टाकल्यानंतर सर्चमुळे ट्रॅफिक निर्माण हाेण्यासाठी काही वेळ लागताे. १० ते ५० व्हिडिअाेंमधून एखादा व्हायरल होईल. त्यामुळे तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तथापि, एक व्हिडिअाे व्हायरल झाल्यानंतर अगाेदरपासू��� झालेल्या लिंकिंगमुळे तुमचे सब्स्क्रायबर्स वाढतील; परंतु त्यासाठी वेळ लागेल.\nया काही विशेष टिप्स\nसर्वप्रथम टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्ज लक्षपूर्वक लिहा. यात प्रासंगिकता गरजेची अाहे. तसेेच थम्ब नेल इमेजही आकर्षक असावी. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येत नसेल तर अॅडोब स्पार्क नामक संकेतस्थळावर पैसे खर्च न करता थम्ब नेल इमेज तयार करू शकता. अापल्या मुद्द्याशी संबंधित की-वर्ड‌्स वापरा. व्हिडिअाे डिस्क्रिप्शन कमीत कमी १५० शब्दांचे असावे. एखाद्या उत्तम दर्जाच्या मोबाइलनेच व्हिडिअाे शूट करावेत असे गरजेचे नाही. सामान्य स्मार्टफोननेही व्हिडिअाे बनवू शकता. तसे करू इच्छित नसाल व केवळ मजकूर-साहित्य तयार करू शकत असाल तर 'https://lumen5.com/'ची मदत घ्या. अॅनिमेटेड व्हिडिअाेेंसाठी 'https://www.powtoon.com/' वापरू शकता. \"हाऊ टू' व \"थिंग्ज टू डू' सारखे व्हिडिअाे सहजपणे बनतात व खूप पाहिले जातात. त्यामुळे अशा व्हिडिअाेंवरही काम करू शकता.\nसोशल मीडियावर शेअर करण्याशिवाय व्हिडिअाेंची बॅकलिंकिंग करा. कोरा, याहू आन्सर्सवर प्रश्नांची उत्तरे देत व्हिडिअाेंची लिंक शेअर करू शकता. सब्स्क्राइब बटणाच्या उजवीकडील बेल आयकन दाबल्याने युजरला प्रत्येक व्हिडिअाेचे नोटिफिकेशन जाईल. त्यासाठी व्हिडिअाेच्या शेवटी सब्स्क्राइब करण्यासह बेल आयकनही प्रेस करण्याबाबत रिक्वेस्ट करू शकता. साेबतच व्हिडिअाेच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करून त्यास पिन-टू-टॉप करा. त्यामुळेही व्ह्यूज वाढतील.\nरेडमीचे 10000 आणि 20000 mAh कॅपेसिटी असलेल्या दोन पावरबँक लॉन्च, 5 वेळेस चार्ज होईल तुमचा फोन\nइमोजी असूनही चॅटमध्ये जिफ, अवतारचा ट्रेंड\nPanasonic ने भारतात लॉन्च केले 14 नवीन स्मार्ट टीव्ही, 50 हजार ते 2.76 लाखपर्यंत आहे किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Tandulwadi-Trek-Thane-District.html", "date_download": "2019-07-22T09:31:20Z", "digest": "sha1:72IMACIEYB263WPATJXLO5CZAU5JMHHD", "length": 8178, "nlines": 36, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Tandulwadi, Thane District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nतांदुळवाडी (Tandulwadi) किल्ल्याची ऊंची : 1900\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर\nजिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम\nतांदुळवाडी किल्ला पश्चिम रेल्वेवरील सफाळे स्टेशनच्या ईशान्य दिशेला सुमारे साडेचार किमी अंतरावर आहे. वृ���्षवेलींनी मंडीत असा हा सुंदर गड मुंबईकरांसाठी एका दिवसात पाहाण्याजोगा आहे.\nया गडाचा इतिहास संक्षिप्त स्वरुपात ठाणे गॅझेटिअर्स मध्ये पाहावयास मिळतो. तो येणेप्रमाणे ;\n’तांदुळवाडी किल्ला माहीमच्या (केळवे माहीम) आग्नेय दिशेस सुमारे १६ किमी अंतरावर असून हे स्थान ५७९ मीटर्स (सुमारे १९०० फूट) उंचीच्या डोंगरावर आहे. सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस ४.८० किमी अंतरावर हा किल्ला आहे. मराठ्यांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला हस्तगत केला होता. या डोंगरमाथ्यावर पाषाणात खोदलेली अनेक पाण्याची टाकी, जलकुंभ असून तटबंदीच्या खुणाही आढळतात. डोंगराच्या पूर्व पायथ्याजवळून वैतरणा नदी वाहते. नदीशेजारीच ललठाणे नावाचे खेडे वसलेले आहे. गावाजवळच जलसंचयिका असून ती पोर्तुगीजांनी बांधली असावी.\nतेराव्या शतकात राजा भीमदेव याचे राज्य समुद्राकाठी शूर्पारक (नालासोपारा), महिकावती(माहीम) येथे होते. पुढे इ.स. १४५४ साली अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर केले. त्यांच्यापैकी एका बहादूरशहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदुळवाडीचा किल्लेदार केले. त्यानंतर या भागावर पोर्तुगीजांनी अंमल बसविला. पेशव्यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला.\nपायथ्यापासून गडावर चढून गेल्यावर दगडांनी रचलेली तुटक अशी चार फूट उंचीची तटबंदी आहे. या तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यास गडाच्या मध्यभागी चौकोनी हौद दिसतो. भिंत उजवीकडे ठेवत, तिच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर पश्चिम टोकाकडून येणारी वाट दिसते. या वाटेवरून पुढे गडाच्या पूर्व व पश्चिम कड्यापाशी खडकात खोदलेली पाण्याची सुमारे पंचवीस कुंडे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवितात. गडावरुन आजूबाजूचा परिसर दिसतो. या गडावरील रानात विविध जातींची वृक्षवेली, वनौषधी व अनेक जातींचे पशुपक्षी आढळतात\nतांदुळवाडी किल्ल्यावर येण्यासाठी विरारमार्गे सफाळेला यावे. तेथून तांदुळवाडी गावात जाण्यासाठी एसटी व खाजगी जीप उपलब्ध आहेत.\nतांदुळवाडी गावात पोहोचल्यावर डांबरी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने गडावर जाता येते. या पायवाटेने चालत राहिल्यास १५ मिनिटांत गडाखालची सपाटी येते. पुढे एका घळीतून वर चढत गड गाठता येतो .\nयाशिवाय दुसरी वाट म्हणजे रोडखड नावाच्या आदिवासी पाड्यातून गडावर जाता येते.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय न��ही.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही , स्वत: करावी.\nगडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nतांदुळवाडी गावातून दोन तास लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nआजोबागड (Ajoba) अर्नाळा (Arnala) बळवंतगड (Balwantgad) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)\nभैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi)) भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) भवानगड (Bhavangad) भूपतगड (Bhupatgad)\nचंदेरी (Chanderi) दांडा किल्ला (Danda Fort) धारावी किल्ला (Dharavi Fort) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\nगंभीरगड (Gambhirgad) घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) गोरखगड (Gorakhgad)\nशिरगावचा किल्ला (Shirgaon) ताहुली (Tahuli) टकमक गड (Takmak) तांदुळवाडी (Tandulwadi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-IFTM-queen-of-youtube-and-make-profit-upto-1-5790313-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:34:39Z", "digest": "sha1:LFTUNZF4EOVKTFJ3OWYWWHKO24YGYY4P", "length": 13704, "nlines": 177, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month | तुम्हालाही अशी करता येईल घरबसल्या कमाई, ही तरूणी कमावते महिना 1.5 कोटी; वाचा कसे...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुम्हालाही अशी करता येईल घरबसल्या कमाई, ही तरूणी कमावते महिना 1.5 कोटी; वाचा कसे...\n23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे\nनवी दिल्ली - 23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे की लाखो लोक या तरुणीने बनवलेले व्हिडिओ यूट्यूबवर रेग्युलर पाहत आहेत. ही आहे 23 वर्षांची करिना ग्रेसिया, जी अमेरिकासहित अनेक देशांत खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या व्हिडिओजना एवढे प्रेक्षक मिळत आहेत की मोठमोठ्या कंपन्या तिला स्पॉन्सर करायला लागल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, ती या व्हिडिओंच्या माध्यमातून दर महिन्याला 1.5 करोड रुपये कमावतेय. करिना ग्रेसियाला यू-टयूबची नवी क्वीन मानले जात आहे.\nआम्ही या वृत्ताच्या माध्यमातून सांगत आहोत की, करिना ग्रेसिया कशाप्रकारे एवढी कमाई करत आहे, सोबतच हेही सांगणार आहोत की या पद्धतीने तुम्हीही कशी चांगली इन्कम करू शकता.\nपुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, करिना ग्रेसियाच्या कमाईचे सिक्रेट...\n- अमेरिकेतील रहिवासी करिना ग्रेसियाचे व्हिडिओ यू-टयूबवर खूप पॉप्य���लर आहेत. यू-टयूबवर नियमितपणे तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहत असतात. यात 8-10 वर्षांपासून ते 15-16 वर्षांपर्यंतची मुले जास्त आहेत. खरेतर किशोरवयीन मुलांना समोर ठेवूनच करिना स्लाइम व्हिडिओ बनवते. या व्हिडिओंतून ती मुलांना घरच्या घरीच कलरफूल खेळणी बनवण्याबद्दल सांगते.\nअनेक कंपन्या करताहेत स्पॉन्सरशिप\nकरिनाने बनवलेले व्हिडिओ इतके जास्त पॉप्युलर आहेत की, तिच्या 20 ते 30 मिनिटांच्या व्हिडिओसाठी अनेक मोठ्या स्पॉन्सरशिप करत आहेत. या कंपन्यांमध्ये कोका कोला आणि डिस्नेसारख्या कंपन्याही सामील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, करिना महिन्याकाठी 1.5 कोटी रुपयांची कमाई करते. करिना मी म्हणते की, मी आता चांगली कमावत असल्याने माझ्या पालकांना निवृत्ती घ्यायला लावणार आहे.\n6 बेडरूमचे घर केले खरेदी\nस्लाइम व्हिडिओ बनवणे करिनाचा छंद आहे. करिनाने 7 महिन्यांआधी पहिल्यांदा जेव्हा स्लाइम व्हिडिओजच्या माध्यमातून करिअर करण्याचा विचार केला, तेव्हा तिच्या आईवडिलांनी तसेच भावानेही तिला पाठिंबा दिला नव्हता.\n- पण नंतर मात्र तिचे व्हिडिओ हिट होत गेले आणि तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळायला लागला. तिचे सबस्क्रायबर्स वाढत गेले तसतशी तिची कमाई वाढत गेली. तिने 6 बेडरूमचे घर खरेदी केले आहे, ज्यात स्विमिंग पूलही आहे. आता तिच्या लाइव्ह शोसाठी व्हीआयपी बुकिंग होते आणि एक तिकीट 6500 रुपयांत विकत आहे.\nयू-ट्यूबद्वारे तुम्हीही करू शकता कमाई\n- तुम्ही तुमचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनल बनवूनही कमाई करू शकता. तुमच्या जीमेल अकाउंटच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल बनवले जाऊ शकते. चॅनल बनवल्यावर काही असे की-वर्डस टाका ज्यामुळे तुमचे यूट्यूब चॅनल सर्च केल्यावर सहज सापडेल.\n- तुमचा कंटेट ओरिजनल असण्याबरोबरच कमीत कमी इंटरनेट डाटा लागणारा असावा. सोबतच जाहिराती मिळवण्यासाठी सातत्याने चॅनलवर कंटेट अपडेट करत राहिले पाहिजे.\n- जर तुमच्या चॅनल पाहणाऱ्यांची संख्या वाढली तर याद्वारे कमाई करण्यासाठी व्हिडिओला लवकरात लवकर मॉनिटाइज करायला हवे. व्हिडिओ मॉनिटायजेशनचा अर्थ आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये गुगल आपल्या जाहिराती चालवू शकेल.\n-यासाठी गुगलचेच अॅडसेन्स अकाउंट बनवावे लागेल, कारण या अकाउंटमध्येच पैसे येतील. अकाउंट उघडण्यासाठी 18 वर्षांहून अधिक वय असणे गरजेचे आहे.\nआपल्या यूट्यूब व्हिडिओचे मॉनिटायजेशन करा\n- यासाठी तुम्हाला तुमच्या यू-टयूब चॅनलच्या डॅशबोर्डवर जावे लागेल. येथून Monetisation tab->\"Monetize with Ads\" बॉक्सवर क्लिक करा.\nदुसरा पर्याय म्हणजे चॅनल सेटिंग्जवर जा. चॅनल सेटिंगवर जाऊन Monetisation टॅबवर क्लिक करा. यानंतर \"Monetize with Ads\" बॉक्सवर क्लिक करा.\n- यू-टयूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुमच्या चॅनलच्या एखाद्या व्हिडिओ खूप व्ह्यूज मिळाले तर तुम्हाला यूट्यूबकडून एक मेल येईल. मेलमध्ये यूट्यूबच्या ज्या व्हिडिओचे नाव असेल, त्या व्हिडिओला अपलोड करण्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देईल, परंतु हे फक्त एका व्हिडिओचेच असतील. जाहिराती मिळवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे मॉनिटाइज करावे लागेल.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-iras-international-film-company-profit-increased-business-2152345.html", "date_download": "2019-07-22T10:00:23Z", "digest": "sha1:Y4HKHPUM7U26RZKXBAXPQDBIMFLS54MP", "length": 6036, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "iras international film company, profit increased, business | इरॉसचा निव्वळ नफा ४३ टक्क्यांनी वाढला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइरॉसचा निव्वळ नफा ४३ टक्क्यांनी वाढला\nचित्रपट उद्योगातील कंपनी इरॉस इंटरनॅशनलचा निव्वळ नफा गेल्या अंतिम तिमाहीदरम्यान ४७ टक्क्यांनी वाढून ११७ कोटी रुपयांवर गेला आहे.\nनवी दिल्ली -चित्रपट उद्योगातील कंपनी इरॉस इंटरनॅशनलचा निव्वळ नफा गेल्या अंतिम तिमाहीदरम्यान ४७ टक्क्यांनी वाढून ११७ कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वित्तीय वर्षात कंपनीचा निव्वळ नफा ८२.१ कोटी रुपये राहिला होता. वित्तीय वर्ष २१-११ दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्नदेखील ९.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ७१६ कोटींवर गेले आहे. मागील वर्षी कंपनीचे एकूण उत्पन्न ६५३.५ कोटी रुपये होते. सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापन, चित्रपटांच्या वितरणासाठी सर्वोत्तम नियोजन तसेच जाळ्याचा विस्तार केल्याने २१-११ मध्ये कंपनीने चांगली कामगिरी केली आहे, असे कंपनीचे संच��लक सुनील लुला यांनी म्हटले आहे.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/most-cases-have-been-filed-against-shivsena-mla-sada-sarvankar-301693.html", "date_download": "2019-07-22T10:04:13Z", "digest": "sha1:TGDJXLDSMM55MWOFS5FURK3DHZYSSAM3", "length": 8620, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल\n. प्रजा फाऊंडेशनने निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर आमदारांवरील असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची आकडेवारी नुसार....\nस्वाती लोखंडे-ढोके,मुंबई, 21 आॅगस्ट : ज्या लोकप्रतिनिधींनी आपण निवडणूक देतो त्यांच्याकडून कामाची अपेक्षा असणे साहजिकच आहे. पण मुंबईतले असे काही आमदार आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्व्हेमध्ये शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहे. सदा सरवणकर यांचा पहिला नंबर लागला असून त्यांच्या खालोखाल सपाचे वादग्रस्त आमदार अबू आझमी यांचा नंबर लागलाय. तर भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा तिसरा क्रमांक लागलाय.देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कर्तृत्वान आमदारांची यादी जाहीर करण्यात आलीय. प्रजा फाऊंडेशनने निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर आमदारांवरील असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची आकडेवारी नुसार सगळ्यात जास्त क्रिमिनल केस असल्याचीही यादीही प्रसिद्ध केली आहे. यात फक्त असे गुन्हेच विचारात घेतले गेलेत ज्यात 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच आमदारांनी शपथपत्रात कोणत्या गुन्ह्यांची माहिती दिली. आमदार झाल्यानंतर कोणते गुन्हे दाखल झाले. तसंच किती गुन्ह्याबद्दल आरोपपत्र दाखल झाले याचा विचार केला जातो. यामध्ये शिवसेनेचे दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्या सर्वाधिक 27 गुन्हे दाखल आहे. त्यांच्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर सर्वाधिक 12 गुन्हे द��खल आहे.आमदारांवर गुन्हे\n1) सदा सरवणकर 27 गुन्हे2) अबू आझमी 123) राम कदम 124) प्रकाश मेहता 125) अजय चौधरी 96) सरदार तारा सिंग 9आमदारांचं प्रगतीपुस्तक काँग्रेसचे अमिन पटेल पहिलेमुंबईत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला आहे. गेली 3 वर्ष ते सातत्याने क्रमांक एकवर राहण्याचा बहुमान पटकावलाय. तर भाजपचे आमदार राम कदम यांचा शेवटून पहिला नंबर म्हणजे 32 वा क्रमांकावर आहे. प्रजा फाऊंडेशन आमदारांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलंय. या अहवालानुसार अमीन पटेल हे मुंबईतले क्रमांक एकचे आमदार आहेत. गेली 3 वर्षे सातत्याने ते क्रमांक 1 वर राहण्यात यशस्वी ठरलेत. तर त्यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 क्रमांकावर अतुल भातखलकर आहे. घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम हे शेवटच्या म्हणजेच 32 व्या क्रमांकावर आहेत.टाॅप पाच आमदार- अमिन पटेल- सुनील प्रभू- अतुल भातखळकर- सुनील शिंदे - अस्लम शेखअसा केला जातोय सर्व्हेभारतीय राज्य घटनेमध्ये आमदारांसाठी कामाची नियमावली केली आहे. या नियमावलीनुसार प्रजा फाऊंडेशनने आमदारांचं प्रगतीपुस्तक काढलंय. यामध्ये आमदाराचे काम, विधानसभेत हजेरी, मागील आणि चालू कामाचा आढावा घेतला जातोय. या बद्दल नागरिकांचा सर्व्हे केला जातो. विधानसभेत त्यांनी किती प्रश्न विचारले किती प्रश्न उपस्थितीत केले याबद्दल विचार केला जातो. गुन्हेगारीबद्दल आमदारांवर किती गुन्हे दाखल आहे याचाही विचार केला जातोय. यात 40 टक्के गूण हे जनतेच्या मतांवर आधारीत असतात.भरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/strike/all/page-5/", "date_download": "2019-07-22T10:50:06Z", "digest": "sha1:QLD4BFYA5SBGAFMZMVHS4WB5Q7FF3QHZ", "length": 12385, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Strike- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्��ीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं ���क्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nUPAच्या कार्यकाळात 6 सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसने जाहीर केली यादी\nमाजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली आहे.\nमनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल पहिल्यांदाच केला हा गौप्यस्फोट\nपाकिस्तानी नागरिक महागाईनं बेहाल; जगणं महागलं\n‘पुलवामा हल्ला हा भाजपचा कट’; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप\nया भारतीय विमान कंपनीला पाकिस्तानमुळे झालं 300 कोटींचं नुकसान\nमसूद अझहर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता\n पाकिस्तान म्हणतो, आमच्या देशात दहशतवादी आहेत\nपाकिस्तानची ऑफर; ‘भारतीय मीडियानं बालाकोटला भेट द्यावी’\nपाकिस्तानला अमेरिकेचा झटका; पुलवामा हल्ल्यानंतर 'या प्रकरणा'ची होणार चौकशी\nव्हिडिओ : दिग्विजयसिंहांच्या सभेत मोदींचं गुणगान\nIPL 2019 : धोनीच्या 84 धावांच्या खेळीनंतरही, बंगळुरूनं जिंकला सामना\nसाध्वी प्रज्ञाच्या त्या वक्तव्यावर सर्जिकल स्ट्राईकचे नायक काय म्हणाले\nविंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा 'वीर चक्र' पुरस्कारासाठी प्रस्ताव\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bhavani-peth/", "date_download": "2019-07-22T10:14:59Z", "digest": "sha1:LSXOUTB4QU4C7E7EIO3CVIG32MNR5JUK", "length": 10148, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "bhavani peth Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nदुकान फोडून चोरी करणारे गजाआड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भवानी पेठ भागातील टिंबर मार्केटमधील दुकानाचे शरट उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याची नाणी, चांदी आणि मोबाईल असा २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.…\nलिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमनच्या जवानांनी केली सुखरुप सुटका\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेतील व्यक्तीच्या वडीलांनी फोन करून अग्निशमन दलाच्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग���रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन्…\nउस्मानाबाद : अशोक झोरी यांच्या नातेवाइकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात…\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत…\nभर दिवसा घरात शिरुन महिलेला धमकावून लुबाडले\nपाकिस्तानचे इम्रान खान यांची अमेरिकेत ‘हेटाई’, करावा लागला चक्‍क ‘मेट्रो’मधून प्रवास\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aawards&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:06:25Z", "digest": "sha1:JZP7IGXYWPQKNLNFVYMBT2KLGOD4PY6J", "length": 10729, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (3) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nनिजामपूर (3) Apply निजामपूर filter\nपुरस्कार (3) Apply पुरस्कार filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअहमदनगर (1) Apply अहमदनगर filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशोधनिबंध (1) Apply शोधनिबंध filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nम्हसाई माता महिला पतसंस्थेची 'दीपस्तंभ' पुरस्काराची हॅट्रिक\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित सन 2018 या वर्षाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार स्पर्धेत माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेने नाशिक विभागातून 'दीपस्��ंभ' हा प्रथम पुरस्कार...\nम्हसाई माता महिला पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार\nनिजामपूर-जैताणे (धुळे): येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेला नुकताच लोणावळा (जि. पुणे) येथे एका कार्यक्रमादरम्यान 'बँको' हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन, बँकिंग क्षेत्रातील नामांकित प्रकाशन संस्था 'बँको' व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या...\nप्रा. डॉ. सतीश मस्के यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे पिंपळनेर (ता. साक्री) येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के यांना नुकतेच राज्यस्तरीय 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A47&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-07-22T10:04:52Z", "digest": "sha1:5XVA2JLVGQYVH2UPZXRPIDOWFBVIZDNZ", "length": 12929, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove पश्चिम महाराष्ट्र filter पश्चिम महाराष्ट्र\nमानसोपचारतज्ज्ञ (4) Apply मानसोपचारतज्ज्ञ filter\nमानसोपचार (3) Apply मानसोपचार filter\nलहान मुले (2) Apply लहान मुले filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगुन्हा (1) Apply गुन्हा filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमानसोपचार तज्ज्ञ (1) Apply मानसोपचार तज्ज्ञ filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nयूपीएससी (1) Apply यूपीएससी filter\nरिक्षा (1) Apply रिक्षा filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nश्रीराम पवार (1) Apply श्रीराम पवार filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nसिगारेट (1) Apply सिगारेट filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nमला शाहरूख खानचा नंबर द्या...\nकोल्हापूर - किमती साडी परिधान केलेली, अंगात दागिने घातलेली एक महिला रिक्षातून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आली. कोणालाही न विचारता तिने तेथे ठेवलेली खुर्ची ओढून त्यावर बसली. तिची काय तक्रार आहे, हे जाणण्यासाठी ठाणे अंमलदारासह अधिकारीही थोडे पुढे आले. टेबलावर रुबाबात हात ठेवून ती म्हणाली, मला शाहरूख खानचा...\n‘वेगळं’च्या नादात बालके गुन्हेगारीकडे..\nकोल्हापूर - काही तरी भव्यदिव्य, वेगळं करून दाखवायच्या पॅशनच्या नावाखाली लहान मुले बालगुन्हेगारीकडे झपाट्याने वळू लागली आहेत. बदलत्या सामाजिक मूल्यांचा त्यांच्या मनावर त्वरित परिणाम होऊन त्यांना चोरी, लूटमार करणे म्हणजे एक पॅशन असल्याची जाणीव होऊ लागल्याचे पुढे येत आहे. राजारामपुरी पोलिसांनी...\nमध्यरात्रीच्या पार्ट्या कुणाच्या आशीर्वादाने\n‘मद्य यंत्र’ पावतीपुरते - वचक शून्य - बार, हॉटेल, ढाबे झालेत बेलगाम सांगली - मिरज रस्त्यावर कार अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दडलेल्या अनेक प्रश्‍नांनी डोके वर काढले. रात्री ११ वाजता हॉटेल, बार बंद करण्याचा नियम असताना पहाटेपर्यंत चालणाऱ्या मद्यपार्ट्या, त्याकडे...\nप्रतिकूलता हीच तुमची प्रेरणा बनेल...\nसमर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही ���रू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%2520%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8&f%5B1%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T10:22:41Z", "digest": "sha1:MLWDI5LXAWPX7YN73CZS7U2WJ6MLN72H", "length": 28655, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\n(-) Remove ख्रिस मॉरिस filter ख्रिस मॉरिस\nदक्षिण आफ्रिका (12) Apply दक्षिण आफ्रिका filter\nआयपीएल (8) Apply आयपीएल filter\nएकदिवसीय (6) Apply एकदिवसीय filter\nएबी डिव्हिलर्स (6) Apply एबी डिव्हिलर्स filter\nक्रिकेट (6) Apply क्रिकेट filter\nकागिसो रबाडा (5) Apply कागिसो रबाडा filter\nफलंदाजी (4) Apply फलंदाजी filter\nआंद्रे रसेल (3) Apply आंद्रे रसेल filter\nऑस्ट्रेलिया (3) Apply ऑस्ट्रेलिया filter\nकर्णधार (3) Apply कर्णधार filter\nकेशव महाराज (3) Apply केशव महाराज filter\nजेपी ड्युमिनी (3) Apply जेपी ड्युमिनी filter\nडेव्हिड मिलर (3) Apply डेव्हिड मिलर filter\nडेव्हिड वॉर्नर (3) Apply डेव्हिड वॉर्नर filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nन्यूझीलंड (3) Apply न्यूझीलंड filter\nरिषभ पंत (3) Apply रिषभ पंत filter\nसुनील नारायण (3) Apply सुनील नारायण filter\nअँजेलो मॅथ्यूज (2) Apply अँजेलो मॅथ्यूज filter\nअक्षर पटेल (2) Apply अक्षर पटेल filter\nइंग्लंड (2) Apply इंग्लंड filter\nकुलदीप यादव (2) Apply कुलदीप यादव filter\nकुशल मेंडिस (2) Apply कुशल मेंडिस filter\nक्विंटन डिकॉक (2) Apply क्विंटन डिकॉक filter\nट्रेंट बोल्ट (2) Apply ट्रेंट बोल्ट filter\nडेल स्टेन (2) Apply डेल स्टेन filter\nलसिथ मलिंगा (2) Apply लसिथ मलिंगा filter\nश्रीलंका (2) Apply श्रीलंका filter\nसंजू सॅमसन (2) Apply संजू सॅमसन filter\nसुरेश रैना (2) Apply सुरेश रैना filter\nहाशिम आमला (2) Apply हाशिम आमला filter\nहैदराबाद (2) Apply हैदराबाद filter\nworld cup 2019 : श्रीलंकेचेही आव्हान संपल्यातच जमा; आफ्रिकेचे वराती मागून घोडे\nवर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी...\nworld cup 2019 : बेजबाबदार फलंदाजीमुळे श्रीलंका 1 बाद 67 वरून सर्वबाद 203\nवर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्‍यक, सहा धावांच्या सरासरीची 1 बाद 67 अशी ठोस सुरुवात, पण फलंदाजांचे अवसानघात आणि सर्वबाद 203 ही श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी ठरली. इंग्लंडला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या...\nबांगलादेशची डरकाळी; दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी सहज विजय\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : परिपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना बांगलादेश क्रिकेट संघाने विश्‍वकरंडकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात जारदार डरकाळी फोडली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला. शकिब अल हसन आणि मुशफिकूर रहिम यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी...\nipl 2019 : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर विजय\nहैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले....\nगंभीरच्या विकेटमागे पॉंटिंगचा अदृश्य हात \nआयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. एका आठवड्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे, यापाठोपाठ दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडून स्वगृही परतलेल्या गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला...\nनाइट रायडर्सने घेतली डेअरडेव्हिल्सची फिरकी\nकोलकता - नितीश राणा, आंद्रे रसेलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर कुलदीप यादव, सुनील नारायण यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सची फिरकी घेत सोमवारी कोलकता नाइट रायडर्सला ७१ धावांनी विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना कोलकताने ९ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा डाव १४.२ षटकांत १२९ धावांतच आटोपला....\nशिस्तभंग कारवाईनंतरही रबाडाचा संघात समावेश\nजोहान्सबर्ग - शिस्तभंग कारवाईच्या शक्‍यतेनंतरही दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. अर्थात त्याच्यावर असलेल्या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे त्यांनी डुआने ऑलिव्हर आणि ख्रिस मॉरिस या अन्य दोन...\nभारताविरुद्ध चमकलेल्या क्‍लासेनला आफ्रिकेच्या कसोटी संघात संधी\nजोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि ���्‌वेंटी-20 मालिकेमध्ये गुणवत्ता दाखवून दिलेला नवोदित यष्टिरक्षक हेन्रिक क्‍लासेनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वियान मल्डर या अष्टपैलूलाही संघात संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू ख्रिस...\nडिव्हिलियर्सचे पुनरागमन; भारताची प्रथम फलंदाजी\nजोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. ...\nफाफ डू प्लेसिसचे शतक; भारतासमोर 270 धावांचे आव्हान\nडर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या. डर्बनच्या या खेळपट्टीवर डू...\nरोहित मुंबई, विराट बंगळूर, तर धोनी चेन्नई संघात कायम\nमुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...\nधोनी 'चेन्नईत' परतला; कोहली-डिव्हिलर्सची जोडी 'बंगळूर'कडेच\nमुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील...\nविजयासह इंग्लंडची मालिकेत आघाडी\nलंडन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर जागे झालेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर २३९ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४९२ धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव सोमवारी अखेरच्या पाचव्या...\nद. आफ्रिकेचा दणदणीत विजय\nदुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. विजयासाठी...\nक्रिकेट: झगडणाऱ्या दिल्लीला आता मार्लन सॅम्युअल्सचा आधार\nनवी दिल्ली : यंदाच्या 'आयपीएल'मध्ये ढिसाळ फलंदाजीमुळे अडचणीत आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने वेस्ट इंडीजच्या मार्लन सॅम्युअल्सला करारबद्ध केले आहे. दिल्लीकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज क्विंटन डीकॉक यंदा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी सॅम्युअल्सला संघात स्थान दिले जाणार आहे...\nमुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल\nमुंबई : अवघ्या 142 धावा करूनही मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 14 धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमधील सलग सहावा विजय मिळवला. एरवी फलंदाजांच्या जोरावर हुकूमत राखणाऱ्या मुंबईने आज गोलंदाजांच्या शानदार कामिगिरीवर विजय मिळवला. मुंबईच्या गोलंदाजांनी प्रारंभापासून जशास तसे उत्तर...\nपुणे: संजू सॅमसनच्या घणाघाती शतकी खेळीनंतर ख्रिस मॉरिसच्या धडाक्‍यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने काल (मंगळवार) यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघावर दणदणीत विजय मिळविला. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकाविणारा संजू सॅमसन हा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या धडाक्‍यानंतर ख्रिस...\nसंघर्षपूर्ण लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय\nहॅमिल्टन - एरवी आक्रमक खेळणाऱ्या कर्णधार एबी डिव्हिलर्सच्या संयमी आणि शांत खेळाने दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. पावसाने 34 षटकांच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 बाद 207 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने 33.5 षटकांत 6 बाद 210 धावा...\nताहिर, आमलाच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेचा विजय\nऑकलंड : सलामीचा फलंदाज हाशिम आमला आणि गोलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी न्यूझीलंड दौऱ्याची विजयी सुरवात केली. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी न्यूझील��डचा 78 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हाशिम आमलाच्या 62 धावांच्या सुरेख खेळीने दक्षिण आफ्रिकेचे 6 बाद 185 धावांचे...\nक्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा तासभर खेळ\nजोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यादरम्यान मधमाश्यांनी मैदानात प्रवेश केल्याने खेळाडूंना मैदानावर झोपून रहावे लागले आणि तासभर मधमाश्यांमुळे खेळ होऊ शकला नाही. जोहान्सबर्गच्या वाँडरर्सच्या मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना अचानक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T10:10:59Z", "digest": "sha1:ZCK5AIYZF3JA7EEYVECX5UKYRD732UBJ", "length": 4987, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← बौद्ध धर्माचे संप्रदाय\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१५:४०, २२ जुलै २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म‎; ००:३३ +१६‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ Filled in 2 bare reference(s) with reFill 2 खूणपताका: PHP7\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म‎; २३:५३ +२९१‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/kanchan-kul/page/3/", "date_download": "2019-07-22T10:05:25Z", "digest": "sha1:JPAAZW6UN4G3MF4BT2QOF4OXVZG6KLCU", "length": 16867, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "kanchan kul Archives - Page 3 of 4 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nखा.सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी सरसावली\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौंड तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचारासाठी चांगलेच सरसावल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार रमेश थोरात, तालुकाध्यक्ष…\n..तर कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही ; दौंडमध्ये शिवसेनेचा इशारा\nदौंड - पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती असताना पुणे जिल्ह्यातील काही लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना उमेदवारांना सहकार्य केले जात नाही असा आरोप दौंड तालुका शिवसेनेने…\nदौंडमध्ये मताधिक्य देण्यावरून कुल-थोरातांची ‘प्रतिष्ठा’ पणाला\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळेंच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल उभ्या राहिल्याने दौंडमध्ये मताधिक्य देण्यावरून कुल आणि थोरात गटामध्ये चढाओढ लागली आहे. आमदार राहुल कुल…\nVideo : अगोदर देशात इंग्रज होते आता ‘हे’ अतिरेकी ; ‘त्यांना’ थांबवण्यासाठीच…\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - बारामती लोकसभेचा प्रचार आता आरोप प्रत्यारोपांनी चांगलाच गाजताना दिसत आहे. काल सुप्रिया सुळेंनी मोदी आणि मुख्यमंत्र्यांना गोध्रा-बिद्रा सब उधर, इधर ये सब होणे नही दूगी असा इशारा दौंडमधून दिला होता. आज…\nवहिनींशी पंगा मत लो, त्यांच्याकडे ४ खासदार : सुप्रिया सुळे\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आमच्या वहिणी महाराष्ट्राच्या सीएम होणार का पंतप्रधान होणार आमच्या वहिनींशी पंगा मत लो, कारण त्यांचे एक, दोन नव्हे तर ४ खासदार आहेत. बारामतीमध्ये २, उस्मानाबादला २, मावळला १ आणि धुळ्यात १ असे ६ उमेदवार वहिनींचे…\nLoksabha : प्रतिस्पर्धी कांचन कुल यांच्याबाबत सुप्रिया सूळे म्हणतात…\nदौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लढतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या…\nVideo : बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या लोकसभा निवडणुक लढणार आहेत. त्यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली असून कांचन कुल यांना देण्यात आलेल्या…\nलोकसभा उमेदवारांचे ‘पवार कनेक्शन’ ; काय आहे नात्यागोत्यांचे राजकारण\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार नको म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूकीला माघार घेतली. तरीही शरद पवार यांच्याशी नाते संबंध असणारे पाच उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी तीन उमेदवार हे…\nसुप्रिया सुळेंनी रणजितसिंह मोहिते पाटलांना दिलं ‘हे’ ‘ओपन चॅलेंज\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 'रणजितसिंह मोहिते पाटील यांना माझं खुलं आव्हान आहे की, त्यांना आजवर राष्ट्रवादीने काय दिलं नाही याची चर्चा समोरासमोर करा' असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना ओपन चॅलेंज…\nसुप्रिया सुळे यांच्यासमोर स्थानिक उमेदवारामुळे आव्हान वाढले\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपने बारामती मतदार संघातून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या रूपाने प्रथमच स्थानिक उमेदवार देत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि राष��ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’…\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nधुळे : घरफोडी करणाऱ्या ३ जणांना गुन्हे शाखेने केले गजाआड\nपुण्यात मदतीचा बहाणा करत १४ वर्षीय मुलीची सोसायटीच्या जिन्यात छेडछाड\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का ; व्हीडि�� होतोय व्हायरल\nपाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन, पुंछमध्ये गोळीबार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T10:48:29Z", "digest": "sha1:RAQSFQUEUGBAZOTSPJ26GSJLQ4BAZBQX", "length": 16668, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nऑलिंपिक (7) Apply ऑलिंपिक filter\nक्रीडा (5) Apply क्रीडा filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nइंजिनिअर (2) Apply इंजिनिअर filter\nतिरंदाजी (2) Apply तिरंदाजी filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nसॉफ्टवेअर (2) Apply सॉफ्टवेअर filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअर्थशास्त्र (1) Apply अर्थशास्त्र filter\nअर्थशास्त्र/सीबीआय (1) Apply अर्थशास्त्र/सीबीआय filter\nआमीर खान (1) Apply आमीर खान filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nआयसीएसई (1) Apply आयसीएसई filter\nआयुर्वेद (1) Apply आयुर्वेद filter\nइंडोनेशिया (1) Apply इंडोनेशिया filter\nइन्शुरन्स (1) Apply इन्शुरन्स filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nकाळा पैसा (1) Apply काळा पैसा filter\nकुस्ती (1) Apply कुस्ती filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nक्रीडा/ऑलिंपिक (1) Apply क्रीडा/ऑलिंपिक filter\nकरिअरची गुरूकिल्ली (डॉ. श्रीराम गीत)\nमार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श\nपेस-भूपतीला भेटून वाद मिटवेन - गोयल\nनवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वा��� मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते...\nक्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय ऑलिंपिक संघटना बरखास्त नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर अखेर भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) बरखास्त करण्याची वेळ आली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त संघटक सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची अजीव अध्यक्षपदांवरील नियुक्ती रद्द...\nमंत्रालयाची आयओएला आजपर्यंत मुदत\nवादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी...\nखरं तर...पैलवान असतो सर्वाधिक बुद्धिमान - आमीर खान\nकोल्हापूर - कुस्ती हा जगातील एकमेव असा जुना खेळ आहे, की त्यात प्रतिस्पर्ध्याला चितपट करताना त्याला कुठे किरकोळ जखमही होणार नाही, याची खबरदारी पैलवान घेतो... पैलवान बुद्धीने कमी असतात असं कोण म्हणतो खरं तर तोच सर्वाधिक बुद्धिमान असतो आणि म्हणूनच प्रतिस्पर्ध्यावर क्षणाचाही विलंब न लावता डाव-प्रतिडाव...\nजागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतीयांचं प्रथिनांचे सेवन शिफारशीपेक्षा निम्म्याने कमी आहे. ऑलिंपिक पदक तालिकेतील पिछाडीतही प्रथिने कमतरतांचे कारण सध्या चर्चेत आहे. धोरणकर्त्यांनी अन्नसुरक्षेइतकेच पोषणसुरक्षेलाही महत्त्व द्यायला हवे. रिओ ऑलिंपिक पदकविजेत्यांत अमेरिका...\nभारतासारखा खंडप्राय देश ऑलिंपिकच्या संदर्भात ‘तिसऱ्या जगात’ही समाविष्ट नाही, हे चित्र आता हळूहळू बदलतंय. ऑलिंपिकगणिक पात्र भारतीय स्पर्धकांची संख्या वाढतेय. हा बदल पदकतक्‍त्यात रूपांतरित होण्याचा चमत्कार एका रात्रीत घडणार नाही. कारण, चॅंपियन एका रात्रीत घडत नसतात. मग ऑलिंपियन बनण्याचा मार्ग किती...\nउत्तेजक हा क्रीडा क्षेत्रावरील कलंक आहे, यात शंकाच नाही; परंतु त्याचे निमित्त करून नरसिंग यादव याच्याविरुद्ध कट केला गेला असेल, तर ती त्याहीपेक्षा गंभीर बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सर्वांगीण चौकशी झाली पाहिजे. भारताचा नीरज चोप्रा याने 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भालाफेक प्रकारात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आ��ि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4640088210501082945&title=I%20am%20supposed%20to%20work%20for%20people&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:32:06Z", "digest": "sha1:Z7R24DODJG7BZBLZOYV6CXHZJFNWEVLC", "length": 10242, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’", "raw_content": "\n‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’\nकोल्हापूर : ‘सामाजिक समस्यांची जाण असल्याने संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच दिल्ली दरबारात कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. बास्केट ब्रिज, रेल्वे स्टेशन, विमानतळ, कोकण रेल्वे यांसह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. यापुढील काळातही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.\nपन्हाळा तालुक्यातील यवलूज, पडळ, माजगाव-माळवाडी, शिंदेवाडी आणि महाडिकवाडी या गावांत खासदार निधीतून उभारलेल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील यवलूज, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, महाडिकवाडी येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून साकारलेल्या रस्ते, तालीम, संगणक कक्ष अशा विविध विकासकामांचं उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यवलूज येथील बेघरवाडी इथं काँक्रिट रस्त्यासाठी पाच लाख, माजगाव-माळवाडी येथे शिवाजी तालीम मंडळाच्या इमारतीसाठी सात लाख, शिंदेवाडी हायस्कूलला संगणक कक्षासाठी सात लाख, शिंदेवाडी येथील नवीन वाढीव वसाहतीसाठी काँक्रिटच्या रस्त्यासाठी तीन लाख आणि महाडिकवाडी येथील रस्त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या सर्व कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील भौतिक सुविधा साकारण्याबरोबर, सर्वसामान्य जनते��्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून, संसदेत सर्वाधिक प्रश्नांची मांडणी केल्यामुळे ‘नंबर वन’चा खासदार म्हणून निवड झाली असल्याचे खासदार महाडिक म्हणाले.\nयेत्या २७ मे रोजी खासदार महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार मिळणार असल्याने त्यांचा विशेष सत्कार विविध गावांत करण्यात आला. या दौऱ्यामध्ये ‘कुंभी’चे संचालक राजाराम शिंदे, ‘कुंभी’चे माजी व्हाइस चेअरमन पांडुरंग काशीद, पंचायत समिती सदस्य पांडुरंग खाटकी, सरपंच रूपाली पाटील, संतोष पाटील, जी. डी. पाटील, वसंत भोमकर, संताजी सावंत, सुरेश भोमकर, महादेव पवार, तुकाराम चोपडे, मारुती जगताप, महाडिकवाडीचे उपसरपंच आनंदा जांबिलकर, महेश गुरव, संदीप महाडिक, गणपती जांबिलकर, गणपती महाडिक, आनंदा पाटील, रोहन गुरव, अनिल पाटील, विक्रम खोत, बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.\nTags: Kolhapurकोल्हापूरDhananjay Mahadikधनंजय महाडिकBOIप्रेस रिलीज\n‘दुर्गम वाड्या-वस्त्यांवर उत्तम पायाभूत सुविधा पोहोचवणार’ गडहिंग्लजमधील विकासकामांचे लोकार्पण उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद ‘कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन मिळावे’ ‘विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nअष्टावक्र-नाथगीता पुस्तक व ई-बुकचे प्रकाशन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-shivraj-gorle-edu-supplement-sakal-pune-today-192177", "date_download": "2019-07-22T10:14:57Z", "digest": "sha1:XKHIRZPGFAGH5ZZ4ISMLBWVAT4HC7TL3", "length": 15774, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "article shivraj gorle edu supplement sakal pune today व्यक्तिमत्त्व विकास ‘आतून’ व्हायला हवा! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nव्यक्तिमत्त्व विकास ‘आतून’ व्हायला हवा\nमंगळवार, 4 जून 2019\nशिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी म���हिती हवी आहे तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...\nमुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाविषयी विचार करताना पहिला प्रश्‍न येतो, व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय तर व्यक्तिमत्त्व हे अनेक पैलूंनी बनत असतं. तुमचं बर्हिरंग, तुमची प्रकृती, तुमची प्रवृत्ती, तुमचा स्वभाव, तुमचे विचार, भावना, सवयी, तुमचं वर्तन, तुमच्या आवडीनिवडी... अशा अनेक घटकांचं एकजीव मिश्रण म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व\nव्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बर्हिरंग, बाह्यरूप नव्हे. नीटनेटकं राहणं, उत्तम वेशभूषा करणं, ऐटीत चालणं, वागण्या-बोलण्यात डौल असणं ही सगळी व्यक्तिमत्त्वाची बाह्य लक्षणं आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ती पुरेशी नसतात. तुम्ही छान बोलू शकत असाल तर उत्तमच, पण तुम्ही मनापासून बोलता का तुम्ही चलाख, चतुर आहात की प्रामाणिक आहात\nव्यक्तिमत्त्व विकास म्हणजे बाह्य सजावट नव्हे, दिखावा नव्हे. खरं व्यक्तिमत्त्व हे तुमच्या अंतरंगाचं प्रतिबिंब असतं. तुमचं अंतरंग हाच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असतो. पाया असतो. तो भक्कम हवा म्हणूनच हे लक्षात ठेवा ः ‘व्यक्तिमत्त्व विकास हा आतून व्हायला हवा.’\nबालभवन उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शोभा भागवत म्हणतात, ‘‘आपल्याला सध्या वरवरचा विकास सहज कळतो आहे; पण व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया आत आणि बाहेर दोन्हीकडं सुरू असते. तीही आयुष्यभर. बाहेरचं कार्य, कौशल्य, बोलणं, वावरणं, लेखन इतकंच आतलं मन समृद्ध आहे का, संवेदनक्षम आहे का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.’’\nआजच्या सगळ्या वरवरच्या शिक्षणानं मुलांचं सामान्यज्ञान वाढतं. मेंदू तयार होतो. पण मन, हृदय, मूल्यं... याचं काय आपल्याला नुसती बोलकी, स्मार्ट, चटपटीत प्रश्‍न विचारणारी, बौद्धिक चमक दाखवणारी मुलं हवीत की आतून समृद्ध असणारी, शांत सखोल मूल्यं जपणारी मुलं हवीत आपल्याला नुसती बोलकी, स्मार्ट, चटपटीत प्रश्‍न विचारणारी, बौद्धिक चमक दाखवणारी मुलं हवीत की आतून समृद्ध असणारी, शांत सखोल मूल्यं जपणारी मुलं हवीत आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केवळ अनेक अनुभव देऊन होणार नाही, संस्कार शिबिरांना पाठवून होणार नाही, तर त्यांचा आ���ला विचार वाढू देणं, आतली समृद्धी वाढू देणं यातून होईल. बाहेरचे अनुभव त्याला मदत करतील, पण उरलेलं काम पालकांनीच करायचं आहे, त्यासाठी पालकांची व्यक्तिमत्त्वही समृद्ध हवीत, विकसित हवीत. झाडांबद्दल असं म्हणतात की झाडं काही काळ पानांचा विस्तार वाढू देतात व मग काही काळ मुळं वाढण्यासाठी देतात. आपण आज मुलांची मुळं वाढण्याकडं लक्ष देत नाही. पानांचा विस्तार मात्र प्रचंड. अशी झाडं उन्मळून नाही का पडणार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांवर चांगले संस्कार हे पालकांच्या बोलण्यातून नव्हे, तर वागण्यातून होत असतात, हे आपण पाहिलंच...\nमूल लाडकं असावं, लाडावलेलं नाही\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक लाडामुळं, खरं तर फाजील लाडामुळं मुलं बिघडतात, हे तर सर्वश्रुत आहे. तरीही पालक मुलाचे फाजील लाड...\nएमबीए करताना घ्या खबरदारी...\nवाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर एमबीए कोणी व कधी करावे याविषयी किमान माहिती आपण घेतली. कुठे करावे, संस्था कशी निवडावी व...\nजसे पालक तसे बालक \nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘खोटं बोलू नकोस’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं. मुलं ‘...\nतुम्ही ‘मुलांच्या बाजूने’ आहात का\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक सर्वच आईबाबांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. पण, मुलावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल...\nकॅनडात शिक्षण घेण्याचे फायदे\nपरदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च कॅनडातील विद्यापीठांची फी तुलनेने अमेरिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Ahealth&search_api_views_fulltext=%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T10:16:56Z", "digest": "sha1:W2UPKA3XW7N55KOVIT7MLMIOWKQRU4ZJ", "length": 28163, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (27) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (17) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमंत्रालय (5) Apply मंत्रालय filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nससून रुग्णालय (4) Apply ससून रुग्णालय filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nकल्याण (3) Apply कल्याण filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहापालिका (3) Apply महापालिका filter\nमुस्लिम (3) Apply मुस्लिम filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nचंद्रपूर (2) Apply चंद्रपूर filter\nधार्मिक (2) Apply धार्मिक filter\nपायाभूत सुविधा (2) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nबेरोजगार (2) Apply बेरोजगार filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\n७१ टक्के मातामृत्यू सरकारी रुग्णालयांत, तरी ऑल इज वेल\nनागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा...\nपुणे - कधी या जातीला, तर कधी त्या जातीला आरक्षणाची खिरापत वाटत वैद्यकीय शिक्षणाचा सरकारने खेळखंडोबा केल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या डॉक्‍टरांनी आजच एकत्र येत आरक्षणाच्या विरोधात #MurderofMerit राज्यभर मोहीम उघडली आहे. यात राज्यातील वेगवेगळ्या सरकारी वैद्यकीय...\n'मिशन मेळघाट'चा अहवाल सादर करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश\nमुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी \"मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय सा���ून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात कुपोषणाची समस्या सर्वांत गंभीर...\n#punekardemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...\nपुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे. राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय...\nपरिघावरील तरुणाईला प्रवाहात आणा\nपस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...\nथर्टीफर्स्टला सावधान; रोगट कोंबड्या अन् बकरे\nनवी मुंबई - 'थर्टीफर्स्ट'निमित्त चिकन आणि मटणाचा बेत आखत असाल, तर सावध व्हा... नियमित पुरवठ्यापेक्षा खवय्यांकडून अधिक मागणी झाल्याने रोगट कोंबड्या आणि बकऱ्यांचे चिकन व मटण विक्री होण्याची भीती आहे. त्यामुळे मटण आणि चिकनवर ताव मारताना काळजी घ्या, असे आवाहनच सरकारी यंत्रणांनी केले आहे....\nपुणे - ससून रुग्णालयामध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या बारा वर्षांमध्ये ६१ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. याचबरोबर सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. शहरात...\nचंद्रपुरात आढळला पाषाणयुगीन हत्यार निर्मितीचा कारखाना\nचंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून दीड लाख वर्षांपासून पाषा��युगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया...\nसिकलसेल योजनेला अल्पावधीतच थांबा\nनागपूर - राज्यातील सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात आहेत. यामुळे सिकलसेल नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने पथदर्शी प्रकल्प आखला. २०१६ मध्ये महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी प्रकल्प हाती घेण्यात आला. यासाठी निधीही मंजूर झाला. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने अडचणी पुढे...\nसिगारेट ओढणाऱ्यांवर पोलिस हवालदारांचा दंडुका\nमुंबई : रस्त्यावर, जागा मिळेल तिथे सिगारेट ओढणाऱ्यांवर आता पोलिस हवालदारही कारवाई करू शकणार आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनाही हे अधिकार मिळावेत, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. सिगारेट तंबाखू विरोधी कायद्याची (...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्येही आवश्‍यक त्या प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, त्यांच्या वापराने...\nत्या दोन रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे नाहीच...\nपणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या गंभीर आजारामुळे दगावले असल्याची माहिती आरोग्य संचालनालयातील साथीरोगतज्ञ डॉ.उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. या दोन्ही रुग्णांना स्वाईन...\nहृदय प्रत्यारोपण परवानगी लालफितीत\nपुणे - हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्ण तयार आहे, अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष सज्ज आहे, अत्यावश्‍यक सोयी-सुविधा आहेत, कुशल आणि प्रशिक्षित डॉक्‍टरदेखील आहेत; पण नाही ती हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक सरकारची परवानगी त्यामुळे ससून रुग्णालयातील ही सुविधा लालफितीच्या कारभारात अडकल्याची माहिती पुढे आली आहे...\nसिंधुदुर्गात मेडीकल कॉलेजसाठी ग्रामसभांचे ठराव घेण्याचा निर्णय\nसावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव...\nकार्यालयांत शुकशुकाट अन्‌ रुग्णसेवेवरही परिणाम\nऔरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी...\nसरकारी रुग्णालयांना आता पुरेशी औषधे\nपुणे - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधांचे मॅपिंग सल्लागार संस्थेमार्फत करण्यात यावे जेणेकरून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्याचा लाभ होऊ शकेल, असे निर्देश देतानाच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता भासू नये म्हणून स्थानिक पातळीवर औषध खरेदीच्या मर्यादा वाढविण्याचा निर्णय...\nहे खासगी रूग्णालय तर नाही ना\nलातूर : गरोदर मातांची तपासणी, सुरक्षित बाळंतपण, नवजात अर्भकावरील उपचाराचे विशेष केंद्र, सोनाग्राफी, रक्त तपासणीसह रक्त साठवणूक केंद्र, कुटुंब नियोजन व सिझेरियन शस्त्रक्रिया, भोजन व नास्ता, प्रसूतीनंतर सरकारी वाहनाने घरी नेऊन सोडणे, प्रशस्त तीन मजली ईमारत आदीसह येथील स्त्री रूग्णालयातील विविध सुविधा...\nराज्यातील मेडिकल कॉलेजची तिजोरी रिकामी\nनागपूर - राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधींसह वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स्‌ कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करण्याची सक्ती राज्य शासनाने घालून दिली. मात्र, आठ महिन्यांनंतरही खरेदीचे धोरण हाफकिनने ठरविले नाही. रुग्णांची ओरड सुरू झाल्यानंतर...\nकल्याण पुर्वमध्ये प्लास्टिक बंदीचे आवाहन\nकल्याण - सहयोग सामाजिक संस्था आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कल्याण पूर्व मध्ये एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे . 50 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक अथवा थर्माकॉल पासून बनविलेले साहित्य वापरण्यास बंद केले आहे. कल्याण पूर्व शहर स्वच्छ व पर्यावरण प्रदूषण मुक्�� ठेवण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ajangaon&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Apalghar&search_api_views_fulltext=jangaon", "date_download": "2019-07-22T10:14:19Z", "digest": "sha1:7IGYCZ6LH7ITYA4GKEGUWHNZEDJLCVM6", "length": 12949, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nबारामती (2) Apply बारामती filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nअॅग्रोवन (1) Apply अॅग्रोवन filter\nआदिनाथ चव्हाण (1) Apply आदिनाथ चव्हाण filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nइंदापूर (1) Apply इंदापूर filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nसुभाष शर्मा महाराष्ट्राचे ‘स्मार्ट शेतकरी’\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आत�� या पाण्यावर तहान भागवणारे...\nजळगाव: दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजप यश मिळविण्यास सक्षम\nजळगाव - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाकडे दोन्ही लोकसभेसाठी भक्‍कम उमेदवार असून, आम्ही उमेदवारांच्या विजयासाठी सक्षम आहोत, असे मत जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पत्नी साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार...\nडोंगरी भागात ‘हेल्थ वेलनेस सेंटर'\nकऱ्हाड - आरोग्य सुविधा कमी असणाऱ्या राज्यातील १७ जिल्ह्यांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र (हेल्थ वेलनेस सेंटर) सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहा महिन्यांत राज्यातील संबंधित १७ जिल्ह्यांतील सुमारे ७० तालुक्‍यांची निवड झाली असून, या तालुक्‍यांतून एक हजार ३३६...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Five-lakh-youth-will-be-trained-for-self-employment-in-Aurangabad-division/", "date_download": "2019-07-22T09:49:46Z", "digest": "sha1:AVBDDC5HVUMWTMFCA5WJOHMASJJ3VYJU", "length": 6130, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन दिवसांत पूर्ण कचरा उचलणार : डॉ. भापकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Aurangabad › दोन दिवसांत पूर्ण कचरा उचलणार : डॉ. भापकर\nदोन दिवसांत पूर्ण कचरा उचलणार : डॉ. भापकर\nशहरातील नऊ झोनमध्ये काही दिवसांपासून विविध ठिकाणी सुमारे तीन हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा येत्या दोन दिवसांत उचलण्यात येईल. तसेच कचर्‍याचे ओला-सुका वर्गीकरण व विकेंद्रीकरण करण्याचे कामही सुरू झाले असून, ज्या त्या वॉर्डाचा कचरा तिथेच जिरवून कंपोस्टिंग करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी दिली.\nसोमवारी विभागीय आयुक्‍तालयात डॉ. भापकर यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, मनपा आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह मनपातील अधिकारी-पदाधिकार्‍यांसोबतही चर्चा केली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी दिलेल्या पंचसूत्रीनुसार शहरातील नऊपैकी अनेक विभागांत सुरू झालेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी या बैठकांमध्ये घेतला.\nडॉ. भापकर म्हणाले की, सर्व विभागीय, जिल्हास्तरीय, सरकारी कार्यालयातील व कार्यालयाच्या परिसरातील कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍याचे कंपोस्ट खत कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांनी घरातील कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरण करूनच मनपाच्या सफाई कर्मचार्‍यांना द्यावा. जेणेकरून ओल्या कचर्‍यावर योग्य प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करता येईल. सुक्या कचर्‍यावर योग्य प्रक्रिया करून पुनर्वापर करता येईल. शहरातील 9 झोनमधील अधिकार्‍यांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय अनुभवी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असून औरंगाबाद विभागात पाच लाख युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Seven-members-of-Congress-NCP-and-Sarnaani-Front-filed-a-no-confidence-motion-against-Gadhinglaj-Panchayat-Samiti-chairman-Jayashree-Teli/", "date_download": "2019-07-22T09:47:49Z", "digest": "sha1:FES7ILY7NRLIPRBLMS6NKEQP3L5DPY2W", "length": 6641, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अविश्‍वासापूर्वीच तेलींचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › अविश्‍वासापूर्वीच तेलींचा राजीनामा\nगडहिंग्लज पंचायत सम��तीच्या सभापती जयश्री तेली यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीच्या सात सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. या ठरावाची सभा सोमवारी (दि. 3) आयोजित केली होती. त्यापूर्वीच शनिवारी (दि. 1) सभापती जयश्री तेली यांनी राजीनामा सादर केला.\nपंचायत समितीच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस यांची प्रत्येकी दोन, तर भाजप व ताराराणी आघाडीचे प्रत्येकी तीन सदस्य असून, सत्तास्थापनेसाठी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नसल्याने येथे सर्वांनी एकत्र येऊनच सत्ता स्थापण्याचा निर्णय घेतला. भाजप व ताराराणी यांच्याकडे जास्त सदस्य असल्याने त्यांना सभापती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सभापतिपदाची पहिली संधी भाजपला देण्यात आली, तर उपसभापतिपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला दिली.\nसव्वा वर्षाच्या कालावधीनंतर पद बदलण्याच्या हालचाली न झाल्याने सदस्यांमध्ये चर्चा होऊन अखेर सभापतींविरोधात अविश्‍वासाचा ठराव दाखल झाला. या कालावधीत भाजपने अविश्‍वासाची नामुष्की टाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यामध्ये यश आले नाही. ताराराणी आघाडीचे तीन सदस्य संपर्काबाहेरच असल्यामुळे भाजपच्या प्रमुखांची कोंडी झाली. अखेर सभापतींनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत सोपस्कार पूर्ण करत राजीनामा सादर केला आहे. सभापतिपदासाठी विजय पाटील व उपसभापतिपदासाठी विद्याधर गुरबे यांच्या नावाची चर्चा आहे.\nदै. ‘पुढारी’नेच दिले राजीनाम्याचे वृत्त...\nगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पंचायत समितीच्या घडामोडींबाबत\nदै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम वृत्त दिले असून, आज, शनिवार (दि. 1) च्या अंकात सभापती अविश्‍वास ठरावाला सामोरे जाणार नसून, त्याऐवजी राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आज सभापतींनी राजीनामा दिल्याने\nदै. ‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-unbelief-in-relations/", "date_download": "2019-07-22T10:02:42Z", "digest": "sha1:6GIH6II74IOO45UK2DSHCNYHRTSQYRES", "length": 11932, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नात्यांतील अविश्‍वासामुळे हेरांची चलती | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › नात्यांतील अविश्‍वासामुळे हेरांची चलती\nनात्यांतील अविश्‍वासामुळे हेरांची चलती\nपुणे : पुष्कराज दांडेकर\nलग्न जमविणे, नवरा किंवा बायकोला फसवून कुणाला भेटणे, आई-वडिलांशी खोटे बोलून इतर उद्योग केले किंवा कार्यालयात खोटी कागदपत्रे देणे असे उद्योग केले असतील तर सावधान, बदलत्या काळानुरूप जीवनशैलीमुळे विवाह, तसेच नाती, व्यवसायात अविश्‍वास वाढत आहे. त्यामुळे अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी, एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी आणि हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सांस्कृतिक नगरीत खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या गुप्तहेरांची शहरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याची माहिती हाती आली आहे.\nनुकताच प्रदर्शित झालेला गुप्तहेरांवरील ‘फाफे’ चित्रपट असेल, किंवा अनेक वर्षांपूर्वीचे प्रायव्हेट डिटेक्टिव्हवरील आधारित चित्रपट असतील, या अशा बॉलिवूड आणि हॉलिवूड पटातच आपण खासगी गुप्तहेरांना पाहिले आहे. या चित्रपटांमधून दिसणारे गुप्तहेर व्यावसायिक स्वरूपात काही वर्षांपूर्वी शहरांमध्ये उदयास आले आहेत. मात्र वेळेचा अभाव, तसेच वाढलेला अविश्‍वास, फसवणुकीचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने त्याची सत्यासत्यता पडताळण्यासाठी अशा खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण सध्या वाढले असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसते. त्यात पुण्यात आता खासगी गुप्तहेरांची (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) मागणी वाढलेली आहे.\nकाही वर्षांपूर्वी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण श्रीमंतवर्गात प्रामुख्याने पत्नीचे किंवा पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत का हे शोधण्यासाठी केला जात होता; परंतु ब���लत्या काळासोबत लग्न जमविताना दिलेली माहिती, कार्यालयात दिलेली खोटी कागदपत्रे, पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाणही वाढलेले आहे. अशा प्रकरणांमध्ये सामान्यांकडूनही गुप्तहेरांची सर्रासपणे मदत घेतली जात आहे.\nबदलत्या जीवनशैलीमुळे सध्या धावपळ वाढली आहे. त्यामुळे कुटुंबातील नात्यांमध्ये कटुता निर्माण होणे, कुटुंबाला वेळ कमी देणे, परस्परांतील संवाद कमी होणे अशा कारणांमुळे एकमेकांवरील विश्‍वासच कमी होत आहे. नाती, व्यवसाय, व्यवहारांमध्ये अनेकदा विश्‍वास ठेवून केलेल्या कृतींमध्ये अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागते आहे.\nएकमेकांना फसविण्याचे प्रमाण वाढलेले आहे; त्यामुळे आपोआपच पती-पत्नी असोत, नवीन नाती जोडण्याची वेळ असो, नवीन मोठा व्यवहार करायचा असो किंवा व्यवसाय असो यामध्ये वेळेअभावी व समोरील व्यक्ती, संस्था यांच्याबद्दल परिपूर्ण माहिती नसणे याबाबतचा अविश्‍वास आणि आपली फसवणूक होऊ नये याची भीती प्रत्येकालाच असते; त्यामुळे आपल्या समोरील जोडीदार, व्यक्ती, संस्था यांच्याबाबत विश्‍वास निर्माण होण्यासाठी त्यांची हेरगिरी करून त्यांच्याबाबतची विश्‍वासार्हता पडताळण्याची गरज निर्माण होत आहे. अशा प्रकारे खासगी गुप्तहेरांची गरज सध्या भासली आहे.\nपूर्वी उच्चभ्रू वर्गात पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंध पडताळण्यासाठी गुप्तहेरांचा प्रामुख्याने वापर होत होता; मात्र आता मध्यमवर्गातही खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आता देशातही खासगी गुप्तहेरांच्या व्यवसायात वृद्धी झालेली आहे. पुण्यात नामवंत आणि जाणकार अशा काही गुप्तहेर एजन्सी आहेत; परंतु वर्तमानपत्रात जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करणारे गुप्तहेरही वाढत आहेत. त्यांची मागणी दरवर्षी वाढतच आहे. भारतात वाढत्या फसवणुकीच्या घटना, आर्थिक फसवणूक यांचा विचार करता दरवर्षी या व्यवसायात तीस टक्क्यांनी वाढ होत असल्याचे निरीक्षण मागील महिन्यात झालेल्या ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ डिटेक्टिव्ह’च्या वार्षिक परिषदेत मांडण्यात आले होते. पुण्यासह अनेक मेट्रो शहरांमध्ये खासगी गुप्तहेरांची मागणी वाढत आहे. मात्र त्यांची नोंदणी सुरक्षा एजन्सीच्या स्वरूपात केली जाते आणि त्या एजन्सीद्वारेच हेरगिरीची कामे केली जातात, असे ए��ा प्रायवेट डिटेक्टिव्ह एजंटने सांगितले\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dundha-Trek-Nasik-District.html", "date_download": "2019-07-22T10:07:54Z", "digest": "sha1:I76WVCZXURA2Q6V3KOUCQXSDURBE5OWO", "length": 9707, "nlines": 40, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Dundha, Nasik District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nदुंधा किल्ला (Dundha) किल्ल्याची ऊंची : 2280\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुंधेश्वर रांग\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. श्रावणी सोमवारी गडावर यात्रा भरते.\nदुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी दुंधेश्वर महाराजांचे देऊळ आहे. या देवळांच्या बाजूला पाण्याची विहीर आहे. देवळाच्या बाजूने गडावर चढायची पायवाट आहे. ही पायवाट गर्द झाडीतून जाते. १० मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायर्‍यांपाशी येतो. या पायर्‍या चढून गेल्यावर शंकर मंदिराजवळ येतो. २ डेरेदार वृक्षांच्या सावलीत हे छोटेखानी मंदिर उभ आहे. मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड आहे, पण या पाण्याला कुबट वास येत असल्यामुळे त्याचे पाणी केवळ भांडी घासण्यासाठी वापरतात.\nमंदिराकडे तोंड करुन उभ राहील्यावर उजव्या हाताला सध्या गडावर राहणार्‍या रामदास महाराजांचे घर दिसते. घरावरुन जाणारी पायवाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते. पायवाटेच्या थोड्या खालच्या अंगाला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी थंडगार व चवदार आहे. टाक्यातील पाणी पिऊन पुन्हा पायवाटेवर आल्यावर सरळ चालत, किल्ल्याच्या अर्ध्या डोंगराला वळसा घालून गेल्यावर दगडात खोदलेले पाण्याच टाक दिसत, १० फूट × ५फूट टाक्यातील पाण्यावर हिरव्यागार शेवाळ्याचा थर जमलेला असतो. येथून पुढे जाण्यासाठी पायवाट नसल्यामुळे आल्या वाटेने परत मंदिराजवळ यावे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताची पायवाट ५ मिनिटात दगडात खोदलेल्या टाक्यापाशी जाते, याला आंघोळीचे टाकं म्हणतात, येथून पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पुन्हा शंकर मंदीरापाशी यावं लागतं या मंदिराच्या मागून जाणारी पायवाट किल्ल्याचा माथ्यावर जाते तिथून आजूबाजूचा सर्व प्रदेश दृष्टीक्षेपात येतो,\n१) नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावातून दुंध्याला जाता येते. सटाणा - मालेगाव रस्त्यावर, सटाण्यापासून ३कि.मी अंतरावर सौंदाणे फाटा आहे. या फाट्यावरुन अजमेरसौंदाणे - तळवडे मार्गे दुंधा २० कि.मी वर आहे. दुंधा गावाच्या पुढे १ कि.मी वर दूंधेश्वर मंदीराला जाणारा कच्चा रस्ता आहे. तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो.\n२) सटाणा - मालेगाव रस्त्यावर सटाण्यापासून १७ कि.मी व मालेगाव पासून २२ कि.मी वर लखमापूर गाव आहे. या गावापासून दुंधा किल्ला ७ कि मी अंतरावर आहे.\nगडाच्या पायथ्याशी दुंधेश्वर मंदिरात १५ माणसांची रहाण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडाच्या पायथ्यापासून ३० मिनीटे लागतात.\nअजमेरा, बिष्टा, कर्‍हा, दुंधा हे छोटे किल्ले दोन दिवसांच्या मुक्कामात पाहाता येतात.\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad)) किल्ले गाळणा (Galna)\nपिंपळा (Pimpla) पिसोळ किल्ला (Pisol) प्रेमगिरी (Premgiri) राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)\nटंकाई (टणकाई) (Tankai) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-prediction-about-kaliyug-in-marathi-brahmvaivart-puran-and-facts-about-life-5813670-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:05:26Z", "digest": "sha1:4SQNFD4ZKVFH3SV5I3NWER3KTYEO3UUK", "length": 9842, "nlines": 178, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prediction About Kaliyug In Marathi, Brahmvaivart Puran And Facts About Life | कलियुगाची भविष्‍यवाणी: वयाच्‍या 16व्‍या वर्षी केस होतील पांढरे आणि 20व्‍या वर्षीच येईल वृद्धत्‍व", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकलियुगाची भविष्‍यवाणी: वयाच्‍या 16व्‍या वर्षी केस होतील पांढरे आणि 20व्‍या वर्षीच येईल वृद्धत्‍व\nब्रह्मपुराणामध्‍ये कलियुगात कशाप्रकारचे वातावरण राहिल, मनुष्‍याचे जीवन कसे राहिल, स्‍त्री-पुरुषांचे संबंध कसे राहतील याब\nब्रह्मपुराणामध्‍ये कलियुगात कशाप्रकारचे वातावरण राहिल, मनुष्‍याचे जीवन कसे राहिल, स्‍त्री-पुरुषांचे संबंध कसे राहतील याबद्दल भविष्‍यवाणी केली गेली आहे.\nब्रह्मवैवर्तपुराणामध्‍ये सांगितले आहे की, कलियुगामध्‍ये एक वेळ अशी येईल जेव्‍हा व्‍यक्‍तीचे आयुष्‍यमान फार कमी होऊन जाईल. मनुष्‍याची युवावस्‍था समाप्‍त होऊन जाईल. 16व्‍या वर्षीच केस पांढरे होतील व 20व्‍या वर्षी वृद्धत्‍व येईल.\nपुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कलियुगातील कोणकोणत्‍या गोष्‍टींची भविष्‍यवाणी पुर्वीच झाली आहे...\nमनुष्‍याचे आयुष्‍यमान होईल फार कमी\nकलियुगात मनुष्‍याचे आयुष्‍यमान फार कमी होईल. पुरातन काळी मनुष्‍य जवळपास 100 वर्षे जगत होता. मात्र हळूहळू त्‍याचे वयमान कमी होत जाईल व एक वेळी अशी येईल जेव्‍हा तो 20व्‍या वर्षीच वृद्ध बनेल आणि 16 व्‍या वर्षीच त्‍याचे केस पांढरे बनतील.\nकलियुगाच्‍या 5000 वर्षांनंतर गंगा नदी पुर्णपणे सुखून जाईल आणि त्‍यानंतर ती वैकुंठ धमला परतेल. मनुष्‍य पुजन, कर्म, व्रत-उपवास असे धार्मिक कार्य करणे बंद करेल.\nकलियुगातील समाज हिंसक असणार आहे. मानवता नष्‍ट होऊन जाईल. जे बलवान असतील त्‍यांचेच राज्‍य राहिल. नातेसंबंध नाहिसे होतील. भाऊच भावाचा शत्रु बनेल.\nलोक अनैतिक गोष्‍टी वाचतील, ऐकतील व पाहतील\nकलियुगात लोक शास्‍त्रांपासून तोंड फिरवतील. त्‍यांना केवळ अनैतिक साहित्‍यच आवडेल. वाईट शब्‍दांनेच व्‍यवहार केला जाईल.\nअन्‍न आणि फळं मिळणार नाहित\nएक वेळ अशी येईल जेव्‍हा जमिनीतून धान्‍य उगवणे बंद होईल. झाडांवर फळ येणार ना��ित. गाय दुध देणे बंद करेल. हळूहळू या सर्व वस्‍तू विलूप्‍त होतील.\nस्‍त्री-पुरूष दोघेही बनतील अधर्मी\nकलियुगात एक वेळ अशी येईल, जेव्‍हा स्‍त्री-पुरूष दोघेही अधर्मी होतील. स्‍त्री पतिव्रत धर्माचे पालन करणे बंद करेल. पुरूषही असेच वागेल. स्‍त्री-पुरूषांतील सर्व वैदिक नियम नष्‍ट होऊन जातील.\nकल्कि अवतार करेल अधर्मियांचा नाश\nकलियुगाच्‍या अंतिम काळादरम्‍यान भगवान विष्‍णु कल्कि अवतारामध्‍ये पृथ्‍वीवर प्रकट होतील. विष्‍णुशया नावाच्‍या ब्राह्मणाच्‍या घरी ते जन्‍म घेतील. भगवान कल्कि उंच घोड्यावर बसून आपल्‍या विशाल तरलवारीने सर्व अधर्मिर्यांचा नाश करतील. भगवान कल्कि केवळ 3 दिवसांत सर्व अधर्मिर्यांचा नाश करतील.\nसुख-शांती : पती-पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास कुटुंबात सुख राहते\nकथा : क्रोधामुळेच होते भांडण, आपण शांत राहिल्यास वाद होणारच नाहीत\nजो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो, त्याला लगेच सोडून द्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/salman-khan-take-a-dig-on-priyanka-chopra-at-bigg-boss-launching-event-5951768.html", "date_download": "2019-07-22T09:45:58Z", "digest": "sha1:KYFKRXUJYFOTZNOFATWTVOKW4DXVKB2J", "length": 8048, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan Take A Dig On Priyanka Chopra At Bigg Boss Launching Event | प्रियांकाने 'भारत' चित्रपट सोडल्यामुळे नाराज आहे सलमान खान, पहिल्यांदा स्पष्टपणे आले समोर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रियांकाने 'भारत' चित्रपट सोडल्यामुळे नाराज आहे सलमान खान, पहिल्यांदा स्पष्टपणे आले समोर\nप्रियांका चोप्राने सलमानचा 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर सलमान खान तिच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.\nमुंबई: प्रियांका चोप्राने सलमानचा 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर सलमान खान तिच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. 'बिग बॉस-12' च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सलमानने प्रियांका चोप्रासंबंधीत प्रश्नाचे उत्तर दिसेल. सलमानला प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये विचारण्यात आले की, प्रियांका चोप्रा बिग बॉसच्या घरात जाणार कायावर सलमान म्हणाला- \"नाही, प्रियांका चोप्रा बिग बॉसच्या घरात एंट्री करणार नाही, ती दुसरीकडे कुठेतरी एंगेज आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, ती 'भारत' करत नाहीये, परंतू भारती घरात जात आहे.\"\nयापुर्वीही प्र���यांकाच्या आईला सलमानने केले होते इग्नोर\nप्रियांका 'भारत' चित्रपटात एंट्री करणार ही घोषणा सलमानने सोशल मीडियावर केली होती. परंतू चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याच्या 10 दिवसांपुर्वीच प्रियांकाने नकार कळवला. यानंतर तिच्या ऐवजी कतरिना कैफला घेण्यात आले. यानंतर डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोमध्ये सलमानने प्रियांकाची आई मधु चोप्राला पुर्णपणे इग्नोर केले होते. मीडिया रिपोर्टसनुसार, मधु चोप्रा संध्याकाळी 9.30ला इव्हेंटमध्ये पोहोचल्या आणि मनीष मल्होत्राला शुभेच्छा देण्यासाठी बॅकस्टेजवर गेल्या. याच वेळी सलमान आणि कतरिना रॅम्पवॉकची तयारी करत होते. यावेळी सलमानने प्रियांकाच्या आईला पाहताच नजरा वळवल्या आणि कतरिनाशी बोलायला सुरुवात केली. कतरिनानेही प्रियांकाच्या आईला इग्नोर केले.\n'अॅव्हेंजर्स एन्डगेम'ने सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'अवतार'लाही पछाडले, सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये मिळवला पहिला क्रमांक\nगौरी खानने शेअर केले मालदीवच्या व्हॅकेशनचे फोटोज, मुलांचा फोटो शेअर करून लिहिले - 'माझे तीन लिटिल हार्ट्स'\n'सत्ते पे सत्ता' च्या रिमेकसाठी आता कतरिनाला केले गेले अप्रोच, डबल रोलमध्ये दिसणार आहे ऋतिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/09/06/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%9C-%E0%A5%A8-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-22T10:21:28Z", "digest": "sha1:FYKVSCPUU5R3NUQSXK6ZYR33UJPP33YA", "length": 4905, "nlines": 56, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "…अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n…अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट\n‘बॉईज’ सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या ‘बॉईज २’ मध्येदेखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे.\nमात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचली असल्याचे विशाल देवरुखकर सांगतात. ‘बॉईज’ च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अश्या विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हत. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला, आणि त्यातूनच ‘बॉईज २’ ची गोष्ट आम्हाला सापडली’, असे विशाल देवरुखकर यांनी सांगितले.\nअवघ्या दोन तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर विशाल यांची इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेजतरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल असा प्रश्न विशाल यांना पडला. त्यांनी लागलीच हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेदेखील त्याला पसंती देत ‘बॉईज २’ चे लिखाण सुरु केले. अश्या या अनावधाने सुचलेल्या ‘बॉईज २’ चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या ‘बॉईज’ ची धम्माल पाहायला मिळणार आहे.\nकिशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहेत.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious स्टार प्रवाह’वर येतोय ‘देवा’\nNext इंजिनिअरिंगमधून अभिनयाच्या दुनियेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/jayedutt-kshirsagar-campaigning-for-pritam-munde/", "date_download": "2019-07-22T09:30:33Z", "digest": "sha1:KYCBE43MLFYYXO5CXFOLTK2BTDQ6YTFM", "length": 20347, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "राष्ट्रवादीचे आमदार भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nराष्ट्रवादीचे आमदार भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर\nराष्ट्रवादीचे आमदार भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपाच्या व्यासपीठावर दिसले आहेत. या निवडणुकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार, जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी प्रचारदेखील सुरू केला आहे. प्रितम मुंडे यांची शिरूर तालुक्यातील खालापुरी येते सभा पार पडली. या सभेसाठी जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावली. यावेळी सभेत बोलताना त्यांनी प्रितम मुंडे यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. तर दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील त्याचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली.\n‘ज्या दिव्याला मी वादळापासूनव वाचवलं ��्यानेच मला चटके दिले’\nयावेळी बोलताना आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, “जे चित्र आज दिसत आहे तसं चित्र यापूर्वीच्या निवडणुकीत कधीच दिसलं नाही. राजकारणात मी जात, पात, धर्म कधीच पाहिला नाही. सर्वसामान्य लोकांना आपल्या पोटाचं पडलेलं असतं. रोजची चूल कशी पेटणार मुलांचं शिक्षण कसं होणार मुलांचं शिक्षण कसं होणार याची चिंता त्यांना लागलेली असते. गेल्या तीन वर्षापासून मी अस्वस्थ होतो. ज्या दिव्याला मी वादळापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच दिव्याने मला चटके दिले. त्यामुळे आता तो विझलाच पाहिजे.” असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.\n‘त्या लोकांना जिल्ह्याने निवडून दिले तेव्हा कधी जातीवाद झाला का \nपुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, “मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही डॉ. प्रितम मुंडे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीही जातीवाद झाला नाही. रखमाजी गायकवाड, काँ. गंगाधर बुरांडे, केशरकाकु क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांच्या सारख्या लोकांना जिल्ह्याने निवडून दिले. तेव्हा कधी जातीवाद झाला का मतदान हे विकासाला मिळत असतं, जातीपातीच्या नावाने मतदान मागणे हा खऱ्या अर्थाने आचारसंहितेचा भंग आहे.” असे ते म्हणाले.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे…\n‘उद्याच्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांना प्रचंड मताने निवडून द्या’\nआरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना आणि प्रितम मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन करताना क्षीरसागर म्हणाले की, “50 वर्ष देशात आणि राज्यात सत्ता भोगणाऱ्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने हा प्रश्न मार्गी लावून इतिहास घडवला. मोदींनी 10 टक्के आरक्षण हे सवर्ण लोकांना देऊन प्रगतीच्या वाटेवर आणण्याचं काम केलं. या मतदारसंघात रक्ताच्या नात्यापेक्षा आम्ही विकासाच्या नात्याने लोकांची मनं जोडली आहेत. परंतु काही लोक हे निवडणुका आल्यानंतर मात्र सुपाऱ्या घेऊन तुताऱ्या वाजवताना दिसतात. अशा लोकांना बुक्का लावून त्यांची जागा दाखवा आणि उद्याच्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांना प्रचंड मताने निवडून द्या.” असं आवाहनही क्षीरसागर यांनी यावेळी केलं.\n‘आगे आगे देखो होता है क्���ा’ : पंकजा मुंडे\nदरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंकजा म्हणाल्या की, “ज्यांचं आयुष्य दोन्ही काँग्रेस पक्षात गेलं ते आता विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत आले आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ते मोदी लाटेत येऊन मिसळले आहेत. आण्णा आले, आगे आगे देखो होता है क्या” असे म्हणत पंकजा यांनी सूचक इशारा दिला.\n‘मित्रालाही धोका देणारे धनंजय मुंडे धोकेबाज…’ : पंकजा मुंडे\nपुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, “घरं फोडणारे आम्ही नाहीत. ज्या वेदना गोपीनाथराव मुंडे यांना झाल्या त्या दुसऱ्याला होऊ नये या मताची मी आहे. मित्रालाही धोका देणारे धनंजय मुंडे धोकेबाजाची ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्याशिवाय राहणार नाहीत.” अशी घणाघाती टीका पंकजा यांनी केली.\nआगळ्या वेगळ्या फिगरमुळे व्हायरल होत आहेत ‘या’ मॉडेलचे Hot Photos आणि Videos\nराधाकृष्ण विखे पाटील यांच्या ट्रस्टला दहशतवाद्याकडून २ कोटीचे डोनेशन : डॉ. अशोक विखे पाटील यांचा आरोप\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’…\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुवि��ा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ\nवर्ल्डकप फायनल मॅचच्या निकालाबाबत इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनचं…\nधार्मिक स्थळाचा वापर केल्याने माजी पोलिस अधिकार्‍यासह चौघांवर FIR\n‘खाकी’ वर्दीतील फोटो केले त्याने सोशल मिडीयावर…\nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन् केला ‘व्हायरल’\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी ‘हा’ त्याग\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:19:44Z", "digest": "sha1:M33KUFIUBIFWZE4QG7PBVXU632SUDN4W", "length": 3501, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शाहीर - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nश्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१३ रोजी ०८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dwsolo.com/mr/product-category/instrumental/guitar/flute-double-bass-and-guitar/", "date_download": "2019-07-22T09:39:26Z", "digest": "sha1:QCJB73JZJH5FBXVA7HT45JBFFGQ6WLNQ", "length": 31773, "nlines": 455, "source_domain": "dwsolo.com", "title": "बांसुरी + दुहेरी बास आणि गिटार अभिलेख - डेव्हिड वॅरिन सोलोमन्स 'संगीत सूची", "raw_content": "सुचालन जा सामग्री वगळा\nडेव्हिड वरिन सोलोमन्स 'संगीत सूची\nमूळ कार्ये आणि व्यवस्था\nवोकल आणि कोरल वर्क्स\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी मूळ\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी व्यवस्था\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी येहदी फोल्क्सॉन्ग व्यवस्था\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी जर्मन फोल्क्सॉन्ग व्यवस्था\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी नर्सरी रॅम व्यवस्था\nपियानो सह सोलो आवाज\nसोलो व्हॉइस आणि आसाम\nइतर सोबतच्या यंत्रासह सोलो व्हॉइस\nधर्मनिरपेक्ष आणि विनोदी मूळ\nकथित कृती - पुरुषांची आवाज - आध्यात्मिक\nकौर वर्क्स - पुरुष व्हॉइस सेक्युलर\nमिश्रित चर्चमधील धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष\nवाळूचा कलिनेट आणि गिटार\nवाळू + कॅल्लो आणि गिटार\nबासरी + डबल बास आणि गिटार\nकोर अँग्लेस आणि गिटारसाठी डुओस\nस्ट्रिंग सेक्स्टेट्स आणि ऑक्टेट्स\nडबल बॅस - स्ट्रिंग बास - कंट्राबस\nबासरी आणि इतर साधने\nसंगत सह वाळू डुओस\nसंगत सह बडबड तिरंगा\nओकेरीना सोलोस डुओस आणि सेपेट्स\nइतर साधने सह रेकॉर्डर\nअल्टो क्लेरनेट आणि पियानो\nइतर उपकरणांसह क्लेरनेट (र्स)\nसॅक्सोफोन चतुर्भुज - मूळ\nबासरी आणि अल्टो सॅक्सोफोन\nविंड ट्रायस क्विंटेट सेक्स्टेट्स आणि नॉनसेट्स\nवोकल आणि कोरल वर्क्स\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी मूळ\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी व्यवस्था\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी येहदी फोल्क्सॉन्ग व्यवस्था\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी जर्मन फोल्क्सॉन्ग व्यवस्था\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी नर्सरी रॅम व्यवस्था\nपियानो सह सोलो आवाज\nसोलो व्हॉइस आणि आसाम\nइतर सोबतच्या यंत्रासह सोलो व्हॉइस\nधर्मनिरपेक्ष आणि विनोदी मूळ\nकथित कृती - पुरुषांची आवाज - आध्यात्मिक\nकौर वर्क्स - पुरुष व्हॉइस सेक्युलर\nमिश्रित चर्चमधील धर्मनिरपेक्ष ��र्मनिरपेक्ष\nवाळूचा कलिनेट आणि गिटार\nवाळू + कॅल्लो आणि गिटार\nबासरी + डबल बास आणि गिटार\nकोर अँग्लेस आणि गिटारसाठी डुओस\nस्ट्रिंग सेक्स्टेट्स आणि ऑक्टेट्स\nडबल बॅस - स्ट्रिंग बास - कंट्राबस\nबासरी आणि इतर साधने\nसंगत सह वाळू डुओस\nसंगत सह बडबड तिरंगा\nओकेरीना सोलोस डुओस आणि सेपेट्स\nइतर साधने सह रेकॉर्डर\nअल्टो क्लेरनेट आणि पियानो\nइतर उपकरणांसह क्लेरनेट (र्स)\nसॅक्सोफोन चतुर्भुज - मूळ\nबासरी आणि अल्टो सॅक्सोफोन\nविंड ट्रायस क्विंटेट सेक्स्टेट्स आणि नॉनसेट्स\nघर / वाद्य / गिटार / बासरी + डबल बास आणि गिटार\nबासरी + डबल बास आणि गिटार\nमुलभूत साठविणे लोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा सरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nसर्व 2 परिणाम दर्शवित आहे\nग्रिड दृश्य सूची दृश्य\nमीनू रॅग बासरी, दुहेरी बास आणि गिटार स्कोअरसाठी\nबासरी, डबल-बास आणि गिटारसाठी पृष्ठ डी\nमुलभूत साठविणे लोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा सरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nसर्व 2 परिणाम दर्शवित आहे\nवायु चौकटीसाठी डोरियन सेरेनेड\nरेट 5.00 5 बाहेर\nस्पेशल इफेक्ट्ससह वामपंथी चर्चमधील गायन स्थळांसाठी 'द विच्स' रेसिपी\nरेट 5.00 5 बाहेर\nवाळूच्या चौकडीसाठी गौरव करण्यासाठी ट्रेनवरील गोल्डन चप्पल\nश्रेणी श्रेणी निवडा वाद्य पितळ पितळ ensembles फ्रेंच हॉर्न Trombones तुतारी तुबा क्वार्टर मनोर्यातील घंटांचा आवाज गिटार Bassoon आणि गिटार कोर अँग्लेस आणि गिटारसाठी डुओस वाळू + कॅल्लो आणि गिटार बासरी + डबल बास आणि गिटार वाळूचा कलिनेट आणि गिटार गिटार आणि सेलो गिटार आणि क्लेरनेट गिटार आणि बासरी गिटार आणि ओबो गिटार आणि ऑर्केस्ट्रा गिटार आणि रेकॉर्डर गिटार आणि व्हायोलिन गिटार युगल इतर संयोजनात गिटार गिटार चौकडी गिटार सोलो गिटार त्रिकूट सॅक्सोफोन आणि गिटार व्हायोला आणि गिटार हार्प कळफलक साधने मोठे गट ऑर्गेन सोलो पियानो सोलोस स्ट्रिंग्स डबल बॅस - स्ट्रिंग बास - कंट्राबस स्ट्रिंग ड्यूओस स्ट्रिंग ऑर्केस्ट्रा स्ट्रिंग चौकडी स्ट्रिंग क्विंट्स स्ट्रिंग सेक्स्टेट्स आणि ऑक्टेट्स स्ट्रिंग त्रिकूट स्ट्रिंग्स आणि विंड व्हायोलिन व्हायोलिन व्हायोलिन व्हायोलिन आणि क्लेरनेट व���हायोलॉन्सेलो वुडविंड बाससूइन क्लेरनेट क्लेरनेट आणि पियानो अल्टो क्लेरनेट आणि पियानो क्लेरनेट आणि पियानो क्लेरिनेट चर्चमधील गायन क्लेरनेट ड्युस क्लेरनेट चौकडी क्लेरीनेट क्विंट्स Clarinet sextets क्लेरीनेट सोलोस क्लेरिनेट ट्रायस इतर उपकरणांसह क्लेरनेट (र्स) Cor_Anglais बासरी बासरी आणि गिटार बासरी आणि इतर साधने बासरी आणि पियानो बडबड Choirs वाळू डुओस संगत सह वाळू डुओस बासरी चौकडी बडबड Quintets वाळूच्या sextets बासरी बासरी संगत सह बडबड तिरंगा अनोळखी बांसुरी मूळ अमेरिकन बासरी ओबोए ओकेरीना सोलोस डुओस आणि सेपेट्स रेकॉर्डर रेकॉर्डर सोलरसाठी व्यवस्था रेकॉर्डर डुओस रेकॉर्डर ऑर्केस्ट्रा रेकॉर्डर चौकडी रेकॉर्डर क्विंट्स रेकॉर्डर Sextets रेकॉर्डर सोलो रेकॉर्डर त्रिकूट इतर साधने सह रेकॉर्डर सॅक्सोफोन सॅक्सोफोन चौकटीसाठी व्यवस्था बासरी आणि अल्टो सॅक्सोफोन सॅक्सोफोनसह इतर संयोजन सॅक्सोफोन ड्युएट्स सॅक्सोफोन चतुर्भुज - मूळ सॅक्सोफोन क्विंट्स सॅक्सोफोन सेक्स्टेट्स सॅक्सोफोन सोलो सॅक्सोफोन त्रिकूट पियानो सह सॅक्सोफोन विंड ट्रायस क्विंटेट सेक्स्टेट्स आणि नॉनसेट्स इतर वारा ensembles वारा चौकडी विंड क्विंट्स वारा सेक्स्टेट्स वारा त्रिकूट डबल रीड त्रिकूट वारा त्रिकूट जिथे वोकल आणि कोरल वर्क्स चर्चचे काम कथित कृती - पुरुषांची आवाज - आध्यात्मिक कौर वर्क्स - पुरुष व्हॉइस सेक्युलर मिश्रित चर्चमधील धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष मिश्रित गायन अध्यात्मिक ला फोलिया व्हेरिएशन्स ला फोलिया ओफेलिया'स मॅड सीन रिएनबर्गनचा राष्ट्रीय गान लहान वोकल गट मॉडर्न मॅड्रिल्स धर्मनिरपेक्ष आणि विनोदी मूळ सेक्युलर व्यवस्था आध्यात्मिक व्यवस्था आध्यात्मिक मूळ व्होकल डुओस सोलो आवाज मेलिंसंथीच्या कवितांवर आधारित अल्टो आणि गिटारसाठी 5 गाणी सोलो व्हॉइस आणि गिटारसाठी व्यवस्था सोलो व्हॉइस आणि गिटारसाठी जर्मन फोल्क्सॉन्ग व्यवस्था सोलो व्हॉइस आणि गिटारसाठी नर्सरी रॅम व्यवस्था सोलो व्हॉइस आणि गिटारसाठी मूळ सोलो व्हॉइस आणि आसाम इतर सोबतच्या यंत्रासह सोलो व्हॉइस पियानो सह सोलो आवाज सोलो व्हॉइस आणि गिटारसाठी येहदी फोल्क्सॉन्ग व्यवस्था\nमनोर्यातील घंटांचा आवाज (4)\nविंड ट्रायस क्विंटेट सेक्स्टेट्स आणि नॉनसेट्स (356)\nडबल रीड त्रिकूट (40)\nसॅक्सोफोनसह इतर संयोजन (30)\nबासरी आणि अल्टो सॅक्सो���ोन (8)\nपियानो सह सॅक्सोफोन (29)\nसॅक्सोफोन चौकटीसाठी व्यवस्था (85)\nसॅक्सोफोन चतुर्भुज - मूळ (21)\nक्लेरनेट आणि पियानो (67)\nअल्टो क्लेरनेट आणि पियानो (23)\nक्लेरनेट आणि पियानो (39)\nइतर उपकरणांसह क्लेरनेट (र्स) (76)\nक्लेरिनेट चर्चमधील गायन (33)\nबासरी आणि गिटार (261)\nबासरी आणि इतर साधने (120)\nबासरी आणि पियानो (54)\nसंगत सह बडबड तिरंगा (13)\nसंगत सह वाळू डुओस (65)\nइतर साधने सह रेकॉर्डर (18)\nरेकॉर्डर सोलरसाठी व्यवस्था (56)\nओकेरीना सोलोस डुओस आणि सेपेट्स (6)\nमूळ अमेरिकन बासरी (4)\nडबल बॅस - स्ट्रिंग बास - कंट्राबस (10)\nव्हायोलिन आणि क्लेरनेट (14)\nस्ट्रिंग्स आणि विंड (60)\nस्ट्रिंग सेक्स्टेट्स आणि ऑक्टेट्स (20)\nइतर संयोजनात गिटार (197)\nवाळू + कॅल्लो आणि गिटार (10)\nसॅक्सोफोन आणि गिटार (102)\nगिटार आणि ऑर्केस्ट्रा (3)\nगिटार आणि सेलो (111)\nगिटार आणि व्हायोलिन (98)\nगिटार आणि रेकॉर्डर (81)\nकोर अँग्लेस आणि गिटारसाठी डुओस (123)\nव्हायोला आणि गिटार (84)\nगिटार आणि ओबो (35)\nबासरी + डबल बास आणि गिटार (2)\nवाळूचा कलिनेट आणि गिटार (22)\nगिटार आणि बासरी (302)\nगिटार आणि क्लेरनेट (235)\nवोकल आणि कोरल वर्क्स (591)\nरिएनबर्गनचा राष्ट्रीय गान (5)\nला फोलिया व्हेरिएशन्स (14)\nओफेलिया'स मॅड सीन (4)\nकौर वर्क्स - पुरुष व्हॉइस सेक्युलर (11)\nकथित कृती - पुरुषांची आवाज - आध्यात्मिक (12)\nमिश्रित चर्चमधील धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष (35)\nमिश्रित गायन अध्यात्मिक (55)\nलहान वोकल गट (154)\nधर्मनिरपेक्ष आणि विनोदी मूळ (49)\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी नर्सरी रॅम व्यवस्था (6)\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी जर्मन फोल्क्सॉन्ग व्यवस्था (7)\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी येहदी फोल्क्सॉन्ग व्यवस्था (15)\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी मूळ (130)\nइतर सोबतच्या यंत्रासह सोलो व्हॉइस (8)\nसोलो व्हॉइस आणि आसाम (64)\nपियानो सह सोलो आवाज (46)\nसोलो व्हॉइस आणि गिटारसाठी व्यवस्था (72)\nमेलिंसंथीच्या कवितांवर आधारित अल्टो आणि गिटारसाठी 5 गाणी (1)\nआपण स्पॉटिफाइ, टिडल, अॅप्पल म्युझिक आणि डीझरवर विनामूल्य ट्रॅक अपलोड करू इच्छित असल्यास, स्पॉटिझासह साइन अप करा\n© 2019 पीजेजी क्रिएशन लिमिटेड वेब डिझाइन आणि आयटी सोल्यूशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2019-07-22T10:24:49Z", "digest": "sha1:JLKSAH3T3Y5JB2NC3VFFJWQ27D7CIX3B", "length": 4581, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६७० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे ��� ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६९० चे - पू. ६८० चे - पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे\nवर्षे: पू. ६७३ - पू. ६७२ - पू. ६७१ - पू. ६७० - पू. ६६९ - पू. ६६८ - पू. ६६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६७० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T10:05:00Z", "digest": "sha1:6AM3LWM27IDG2MTWMCHGXZMCSN5OWZPP", "length": 3068, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्कॉटिश संशोधक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"स्कॉटिश संशोधक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१० रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Ipl-win-color/doc", "date_download": "2019-07-22T09:35:28Z", "digest": "sha1:EEFBLERKRUU4BKTVDDWBX75BYN72EN3P", "length": 3236, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Ipl-win-color/doc - विकिपीडिया", "raw_content": "\n{{iwc|draw}} सामना अनिर्णित draw\nभारतीय प्रीमियर लीग साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०११ रोजी ०८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-LCL-china-has-conducted-civil-military-drills-in-tibet-5906458-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:38:24Z", "digest": "sha1:RWL4FK32K5GSMME5HOQBJNKFAJEYF4XR", "length": 7632, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "China has conducted civil-military drills in Tibet | डोकलामनंतर पहिल्यांदाच चीनने तिबेटमध्ये केला सैन्य सराव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nडोकलामनंतर पहिल्यांदाच चीनने तिबेटमध्ये केला सैन्य सराव\nडोकलामच्या पेचानंतर चीनने पहिल्यांदाच तिबेट भागात सैन्य सरावाचे आयोजन केले होते. त्यात शस्त्रसज्जता तसेच लष्कर-नागरिक या\nबीजिंग- डोकलामच्या पेचानंतर चीनने पहिल्यांदाच तिबेट भागात सैन्य सरावाचे आयोजन केले होते. त्यात शस्त्रसज्जता तसेच लष्कर-नागरिक यांच्यातील संवाद यांचा तपास करण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले होते, असा दावा चीनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.दलाई लामांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात चीनला एवढ्या वर्षांनंतरही सैन्य क्षमता सिद्ध करता आलेली नाही.\nपिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मंगळवारी सैन्याच्या सरावाचे आयोजन केले होते. 'ग्लोबल टाइम्स' ने या वृत्तास दुजोरा दिला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये पीएलएचे १३ तासांचा सराव झाला होता. हा लष्करी सराव युद्धापेक्षा सैन्य व स्थानिक नागरिक यांच्यातील संवाद-संपर्कावर भर देणारा होता. नव्या युगात देशाचे बलाढ्य लष्कर उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दिशेने चीनने आपल्या प्रयत्न सुरू ठेवले आहेत. किंघाई-तिबेट हा भूप्रदेश अत्यंत दुर्गम आहे.\nसामरिक व शस्त्रास्त्र पातळीवर सैनिकांची सक्षमता वाढवण्यासाठी सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले.कारण नागरी संवादाच्या अभावी दुर्गम भागातील युद्ध जिंकणे चिनी सैनिकांसाठी अशक्य झाले आहे. हा आतापर्यंतच इतिहास आहे. शस्त्र पुरवठा करणे, सुटका करणे, आणीबाणीतील दुरुस्ती, रस्ते सुरक्षा इत्यादी क्षेत्रात सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु लष्कर-नागरिक यांच्यातील एकात्मिक कार्यक्रमावर यंदा भर देण्यात आल्याची माहिती कमांडर झांग वेनलाँग यांनी दिली.\nचीनला चक्रीवादळाचा तडाखा : ९ हजार लोक बेघर, बचावकार्याला वेग\nचीनच्या सिचुआन प्रांतात मोठा भूकंप, किमान 11 जणांचा मृत्यू, शंभराहून अधिक लोक जखमी\nएससीओ परिषद : मोदी चीनच्या अध्यक्षांना म्हणाले- पाकने दहशतवादमुक्त वातावरण तयार करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-great-maratha-king-sambhaji-maharaj-birth-anniversary-some-facts-on-his-life-journey-5872261-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:41:22Z", "digest": "sha1:5C2SBN34V3VWGWSGXC7XIH6ALPWYAWL7", "length": 7967, "nlines": 182, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "छत्रपती संभाजीराजे जयंती विशेष Great Maratha King Sambhaji Maharaj Birth Anniversary Some Facts On His Life Journey | छत्रपती संभाजीराजे जयंती: 18 व्या वर्षी युवराज तर 23 व्या वर्षी बनले छत्रपती, काही महत्त्वाच्या नोंदी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nछत्रपती संभाजीराजे जयंती: 18 व्या वर्षी युवराज तर 23 व्या वर्षी बनले छत्रपती, काही महत्त्वाच्या नोंदी\nस्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा अगदी नेटाने पुढे चालवला. छत्रपती शिवरायां\nस्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा अगदी नेटाने पुढे चालवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे ते राज्य पुढे नेताना संभाजी महाराजांनीही सर्वस्व अर्पण करून स्वराज्याचा अश्व पुढे पुढे नेला. सुमारे 120 हून अधिक लढायांमध्ये भगवा ध्वज सतत उंचावत ठेवण्याचा भीम पराक्रम शंभूराजांनी गाजवला. दुसरीकडे त्यापूर्वीच बुधभूषण सारखा संस्कृतग्रंथ आणि इतर ग्रंथ लिहून त्यांनी बुद्धीकौशल्याचे दर्शन सर्वांनाच घडवले होते.\n१४ भाषांवर प्रभुत्व मिळवलेल्या संभाजीराजांची राज्यकारभाराची पद्धतही कुशल होती. पण शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या सर्व शत्रूंनी एकत्रितपणे मराठा साम्राज्यावर हल्ले सुरू केले. एकाचवेळी अनेक शत्रूंना तोंड देताना शंभूराजांना फौजफाटा कमी पडत होता. तशातही 120 लढाया ते अजेय राहिले. त्यानंतर फितुरीचा फटका बसला आणि ते औरंग्याच्या तावडीत सापडले. असा जाज्वल्य इतिहास असलेल्या संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त (14 मे) त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आपण धावता आढावा घेणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, 32 वर्षांच्या अल्प कार्यकाळातील संभाजी महाराजांचा जीवनप्रवास..\nभारतासाठी अभिमानाचा क्षण: चांद्रयान -2 अवकाशात झेपावले, 17 व्या मिनिटांत योग्य कक्षेत प्रवेश, इ्स्रोत जल्लोष\nमहिलांसाठी तयार केलेले निर्भीक रिव्हाॅल्व्हर, पाच वर्षांत २५०० विक्री झाले\nघुंघट बाजूला सारत २५०० महिलांनी सौरऊर्जेद्वारे सहा लाख घरे केली प्रकाशमान, ८ वर्षांत ९.५ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखून पर्यावरणाचे संरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-IFTM-sania-mirza-slams-troller-after-being-called-pakistani-for-speaking-on-india-rape-case-5851640-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:39:59Z", "digest": "sha1:BWRSV75IP5KPLYQOP3IY7ATVJBMFANEX", "length": 8798, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sania Mirza Slams Troller After Being Called Pakistani For Speaking On India Rape Case | रेप केसवर बोलली तर लोक म्हणाले पाकिस्तानी आहेस तू, सानियाने दिले असे उत्तर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरेप केसवर बोलली तर लोक म्हणाले पाकिस्तानी आहेस तू, सानियाने दिले असे उत्तर\nउत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार तसेच जम्मू काश्मिरात झालेल्या 8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या या दो\nस्पोर्ट्स डेस्क - उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार तसेच जम्मू काश्मिरात झालेल्या 8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या या दोन प्रकरणांवरून देशभर संताप आहे. रस्त्यांवरून सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र या घटनांचा निषेध केला जात आहे. याच मुद्यावर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने सोशल मीडियावर रोष व्यक्त केला. पण, एका व्यक्तीने तिला पाकिस्तानी म्हणत तिला भारतातील मुद्द्यांवर बोलण्याचा काहीच हक्क नाही असे ट्रोल केले. यावर सानियाने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले जात आहे.\nसानिया ने ट्वीट करत लिहिले, आपण साऱ्या जगाला दाखवू इच्छितो तसा हा खरंच दयावान देश आहे का जर आजही आपण लिंग, जात, रंग, धर्म यांची परवा न करता 8 वर्षीय पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहू शकणार नाही तर आपण साऱ्या जगात पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही. मानवतेसाठी सुद्धा नाही. मला हा प्रकार किळसवाना वाटतो.\nएक म्हणाला, तू पाकिस्तानी आहेस\nसानियाच्या या पोस्टवर Kichu Kannan नावाच्या एका व्यक्तीने लिहिले, आदरणीय मॅडम, आपण कोणत्या देशाबद्दल बोलत आहात मी आताच तुमच्याबद्दल चेक केले असता तुम्ही पाकिस्तानी आहात असे कळाले. आता तुम्ही भारतीय नाही. कारण, तुम्ही एका पाकिस्तानीशी विवाह केला आहे. आणि जर लिहायचेच असेल तर तेव्हा लिहा, जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी आमच्या लोकांना ठार मारतात.\nसानियाने दिले असे उत्तर\nसर्वप्रथम एक स्पष्ट करते की विवाह ठिकाणासोबत नाही, तर एका माणसासोबत केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे, ��ुमच्यासारख्यांनी मला सांगू नये की मी कोणत्या देशाकडून खेळते. मी भारती आहे. भारतासाठीच खेळते आणि यापुढे सुद्धा भारतासाठीच खेळत राहीन. तुम्ही सुद्धा धर्म आणि देशाचे वाद सोडून मानवतेसाठी समोर या.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, सानिया मिर्झाचे ते ट्वीट आणि झालेला वाद...\nभारताची सुवर्णकन्या; हिमा दासने अवघ्या 20 दिवसांत केली 5 व्या सुवर्ण पदकाची कमाई, 400 मीटर हर्डल्समध्ये जाबिरलाही सुवर्ण\nआठ महिन्यांनंतर सिंधू फायनलमध्ये; आता यामागुचीविरुद्ध झुंजणार, चेन फेईचा २१-१९, २१-१० ने पराभव़\nविंबलडनदरम्यान रॉजर फेडररची पत्नी मिर्काचे गंभीर मुद्रेतले फोटोज व्हायरल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2019-07-22T10:44:11Z", "digest": "sha1:C6EZCK7QX7SEK6LJJBUCNMUBJ3LKDI4X", "length": 4581, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६९० चे - पू. ६८० चे - पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे\nवर्षे: पू. ६७४ - पू. ६७३ - पू. ६७२ - पू. ६७१ - पू. ६७० - पू. ६६९ - पू. ६६८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६७० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2019-07-22T09:38:55Z", "digest": "sha1:3WCIVAGMEK6DC5WVVHGW66ZA3C6ZLM4Y", "length": 3528, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २००८ रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:35:33Z", "digest": "sha1:JFG2YJG74FQ7IWNW3ZDNF3W4OJF3MV7E", "length": 28240, "nlines": 327, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (121) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (18) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (123) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (99) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (54) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (42) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (12) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (11) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nफॅमिली डॉक्टर (4) Apply फॅमिली डॉक्टर filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nपेट्रोल (1002) Apply पेट्रोल filter\nपेट्रोल पंप (343) Apply पेट्रोल पंप filter\nमहाराष्ट्र (193) Apply महाराष्ट्र filter\nमहामार्ग (127) Apply महामार्ग filter\nकाँग्रेस (109) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र मोदी (98) Apply नरेंद्र मोदी filter\nप्रशासन (84) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (80) Apply राष्ट्रवाद filter\nकोल्हापूर (74) Apply कोल्हापूर filter\nव्यवसाय (72) Apply व्यवसाय filter\nमुख्यमंत्री (69) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (69) Apply सोलापूर filter\nव्यापार (66) Apply व्यापार filter\nनोटाबंदी (65) Apply नोटाबंदी filter\nनिवडणूक (60) Apply निवडणूक filter\nप्रदूषण (56) Apply प्रदूषण filter\nवाहन उद्योगात मंदी; विकासाला ब्रेक...\nमुंबई : रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....\nवाहन उद्योगातील मंदीने विकासाला ब्रेक\nमुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....\nमुंबईत आता चार चाकी रिक्षा\nमुंबई - प्रवासी वाहतुकीच्या नियमांच्या कात्रीत अडकलेली बजाज ऑटोची चारचाकी क्वाड्रीसायकल रिक्षा अखेर मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. चार सीटर रिक्षा विक्री सुरू झाली आहे. तर पहिली गाडी मुंबईच्या रस्त्यावर धावली असून, पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणारी, अवघ्या तीन लाखांपेक्षा कमी...\nप्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस यावरून कोल्हापूर बाजारसमितीत खडाजंगी\nकोल्हापूर - \"\" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा करावा, असे सांगत संचालक...\n'सीसीटीव्ही' पुढे जाऊन तो 'मुद्दाम' करायचा...\nचेन्नईः मित्रांची आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली. चोरी केली मुद्दामहून सीसीटीव्हीपुढे जाऊन उभा राहायचा. चोरीच्या गुन्ह्यात तो पकडला गेला पण पकडल्यामुळे जास्त खूष झाला कारण त्याला कारागृहामधील त्याचे मित्र परत मिळाले. चेन्नईमध्ये एक विचित्र...\nkia च्या seltos साठी बुकिंग सुरू... तुम्ही बघितली का गाडी\nमुंबई: गेल्यावर्षी भारतात दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार निर्माती कंपनी Kia Motors ने ऑटोमोबाईल क्षेत्रात जोरदार पदार्पण केले आहे. Kia कंपनीबद्दल आधीपासूनच सर्वांना उत्सुकता आहे. आता किआ मोटर्सच्या बहुचर्चित Seltos या एसयूव्हीची चर्चा सुरु झाली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी गाडी भारतात लाँच होणार आहे....\n पेट्रोल टाकून तरुणीला जाळले\n​नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एका 18 वर्षाच्या तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. देगलूर तालुक्यातील तडखेल जवळ ही घटना काल उघडकीस आली. या तरुणीची अद्याप ओळख पटली नाही. एका पाईपमध्ये तरुणीचा म्रतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती...\n मग एकदा चार्ज केल्यानंतर ही कार धावते 452 किमी\nनवी दिल्ली: ह्युंदाई मोटर्स कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ‘ह्युंदाई कोना’ ही नवीन विजेवरील चालणारी एसयूव्ही सादर केली. ह्युंदाई कंपनीची भारतातील ही पहिलीच इलेक्‍ट्रिक कार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 452 किलोमीटरचा प्रवास करू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. 25 लाख रुपये इतकी...\nखुशीला मारणाऱ्या अश्रफने लपविला जॅक\nकेळवद - सपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खुशी परिहार हत्याकांडात केळवद पोलिसांनी आरोपी अश्रफ अफसर शेख (वय २१, रा, जाफरनगर) याची कार जप्त केली. गाडीतून रक्ताचे नमुने घेत ते तपासणीला पाठविले आहेत. मात्र, जॅकच्या लोखंडी रॉडने मारून खुशीचा खून करण्यात आला तो रॉड सापडला नाही. तो आरोपीने लपविला असावा,...\nभाजप सरकारच्या संवेदना हरवल्या - मेहबूब शेख\nनगर - भारतीय जनता पक्षाने \"मेक इन इंडिया'ची फक्त फसवी घोषणा दिली. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पाडल्या. त्यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढले. जातीजातींत तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, अशा टीका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. जिल्हा ग्रामीण व...\nउल्हासनगरमध्ये दुचाकीस्वारांचे खड्यात शिर्षासन\nउल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून खड्डे भरण्याच्या निविदाच काढण्यात आल्या नसल्याने उल्हासनगरातील शान समजल्या जाणाऱ्या प्रमुख चौकांच्याच खड्यांच्या चाळण्या झाल्या आहेत या खड्यात अनेक दुचाकीस्वार शिर्षासन करत असतानाचे चित्र दिसत असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंधी समाजाच्या 40 दिवसांच्या उपवास...\nमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन ही त्यांची...\nलोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो : बाळासाहेब थोरात\nशिर्डी : माझी निवड ही काँग्रेसच्या कठीण काळात झालेली आहे. याची जाणीव तर आहेच पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक असतो. महागाई, पेट्रोल, रोजगार व इतर प्रश्नांवर सरकार हे अपयशी ठरलेले आहे आणि जनतेने हे सर्व पाहीलेले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या...\nआता गुगल मॅप्स देणार हॉटेल्सचे 'बेस्ट डिल्स'\nपुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल. या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा...\nकोल्हापूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.\nहिंगणा (जि. नागपूर) - तीन चालक मित्रांपैकी दोघांनी किरकोळ वादावरून तिसऱ्याची हत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळधरा शिवारात घडली. हिंगणा पोलिसांनी काही तासांच्या आत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मृताचे नाव पारस रमेश निरंजने (वय 22, कान्होलीबारा...\nइंधन दरवाढ त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस\nअमरावती : पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, \"मॉबलिंचिंग'च्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शहर कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. केंद्र सरकारने...\n आज दिवसभरात काय झालं\nखतांची सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात...200 रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचे खासदार भारतात...गाडीतील पेट्रोल काढून मुलाने पेटविले जन्मदात्या आईला...यासह क्रीडा, राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...\nगाडीतील पेट्रोल काढून मुलाने आईला पेटविले\nगाजियाबाद : एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील खोडा परिसरात घडली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरु आहेत. पीडित महिला गाजियाबाद येथील संगम पार्कमध्ये वास्तव्यास आहे. तिचा मुलगा मोहनने तिला गाडीतील ...\nपीक कर्जासह इंधन दरवाढी विरोधात येवल्यात कॉंग्रेसतर्फे टाळ नाद आंदोलन\nयेवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे धरण फुटुन बळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1252&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amaval&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:24:46Z", "digest": "sha1:QPWB5ENEH7Q5R4HVR5YLBPFTRIHKXOIL", "length": 11369, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपार्थ पवार (3) Apply पार्थ पवार filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपिंपरी (2) Apply पिंपरी filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nअजित पवार (1) Apply अजित पवार filter\nअमर साबळे (1) Apply अमर साबळे filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nloksabha 2019 : उत्साह आणि जोश\nउत्साह पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला. वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...\nloksabha 2019 : उन्हाइतकाच तापतोय प्रचार\nपिंपरी - डोक्‍यावर रणरणते ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, गल्लीबोळातील मतदारांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. त्यासाठी कोणाची पदयात्रा, तर कोणाची वाहन फेरी, असे चित्र रवि��ारी (ता. ७) लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आले. सार्वजनिक सुटीचे निमित्त साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील...\nloksabha 2019 : भाजपचे अपयश जनतेपर्यंत पोचवा - शरद पवार\nपिंपरी - ‘केंद्रातील भाजपच्या सरकारने गेल्या निवडणुकीत सत्तेवर येताना दिलेली आश्‍वासने पाळली नसून, सर्व पातळीवर ते अयशस्वी ठरले आहेत. येत्या तीन आठवड्यांत कार्यकर्त्यांनी ते आपापल्या भागातील जनतेला सांगावे,’’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकारी, बूथ अध्यक्षांना केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aemployment&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82", "date_download": "2019-07-22T10:46:44Z", "digest": "sha1:GGF2JLFWNVNVJFSV4CRM6VBFVV2WUJGW", "length": 12214, "nlines": 253, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\n(-) Remove सुरेश प्रभू filter सुरेश प्रभू\nप्रदूषण (2) Apply प्रदूषण filter\nबेरोजगार (2) Apply बेरोजगार filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nरोजगार (2) Apply रोजगार filter\nअनंत गिते (1) Apply अनंत गिते filter\nआदित्य ठाकरे (1) Apply आदित्य ठाकरे filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकणकवली (1) Apply कणकवली filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nचंद्रकांत खैरे (1) Apply चंद्रकांत खैरे filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nनारायण राणे (1) Apply नारायण राणे filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nप्रकाश आंबेडकर (1) Apply प्रकाश आंबेडकर filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nविनायक राऊत (1) Apply विनायक राऊत filter\nशिवसेना (1) Apply शिवसेना filter\nसिंधुदुर्ग (1) Apply सिंधुदुर्ग filter\nसुभाष देसाई (1) Apply सुभाष देसाई filter\nभाजपला हटवा; देशाची इभ्रत वाचवा\nरत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍...\nखासदार राऊत नकोत; सुरेश प्रभूच हवेत\nकणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे...\nसातव्या मजल्यावरून मुख्यमंत्र्यांना खाली आणू - सुभाष देसाई\nलातूर - पंतप्रधान मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता हवी आहे, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वबळावर जोर दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करून सरकारचे डोळे खाडकन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-aarushi-murder-case-rajesh-and-nupur-waiting-for-released-from-prison-5720855-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:43:31Z", "digest": "sha1:M2BY5A6RYXFYQKIFSM4HQY4MC7A67WJL", "length": 8708, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aarushi Murder Case Rajesh And Nupur Waiting For Released From Prison | आरुषी मर्डर केस : तत्काळ सुटकेचे आदेश, मग उशिर का? तलवार दाम्पत्याचा तुरुंगात सवाल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्��� हेल्थ-लाइफस्टाइल\nआरुषी मर्डर केस : तत्काळ सुटकेचे आदेश, मग उशिर का तलवार दाम्पत्याचा तुरुंगात सवाल\nशनिवार आणि रविवार हे दोन्ही सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे आता सोमवारीच तलवार दाम्पत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.\nगाझियाबाद - आरुषी मर्डर केसमध्ये तिचे आई-वडील नूपुर - राजेश तलवार यांना सोडण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतरही ते अजून जेलमध्ये आहेत. शुक्रवारी दिवसभर ते, आम्हाला अजून का सोडले जात नाही, याची तुरुंग प्रशासनाकडे विचारणा करत होते. हायकोर्टाने त्वरीत सोडण्याचे आदेश दिलेले असताना तुरुंगातून सुटका होण्यास उशिर का होत आहे, यावर त्यांना एकच उत्तर मिळत होते. हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप आम्हाला मिळाली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तुरुंग प्रशासनाकडे आदेशाची प्रत आली नव्हती. शनिवार आणि रविवार हे दोन्ही सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे आता सोमवारीच तलवार दाम्पत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.\nशुक्रवारी राजेश तलावारने दुप्पट पेशंट तपासले\n- आरुषीच्या माता-पित्यांना शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका होणार अशी आशा होती. त्यासाठी त्यांनी तुरुंगातील त्यांचे बाड-बिस्तर गुंडाळून ठेवले होते. सोबत 70 पुस्तकांचीही बांधाबांध करुन ठेवली होती.\n- शुक्रवारी सायंकाळी तुरुंग अधिकारी दधिराम मौर्य यांनी त्यांना कळवले की हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आता सोमवारीच सुटका होण्याची शक्यता आहे. हे एकल्यानंतर राजेश आणि नूपुर तलवार नाराज झाले.\n- त्याआधी शुक्रवारी दिवसभर दोघेही उत्साहात होते. डॉ. राजेशने रोजच्यापेक्षा दुप्पट पेशंट पाहिले. रोज सकाळी 10 वाजता तुरुंगातील हॉस्पिटलमध्ये पोहोचणारा राजेश शुक्रवारी 8 वाजताच हजर झाला होता. त्याने 44 पेशंट तपासले.\n- कैद्यांना जेव्हा कळाले की डॉ. राजेशची सुटका होणार आहे, तेव्हा अनेक कैदी दंतचिकित्सेसाठी आले होते. 2 कैद्यांचे त्याने ऑपरेशनरही केले.\n- सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान तुरुंग अधीक्षकांनी अनेकवेळा राजेश तलवारची भेट घेतली.\nशीला दीक्षित पंचतत्वात विलीन, दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार\nमिशन चांद्रयान-2 : इस्त्रोने पूर्ण केला चांद्रयान-2 चा सराव, सोमवारी या वेळेला होणार प्रक्षेपण\nशीला दीक्षित यांना 2012 मध्ये सोडायचे हो���े मुख्यमंत्रीपद; पण निर्भया प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितींमुळे बदलले मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-22T10:31:16Z", "digest": "sha1:V2I4CRQLZDEFPJN5VFIRQMEGZZYRVV5D", "length": 17090, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "दीपिका पादुकोण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n‘भारत’ हिट झाल्यानं कॅटरिनाने दीपिकाच्या हातातील ‘बिग बजेट’ सिनेमा…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची सगळ्यात प्रसिद्ध नंबर १ अभिनेत्री दीपिका पादुकोणचा चित्रपट 'सत्ते पे सत्ता' चा रिमेक बनविणारे निर्माता रोहित शेट्टीचा योजनेवर पाणी फेरले आहे. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीचा हा सुपरहिट चित्रपट फराह…\nPhoto : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण म्हातारे झाल्यावर दिसणार ‘असे’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत दोघेही म्हातारे दिसत आहे. हा कोणत्याही सिनेमाचा लुक नाही, तर चाहत्यांनीच बनवलेला एक फोटो आहे. या फोटोद्वारे एका…\n‘या’ चित्रपटात दीपिका आणि ऋतिक रोशन पहिल्यांदाच ‘एकत्र’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन सध्या चित्रपट 'सुपर ३०' मुळे खुप चर्चेमध्ये आहे. हा चित्रपट १२ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबतच सध्या ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नावाची खूप…\nरणवीर सिंहच्या ‘या’ ५ चित्रपटाने बॉक्स ऑफिस ‘मालामाल’, ‘खिलजी’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड मध्ये खूप कलाकार आहेत ज्यांनी कमी वेळेत नाव केले आहे. या यादीत रणवीर सिंहचाही नाव आहे. रणवीर ने बॉलिवूड मध्ये 'बैंड बाजा बारात' या चित्रपटातून २०१० मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला लोकांचा चांगला…\nअभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेल नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. कं��ना बद्दल कोणी काही बोलायचं उशीर असतो की, रंगाली त्या व्यक्तीचा समाचार घेण्यास तयारच असते. अशातच तिने…\n‘या’ टॉपच्या २ अभिनेत्रींनी देखील केलं होतं दीपिका सारखं ‘काम’, मिळाला होता…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - सध्या दीपिका पादुकोण आपल्या करियर मध्ये असे चित्रपट निवडत आहे ज्याने तिला एक वेगळीच ओळख मिळणार आहे. दीपिका आता छपाक या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ऍसिड हल्ल्यानंतर कशा प्रकारे लक्ष्मी अग्रवाल जीवन जगत आहे यावर…\nVideo : अभिनेत्री दीपिका आणि ऐश्‍वर्याने झिंगलेल्या अवस्थेत केलं ‘खुल्‍लमखुल्‍ला’ KISS\nमुंबई : वृत्तसंस्था - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रॉय दोघीही चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे दीपिका आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दोघीही डान्स करताना दिसत आहेत.…\nबॉलिवूडमधील ‘या’ टॉप 4 ‘कपल्स’चे सोशलवर ‘झेंगाट’ मात्र रिअल…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एखादी जोडी नवीन रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर आपल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी शेअर करतात. नंतर मग एकमेकांच्या मित्रांना भेटणं किंवा आई-वडिलांना भेटणं असं सगळं सुरु होतं. आता काळ बदलला आहे. लोकांच्या प्रायोरिटीज…\n‘नच बलिए सीजन ९’ मध्ये सलमान खानची धमाकेदार एन्ट्री, ओपनिंगला येणार ही…\nमुंबई : वृत्तसंस्था - या वर्षीचा मोस्ट अवेटेड डान्स रियलिटी शो म्हणजेच 'नच बलिए सीजन ९' हा शो सुपरस्टार सलमान खान प्रोड्यूस करत आहे. हा शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीमुळे हे पक्के झाले आहे की,…\nVideo : ‘या’ अभिनेत्रीने कॉपी केला दीपिका पादुकोणचा ‘लुक’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर कहा हम कहा तुम या मालिकेत सोनाक्षीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत दीपिकाचे वेगवेगळे आऊटफिट्स चाहत्यांना भावताना दिसत आहे. दीपिका कक्करने आपल्या मालिकेत बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी नियमित योगासने करा. असे अनेकजण आपल्याला सांगतात आणि योगासने…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित्य…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nनिरपराध नागरिकांची हत्या बंद करा आणि लुटणाऱ्यांची हत्या करा : राज्यपाल…\nआठवड्याभरात अनेक आमदार-नेत्यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’ ;…\nतरुणाच्या अपहरण प्रकरणी दोघे अटकेत\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी लोकांना होणार फायदा, जाणून घ्या\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nदारुचा ट्रक लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5028156488524691018&title=Inspiring%20Story%20of%20Abhijit%20Thorat&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T09:47:07Z", "digest": "sha1:7NIUJ7ILJ34YV7CXBIQKSEAVMMU4DHQC", "length": 33444, "nlines": 154, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट", "raw_content": "\n‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट\nझोपडपट्टीत राहून, समाजाची उपेक्षा आणि तिरस्कार झेलून, अनेक हालअपेष्टांना तोंड देत, परिस्थितीशी दोन हात करत एक निरागस मुलगा एका ध्येयानं झपाटतो... सीए होतो आणि आपल्या प्रतिकूल वाटेवरचा संघर्ष इतरांना करायला लागू नये, म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करतो, त्याची ही गोष्ट... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज जाणून घेऊ या अभिजित थोरात या तरुणाची प्रेरणादायी कहाणी...\n‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा अनिल कपूर आणि देव पटेल यांच्या भूमिका असलेला चित्रपट खूपच गाजला. त्यातलं ए. आर. रेहमानचं ‘जय हो’ हे गाणं अनेकांच्या मोबाइलची रिंगटोन म्हणून किंवा ‘हॅलो ट्यून’ म्हणून वाजत राहिलं. या चित्रपटात ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या झगमगत्या शोमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि चहाच्या दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाचा नंबर लागतो आणि अनिल कपूर (अमिताभ बच्चनप्रमाणेच) या तरुणाला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्यांना योग्य उत्तरं देऊन हा तरुण प्रत्येक टप्प्यावरची बक्षिसं जिंकत जातो. सगळ्या जगाचं लक्ष या ‘शो’कडे लागतं. जिथे तिथे चर्चा झडू लागतात. लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. या ‘शो’च्या वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना या तरुणाला त्याचा भूतकाळ आठवत राहतो. यातूनच त्याच्या प्रवासाची, त्याच्या बकाल जगण्याची कहाणी आपल्यासमोर उलगडत राहते. मुंबईमधलं आणखी एक भीषण जग समोर येतं. त्यात राहणाऱ्या लोकांचं किडा-मुंगीसारखं जगणं आपल्याला असह्य होतं...या चित्रपटातले अनेक प्रसंग बघवत नाहीत. सुरक्षित कोषात जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्या लोकांच्या वाट्याला अशा जगण्यातला एक दिवस जरी आला, तरी आपण ते जीवन जगू शकणार नाही इतकं सगळं असहाय आणि विदारक\nजेव्हा माझ्या हातात ‘स्लमडॉग सीए’ हे सुरेखशा मुखपृष्ठाचं आणि मनोज अंबिके असं लेखकाचं नाव असलेलं पुस्तक पडलं, तेव्हा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांसमोरून झर्रकन सरकून गेला. ‘स्लमडॉग मिलेनिअर’आणि ‘स्लमडॉग सीए’ यात नक्कीच काहीतरी साम्य असणार होतं. ‘स्लमडॉग सीए’ ही कपोलकल्पित कादंबरी नव्हती, तर ती एक सत्यघटना होती आणि या सत्यघटनेतल्या प्रवाशाला मी भेटणार होते. या ‘स्लमडॉग सीए’च्या नायकाचं नाव होतं अभिजित थोरात मला वाचायची होती या तरुणाच्या जिद्दीची, संघर्षाची आणि प्रयत्नांची गोष्ट मला वाचायची होती या तरुणाच्या जिद्दीची, संघर्षाची आणि प्रयत्नांची गोष्ट झोपडपट्टीत राहून, समाजाची उपेक्षा आणि तिरस्कार झेलून, अनेक हालअपेष्टांना तोंड देत, परिस्थितीशी दोन हात करत एक निरागस मुलगा एका ध्येयानं झपाटतो आणि ते ध्येय तर साध्य करतोच; पण आपल्या प्रतिकूल वाटेवरचा संघर्ष इतरांना करायला लागू नये, म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करतो त्याची ही गोष्ट\nमुलाचा जन्म होण्याआधीच या मुलाचा पिता आपली जबाबदारी झटकून, न सांगता निघून गेल्यावर त्या स्त्रीच्या वाट्याला ज्या हालअपेष्टा आणि हतबलता यावी, ते सगळं या मुलाच्या आईच्या वाट्याला आलं; मात्र धीर न सोडता, आपल्या पोटातल्या मुलाला पोटातच न मारता या स्त्रीनं त्याला जन्म द्यायचं ठरवलं. लोकांच्या घरी कामं करून या मातेनं या मुलाला जन्म दिला. त्याचंच नाव अभिजित अभिजितच्या जन्मानंतर परिस्थिती जास्तच बिकट झाली. इतक्या लहान बाळाला घेऊन कामाला जाता येत नाही आणि त्याला कुठे ठेवताही येत नाही. अशा वेळी शेजारी राहणारी अपत्य नसलेली एक स्त्री मदतीसाठी धावून आली आणि तिनं अभिजितच्या आईसमोर ‘हा मुलगा मला दे, मी त्याचा चांगला सांभाळ करीन,’ असा प्रस्ताव ठेवला. तशाही परिस्थितीत आपल्या मुलाचं ओझं न समजता अभिजितच्या आईनं या प्रस्तावाला नकार दिला आणि अभिजितसह जसं जमेल तसं जगायचा निर्णय घेतला.\nअभिजितच्या आईची मैत्रीण नगरजवळच्या शिरूर गावात राहत होती, तिला सगळी परिस्थिती समजताच, तिनं आपल्या मैत्रिणीला मुंबईचं धकाधकीचं जगणं सोडून शिरूरला यावं असा सल्ला दिला. आपल्या मैत्रिणीचं ऐकून अभिजितची आई आपल्या लहानग्या मुलासह शिरूरला पोहोचली. इथं आल्यावर कष्टकऱ्यांची वस्ती असलेल्या कामाठीपुरा या भागात तिच्या मैत्रिणीनं तिला एक खोली मिळवून दिली. या मैत्रिणीनं आणि तिच्या नवऱ्यानं तिला एक शिलाई मशीन उपलब्ध करून दिलं. मैत्रिणीनं शिलाईकाम शिकवलं आणि अभिजितची आई लोकांचे कपडे शिवून देऊन आपला उदरनिर्वाह भागवू लागली. बघता बघता अभिजित शाळेत जाण्याच्या वयात जाऊन पोहोचला. तो या झोपडपट्टीतल्या मुलांबरोबरच राहत होता, तिथलीच मुलं त्याचे मित्र बनली होती. या भागात राहणाऱ्या अनेक लोकांचं जगणं गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या विळख्यात सा���डलेलं होतं. असं असतानाही अभिजितच्या आईनं आपल्या मुलावर फक्त चांगल्या गोष्टींचे संस्कार केले होते. आईचं प्रेम आणि तिचे संस्कार यामुळे अभिजितवर या वातावरणाच्या गढूळपणाचा जराही परिणाम झाला नाही. त्याच्या कानावर अनेक शिव्या पडल्या; पण तोंडावाटे एकही शिवी कधी बाहेर पडली नाही. आसपासची केवळ मोठी माणसंच नव्हे, तर अगदी लहान वयातली मुलंदेखील विड्या ओढायची; पण अभिजितला कधीही त्याबद्दलच्या कुतुहलानं आकर्षित केलं नाही.\nअभिजितच्या आईनं त्याला सरकारी शाळेत दाखल केलं. इतर मुलांसारखं छानसं दप्तर नाही, पायात बूट किंवा मोजे नाहीत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग नाही किंवा शाळेत बोटाला धरून पोहोचवणारी आई बरोबर नाही... अशा परिस्थितीत आईनं शिवलेली पिशवी घेऊन अभिजित शाळेत जायला लागला. त्याला शाळा आवडली; मात्र याच वेळी, याच वयात त्याला आईच्या कामाला हातभारही लावावा लागला. लहान वयापासून कधी पतंग विक, तर कधी लग्नसमारंभात भांडी घास, कधी कुठल्या दुकानात साफसफाईचं काम कर, तर कधी चहाच्या टपरीवरून चहा आणून दे, अशी अनेक कामं अभिजित करत राहिला. ही कामं करताना कुठलंही काम हलकं किंवा मोठं नसतं हे सत्य त्याला उमगलं. त्यामुळेच कुठल्या कामाची लाजही त्यानं कधी बाळगली नाही.\nप्रत्येक वर्षी फी भरायची असो वा वह्या पुस्तकं घ्यायची असतो... अभिजित आणि त्याच्या आईला बिकट परिस्थतीशी सामना करावा लागे आणि तरीही न डगमगता दोघंही पुढे जात राहिले. शिकून डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनीअर व्हायचं, या दोनच गोष्टी अभिजित आणि त्याच्या आईला ठाऊक होत्या. त्यामुळे अभिजितनंही इंजिनीअर व्हायचं ठरवलं; मात्र आर्थिक परिस्थितीनं पूर्णपणे पाठ फिरवली होती. इंजिनीअर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही ही गोष्ट अभिजितच्या लक्षात आली. अशा वेळी त्याचे राठोड नावाचे शिक्षक त्याला धीर देऊन म्हणाले, ‘अभिजित, इंजिनीअर होणं म्हणजेच सर्व काही नाही. आणखी खूप मोठं कार्यक्षेत्र आहे. तू सीए हो. अरे सीए झाल्यावर तू असे चार इंजिनीअर खिशात घेऊन फिरशील.’ सीए म्हणजे काय, हे प्रकरण कशाशी खातात, त्यासाठी काय करावं लागतं याची अभिजितला शून्य माहिती होती; पण आपले शिक्षक आपल्या भल्यासाठीच हा सल्ला देताहेत हा विश्वास अभिजितला होता. त्यामुळे त्यानं आता माहीत नसलेल्या वाटेवरून चालण्याच्या निर्णय घेतला.\nआता शिक्षण आणि अर्थार्जन अशा दोन्हीही गोष्टींची कसरत करत अभिजितचा एक एक दिवस पुढे पळत होता. सीए होण्यासाठी पुण्यात पोहोचणं गरजेचं होतं. अभिजित पुण्यात पोहोचताच पुन्हा नव्या संघर्षांची वाट त्याच्यासाठी तयारच होती. अभिजितचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं, पुण्यात येताक्षणी इंग्रजीशी सामना करावा लागला. तसंच राहण्याच्या सोयीपासून ते क्लासची फी भरण्यापर्यंतच्या विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांची निकड या गोष्टी त्याला सतावत होत्या; पण प्रयत्नांची कास धरून चालणाऱ्या माणसाला या वाटेवरही काही चांगली माणसं भेटतात, तशी अभिजितलाही ती भेटली. कोणी त्याच्या राहण्याची सोय केली, तर कोणी क्लासला लागणाऱ्या फीची अभिजित या काळात इंग्रजी डिक्शनरी घेऊन बसायचा आणि एक एक शब्द समजावून घेत त्यानं आपला अभ्यास सुरू केला. सीए होणं ही गोष्ट तितकीशी सोपी नव्हती. एक खूप मोठं आव्हान त्याला पेलायचं होतं. अनेकदा सगळं सोडून हार मानून परत जायला हवं, असंही मन म्हणालं; पण अभिजितनं या मनाला गप्प बसवलं आणि आपलं ध्येय गाठायचंच असं मनाशी पक्कं केलं. अखेर अभिजित सीए झाला.\nअभिजितचा पुढला प्रवास मात्र खूप सुखकर असणार होता. त्याला पुण्यातल्या निखिल कन्स्ट्रक्शन्स या नामांकित फर्ममध्ये सीएफओ या पदावरची नोकरी मिळाली. चांगला पगार मिळाला. आज अभिजितकडे पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचं घर आहे, गाडी आहे, मनासारखी छानशी बायको आहे. असं सगळं असतानाही आपल्या वैयक्तिक सुखाचा आनंद लुटण्यात अभिजित दंग झाला नाही. त्याच्या मनातला अस्वस्थ तरुण सतत जागाच असतो. आपला प्रवास शक्य झाला; पण आपल्यासारखे अनेक जण इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, याची जाणीव त्याला होती. मग त्यानं ‘नादान परिंदे’ या नावानं एक संस्था स्थापन केली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेऊ पाहणारे, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणारे युवक त्याला आजूबाजूला दिसत राहिले. या सगळ्यांना मदतीचा हात देणं, त्यांच्या प्रवासात त्यांचं पालकत्व घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं अशा गोष्टी करायच्या अभिजितनं ठरवल्या. आता भौतिक गोष्टींचा हव्यास न धरता आपल्या मिळकतीचा काही हिस्सा याच कामासाठी खर्च करायचं, अभिजितनं ठरवलं.\nआज अभिजित सीए करू इच्छिणाऱ्या गरीब आणि होतकरू युवकांना त्यांच्या राहण्याच्या सोयीपास��न ते त्यांना हव्या असणाऱ्या शैक्षणिक साधनांपर्यंतच्या सुविधा पुरवतो. फक्त ‘सीए’च नाही, तर कुठलंही शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी तो उभा राहतो. मला काही चांगली माणसं भेटली, म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. तेव्हा मला त्या लोकांचं ऋण चुकतं करण्यासाठी त्यांच्यासारखंच बनून चालत राहिलं पाहिजे, ही गोष्ट अभिजितनं ठरवली. त्यामुळे ‘नादान परिंदे’ या संस्थेच्या माध्यमातून तो कुठलाही गाजावाजा न करता अनेक कामं करत असतो. त्याच्या कामात त्याची पत्नी प्रांजल हिचीही साथ त्याला असते. आज अनेक शाळांना, शिक्षणाची आणि वाचनाची आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अभिजित भेटत राहतो आणि त्यांना चांगली पुस्तकं उपलब्ध करून देतो.\nएके दिवशी अभिजितची ही गोष्ट पुण्यातल्या ‘मायमिरर पब्लिशिंग’चे तरुण तडफदार इंजिनीअर असलेले प्रकाशक मनोज अंबिके यांच्या कानावर पडली आणि ते खूपच प्रभावित झाले. ‘तुझा संघर्ष लोकांसमोर आला पाहिजे. तो वाचून नैराश्याकडे झुकणारे अनेक तरुण वाचतील आणि त्यांना तुझ्या प्रवासातून प्रेरणा मिळेल,’ असं त्यांनी अभिजितला सांगून त्याच्या वाटचालीवर पुस्तक काढण्यासाठी त्याला तयार केलं. संवेदनशील मन असलेल्या मनोज अंबिके यांनी ‘स्लमडॉग सीए’ या पुस्तकातून अतिशय सुरेखरीत्या अभिजितचा प्रवास उलगडला.\nमनोज अंबिके यांची व्यक्तिमत्त्व विकासावरची यशाचा मार्ग दाखवणारी अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली असून, विठ्ठल कामत यांच्या आयुष्याचा वेध घेणारं पुस्तक असो वा अब्दुल कलाम यांचं चरित्र, ही सर्वच पुस्तकं अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘स्लमडॉग सीए’ हे पुस्तक वाचताच, या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांनी आनंदानं होकार दिला. अल्पावधीतच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या हातोहात संपल्या.\nविख्यात मनासोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना अभिजितची गोष्ट कळताच, त्यांनी त्याला त्यांच्या महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांत होणाऱ्या ‘वेध’ या कार्यक्रमाद्वारे बोलतं केलं आणि अनेक युवकांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही प्रेरित केलं. अभिजितची वाटचाल आजही शांतपणे सुरू आहे. आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेवून आपल्याला पुढलं आयुष्य समाजोपयोगी कामांसाठी व्यतीत करायचं, हे त्याचं ध्येय आहे. अनेक चांगली पुस्त���ं वाचणं, अंगात मानवतावाद बाणलेल्या कर्तृत्ववान लोकांना भेटणं, गरजूंना मदत करणं, आपल्या कामातलं आपलं कौशल्य वाढवणं अशा गोष्टी अभिजित करतो आहे.\nअभिजितच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अॅड. उज्ज्वल निकम यांनी अभिजितचा चांगुलपणा व्यक्त करण्यासाठी काही ओळी उद्धृत केल्या होत्या. तुम्ही किती लहान-मोठे आहात यापेक्षा तुम्ही काय करता आहात, याकडे त्यांनी त्यातून लक्ष वेधलं होतं –\nजो लोग खुदके स्वार्थ के लिए, दूसरों की हत्या करते है\nउनको मानव नहीं, राक्षस कहा जाता है\nक्या ये दहशतगर्दी बिना वजह\nक्यों निर्दोष लोगों की हत्या करते है\nक्या कहूँ मैं इनसे, ये लोग कैसे है, जो बम बनाते है\nइनसे तो वो कीडे अच्छे है, जो रेशम बनाते है\nअशा शांत, मनमिळाऊ आणि सुस्वभावी अभिजितला भेटायला प्रत्येकालाच आवडेल.\nसंपर्क : अभिजित थोरात\nमोबाइल : ९५५२५ ६५९११\nमोबाइल : ९५४५५ ५५५४०\n(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(‘स्लमडॉग सीए’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. पुस्तकाच्या अभिवाचनाची लिंकही सोबत देत आहोत.)\nतुमची मुलाखत मला फारच आवडली. तुमच्या कडून खुप छान अनुभव मिळाला . तुमची प्रेरणा घेऊन नक्कीच आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न मी करेन. तुम्हाला परत भेटायला नक्की आवडेल मला धन्यवाद सर.\nब्रेल मॅन ऑफ इंडिया रुक जाना नहीं, तू कहीं हार के... डॉ. जगन्नाथ वाणी आणि स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न रुक जाना नहीं, तू कहीं हार के... डॉ. जगन्नाथ वाणी आणि स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके...\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाही��\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-07-22T10:09:51Z", "digest": "sha1:MT3DSFL536YFPIXALI5HYISV7UOUTFSJ", "length": 11666, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "द्राक्ष- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 100 कोटींचा गंडा\nसांगली जिल्ह्यातील तब्बल 85 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. या फसवणुकीमुळे शेतकरी संकटात सापडलाय.\nstretch marks ची समस्या यामुळे होईल दूर\nstretch marks ची समस्या यामुळे होईल दूर\nशरद पवारांचा 'राज ठाकरे' पॅटर्न, सभेत शेतकऱ्याला थेट व्यासपीठावरच बोलावलं\nजवानांच्या शौर्यावर मत मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार- शरद पवार\nशेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल सरकार जबाबदार-उद्धव ठाकरे\nVIDEO :अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळींबाच्या बागा उद्ध्वस्त,कोट्यवधींचं नुकसान\nSpecial Report : थेट वेलीवरची द्राक्षं तुम्हाला चाखायचीत मग 'या' महोत्सवाला नक्की भेट द्या\nVIDEO : नागपुरात 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा जल्लोष; बावनकुळेंची महत्त्वपूर्ण घोषणा\nअर्ध्या राज्याचा पारा 10च्या खाली; नागपुरात विक्रमी थंडी\nमहाराष्ट्र Dec 28, 2018\n राज्यात थंडी वाढण्याची ही आहेत कारणं\nपुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रासह भारतही गोठणार, हवामान खात्याचा इशारा\nचीनसाठी नाशिकची द्राक्षं झाली गोड\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/icc-cricket-world-cup-2019-hardik-pandya-unveils-his-diamonds-accessories-obsession-video-viral/", "date_download": "2019-07-22T09:29:50Z", "digest": "sha1:UN24KJS5EMF7BPHQZOODQLQZGV4XS5PQ", "length": 17756, "nlines": 196, "source_domain": "policenama.com", "title": "क्रिकेटर हार्दिक पांडयाचा जीव डायमंड मध्ये अडकलाय ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nक्रिकेटर हार्दिक पांडयाचा जीव डायमंड मध्ये अडकलाय \nक्रिकेटर हार्दिक पांडयाचा जीव डायमंड मध्ये अडकलाय \nलंडनं : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघांचा डंका कायम आहे. भारत-पाकिस्तान झालेल्या समान्यात मोठ्या प्रमाणात पाहिली गेली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवत भारत गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यातनंतर भारतीय संघाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यात टीम इंडियाचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. पाकिस्तान विरोधात हार्दिक पांड्यान घेतलेल्या दोन विकेट सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला होता.पांड्या मैदानासह मेदानाबाहेरही चर्चेत असतो. तसंच तो मुली आणि त्याच्या खेळामुळे अधिक प्रसिद्ध असतो. मात्र पांड्याचा जीव एका वेगळ्याच गोष्टीत अडकल्याचे पांड्याने सांगितलं आहे. बीसीसीआयनं अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्यानं हा खळबळजनक खुलासा केला आहे.\nभारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनं आपल्या चहल टिव्हीच्या माध्यमातून पांड्याची मुलाखत घेतली.या मुलाखतीत पांड्या म्हणजे चालतं फिरतं डायमंडचं दुकान असल्याचं चहलने सांगितले. चहलने घेतलेल्या मुलाखतीत पांड्यानं डायमंडवर आपला जीव असल्याचे जाहीर केले आहे.पांड्या डायमंडसाठी खूप वेडा आहे. पांड्यांकडे डायमंडची बॅट आणि बॉलही आहे. वर्ल्ड कपसाठी पांड्यानं स्पेशल पेंडन बनवले आहे, ज्यात डायमेंडचा बॅट आणि बॉल आहे. तर, या पेंडनमध्ये चेंडू काळ्या रंगाचा आहे. त्यामुळे तुला नजर लागू नये म्हणून चेंडू काळ्या रंगाचा ठेवला का, असा सवाल चहलनं केला. त्यावर पण पांड्याकडे डायमंडची चेन, अंगठी आणि घड्याळही आहे. एवढा पांड्या डायमंडसाठी वेडा आहे.\nदरम्यान, सध्या वर्ल्ड कपमध्ये पांड्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय संघासाठी खेळणं माझा श्वास आहे, आणि हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे असेही सांगि���ले. मी असा खेळाडू आहे जो खेळावर प्रचंड प्रेम करतो. मी प्रत्येक सामने चिकाटीने खेळतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वर्ल्ड कपसाठी तयारी करत असून आता ती ” वेळ आली आहे ” असंही त्याने यावेळी म्हटलं.\nही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार,…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत…\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \nप्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती\nदुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार\nडोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी\nचिंता, दु:ख, मानसिक तणावामुळे वाढतात पोटाचे विकार\nकच्ची पपई यकृतासाठी उत्तम, इतरही आहेत अनेक फायदे\nमराठी अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश\n…म्हणून सनी देओल ‘१६’ वर्षे शाहरुख खानशी बोलला नाही\nअभिनेत्री मलायका अरोराने दिला ‘केस’ बांधण्याबाबतचा ‘उपदेश’, युजर्स म्हणाले…\nपुण्यातील शनिवार वाड्याजवळ मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा ‘पर्दाफाश’ ; ‘देशपांडे’ दाम्पत्य गजाआड, ६७ लाखाचे स्टॅम्प जप्‍त\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत ‘गौप्यस्फोट’ \nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांती घेतल्यानंतर ‘या’ ३ खेळाडूंच्या…\n वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाचा ‘हा’…\nवर्ल्डकप फायनल मॅचच्या निकालाबाबत इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनचं ‘धक्‍कादायक’…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार,…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत…\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का \nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nधुळे : घरफोडी करणाऱ्या ३ जणांना गुन्हे शाखेने केले गजाआड\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री…\n‘टेकऑफ’ घेण्यासाठी उभं होतं विमान अन् तेव्हाच विमानाच्या ‘विंग्स’वर दिसलं ‘असं’ काही\nपोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-07-22T10:03:53Z", "digest": "sha1:WEES5W3L7AQVK3A64AIFX2CIWOGYKLJP", "length": 9606, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "जयेश देसाई Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्���ी कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nभांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला बेदम मारहाण\nठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - दोघांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्सटेबलला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काकबुक्की केल्याचा प्रकार वागळे इस्टेट येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अशफाक शेख (वय २०,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का…\nधार्मिक स्थळाचा वापर केल्याने माजी पोलिस अधिकार्‍यासह चौघांवर FIR\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nशेटफळ तलाव पूण क्षमतेने भरून घेणार : हर्षवर्धन पाटील\nमहाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं ‘कुंकू’ अन् घेतली ‘सेल्फी’, त्यानंतर…\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री…\nशिवसेनेच्या आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघात ; म्हणाले, ‘मंगलदास बांदल, दिलीप मोहिते हे मुळातच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dr-leela-ganesh-dixit/", "date_download": "2019-07-22T09:54:56Z", "digest": "sha1:EXXEJVR4VSE3USLMYPVW3FTXBSU2DKVG", "length": 10853, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कवयित्री आणि बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेकवयित्री आणि बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित\nकवयित्री आणि बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित\nFebruary 4, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nत्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. बालसाहित्याशिवाय त्यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेखन केले. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झाले��्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.\nडॉ. दीक्षित यांची विविध विषयांवरील सुमारे ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये ‘अंतरीचे धावे’, ‘बहाद्दर बल्लू’, ‘मुके मित्र’, ‘मैत्री मोलाची’ ‘आजोबांचं घर’, ‘आनंदयोगिनी’, ‘कोकण – विविध दिशा आणि दर्शन’, ‘गंमत गाव’, ‘गाणारं झाड’, ‘घर आमचं कोकणातलं’, ‘चंदनवेल’, ‘नाच रे मोरया’ ‘पंख नवे’, ‘पोपटाचं झाड’ आदी पुस्तके आहेत. ‘फुलांना मिळाले रंग’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. ‘स्वामी अपरान्ताचा’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. डॉ. लीला गणेश दीक्षित यांचे १३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tacroderm-p37098246", "date_download": "2019-07-22T09:37:50Z", "digest": "sha1:UUXG5YABS7BVFB6GIDZCLXOPJR4OZF3R", "length": 20158, "nlines": 356, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tacroderm in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tacroderm upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / स��ल्ट: Tacrolimus\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nTacroderm खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एटॉपिक डर्मेटाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tacroderm घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tacrodermचा वापर सुरक्षित आहे काय\nTacroderm पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tacrodermचा वापर सुरक्षित आहे काय\nTacroderm मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Tacroderm घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nTacrodermचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTacroderm चे मूत्रपिंड वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nTacrodermचा यकृतावरील परिणाम काय आहे\nTacroderm चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nTacrodermचा हृदयावरील परिणाम काय आहे\nTacroderm चा तुमच्या हृदय वर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय याला घेऊ नका.\nTacroderm खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tacroderm घेऊ नये -\nTacroderm हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Tacroderm सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Tacroderm घेतल्���ावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकता, कारण याच्यामुळे पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Tacroderm केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Tacroderm चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Tacroderm दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Tacroderm आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Tacroderm दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Tacroderm घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nTacroderm के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tacroderm घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tacroderm याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tacroderm च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tacroderm चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tacroderm चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.rglspl.co.in/probono/", "date_download": "2019-07-22T10:10:11Z", "digest": "sha1:EXNNYEMP6YX2NANIFPXLA6QCD5A32AZB", "length": 28252, "nlines": 75, "source_domain": "www.rglspl.co.in", "title": "Ranjit Ghatge Legal Services Pvt. Ltd. - Probono", "raw_content": "\nपाण्याचा एक थेंब जोवर स्वतंत्र असतो, तोवर त्याची शक्ती त्या थेंबा पुरतीच असते. परंतू, जेंव्हा हा थेंब सागरास मिळून सागराचा भाग बनतो तेंव्हा त्याची शक्ती सागरा इतकीच अमर्यादित होते. राष्ट्रऐक्य व्यासपीठ हे एक औचित्य आहे सागर होण्याचे, अमर्याद होण्याचे, सागर होणे हा आपला अधिकारच नव्हे तर परमकर्तव्य आहे. हे विश्व निर्माण करणारी जर कांही शक्ति असेल तर तिने केवळ शिक्षा म्हणूनच आपल्याला पृथ्वीवर पाठविले असावे असा भास निर्माण होण्या सारखी परिस्थिती सर्वत्र दिसून येते. येथे हजारों वर्षापासून आहे जंगलाचा कायदा. जगायचे असेल तर जो जगायला समर्थ आहे तोच जगेल या एकमेव नियमावर चालणारा. म्हणून येथे जगायचे असेल तर बलवान होऊन जगावे लागेल. जंगलाकडून संस्कृतीकडे यावयाचे असेल तर अंधार, असंवेदनशीलता आणि असत्य यांचे कडून प्रकाश, जिवंतपणा आणि सत्य यांचेकडे जाण्याच्या हजारों वर्षापासूनच्या प्रयत्नातील आपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. बलवान झाले पाहिजे की पुढच्या पिढयांनी आपले आभारी रहावे, बलवान झाले पाहिजे की आपण आपल्या इतिहासातील केवळ सुवर्णपानांचीच पुनरावृत्ती करु, बलवान झाले पाहिजे की आपण आपला वर्तमान सुदृढ करु आणि ही वसुंधरा अधिकाधिक जीवनधारा बनवून जगण्यासाठी एक सुंदर ठिकाण करु. म्हणून सागर होणे हा आपला अधिकारच नव्हे तर कर्तव्यही आहे. या. जात, गोत्र, वर्ण, कुल, लिंग, वय, धर्म आणि पक्ष सुध्दा विसरुन या. बलवान बनण्याच्या, तमा कडून जोती कडे जाण्याच्या, मरणाकडून अमृतत्व प्राप्त करण्याच्या, असत्या कडून सत्याची म्हणजेच आपल्या अस्तित्वाची प्राप्ती करण्याच्या या अदिम संघर्षाचा हिस्सा व्हा. या आपण सारे सागर होऊ या. आणि ही पृथ्वी जगण्यास एक चांगले ठिकाण बनवू या. योग्य जागा बनवू या. सर्वानी मिळून. सर्वांसाठी.\nशुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायानेच कडू फळांच्या मूळ���शी अशुध्द बीजे असतात. भ्रष्टाचाराच्या निर्मुलनाबाबत विचार करत असताना त्याच्या उगमस्थानांचा विचार करणे अगत्याचे आहे.\nइंग्रज व्यापा-यांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी पंचाहत्तर प्रतिशत किल्ले पैसे चारुन जिंकले. त्यापूर्वी किंवा राष्ट्रआर्चक आचार्य चाणक्यांच्या काळात आंबी राजास अमिष दाखवून भारताची व्दारे सिंकदराने उघडी करुन घेतली. त्यापूर्वीही भारतात भ्रष्टाचार होता किंवा नव्हता हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची ऐतिहासिक उगमस्थळे न पाहता आजच्या समाजव्यवस्थेत त्याची मुळे कशी रुजली आहेत हे पाहणे आवश्यक ठरेल.\nतत्पूर्वी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कीं, भ्रष्टाचारास कोणा एका व्यक्तीस उत्तरदायी ठरवणे किंवा एका समूदायास, जसे पुढा-यांना, दोषी समजणे चुकीचे आहे. हा दोष पूर्णत: समाज व्यवस्थेचा आहे. अशुध्द समाज मनाचा आहे. माझा जसा अनुभव आहे की, जे अनाहुतपणे भ्रष्टाचारात ओढले जातात, स्वत:ही करतात असेही भ्रष्टाचार निर्मूलनाबद्ल तिडकीनं बोलताना आढळतात. त्यामूळे व्यक्तिगत दोषारोप व्यर्थ आहे.\nश्री. आण्णांच्या बाबत आदर ठेवून मला सांगायचे आहे. त्यांचा लढा बराचसा प्रतिकात्मक आहे. आणि आम्हांस गरज आहे ती प्रतिबंधक उपायांची.\nमूलत: समाजमनाची अशुध्दता भ्रष्टाचारास जबाबदार आहे. जेंव्हा आपण एखादे आचरण भ्रष्ट आहे असे म्हणतो, तेंव्हा आचरण सुधारणे आवश्यक आहे हे सहज स्पष्ट आहे. जे लोक धर्म आणि राजकारण यांची फारकत करु इच्छितात त्यांना माझे नम्र आवाहन आहे कीं, शाळा, कॉलेजातून धार्मिक, नितिमत्तेचे शिक्षण आवश्यक आहे. याने त्याने आपापला धर्म आचरावा. आणि मी आपणांस खात्रीपूर्वक सांगू इच्छितो कीं, जेंव्हा एक हिंदू ख-या अर्थाने हिंदू होईल, जेव्हा एक मुसलमान ख-या अर्थाने इस्लामचा अवलंब करेल, जेंव्हा ख्रिस्ती खर्या अर्थाने ख्रिस्ती जीवन मूल्यांचा अवलंब करेल तेव्हां नितिमूल्यांसाठी आक्रोश करावा लागणार नाही. समाजाच्या नसेनसेतला भ्रष्टाचारच नव्हे तर सारेच पाप धुऊन निघेल. आणि जागतिक राजकारणाच्या इतिहासातील सर्वात नितिमान रायाचा उदय होईल.\nहा झाला मूलभुत विचार पण भ्रष्टाचारास अनेक अनुषंगिक कारणेही आहेत. त्या सार्यांचा येथे विचार करणे आवश्यक असले तरी शक्य नाही. म्हणून प्रमुख कारणे आणि त्यावरील उपायांची मिमांसा आपण करु.\nमॅझीनी म्हण��ो कीं, मूर्ख, अज्ञानी लोकांच्या हाती लोकशाही म्हणजे प्यालेल्या माकडाच्या हाती कोलीत. अर्थात जोवर लोकशाही म्हणजे काय त्यामूळे आपणांस कोणते अधिकार व कर्तव्ये प्राप्त होतात त्यामूळे आपणांस कोणते अधिकार व कर्तव्ये प्राप्त होतात याबाबतीतच लोक अज्ञानी असतील तर त्यांना त्यांच्यावर होणारा अन्याय तो कसा कळणार याबाबतीतच लोक अज्ञानी असतील तर त्यांना त्यांच्यावर होणारा अन्याय तो कसा कळणार आणि त्याची दाद तरी ते कशी काय मागणार\nइतर अस्तित्वात असलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे नव्हे तर स्वत: भारतीय राय घटनेबद्ल सुध्दा लोकांत प्रचंड अज्ञान आहे. आणि याचाच अधिकारी आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. यासाठी लोकशिक्षण अगत्याचे आहे. लोकांना अक्षरज्ञाना बरोबरच अशा कायदयांचे ज्ञान झाले पाहिजे यांचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या दिनचर्येवर होत असतो. भारतीय रायघटना जगातील एक उत्कृष्ट रायघटना आहे. तो भारताचा धर्मग्र्रंथ आहे. त्याची जागोजागी पारायणे झाली पाहिजेत. म्हणजे घटनेची जी उद्ष्टिे घटनाकारांनी पन्नास वर्षापूर्वी सांगितली ती साध्य होण्यासही मदत होईल. भ्रष्टाचारास आळा बसेलच.\nकायदा हा लोक कल्याणसाठी कसा असा प्रश्न जवळपास प्रत्येक विधेयक वाचताना कमी जास्त तिव्रतेने पडतो. क्लिष्टता, अव्यवहार्यता हे तर काही कायदयांचे स्वभावच आहेत. त्यातील पळवाटांचाच नव्हे तर तथाकथित कल्याणकारी तरतूदींचाही फायदा भ्रष्टाचारी करुन घेतात. जसे, मुंबई मुद्रांंक कायदा, 1958 मध्ये या मुद्रांक खरेदीदारास कांही कारणास्तव मुद्रांक नको आहे. त्यास तो परत करणेसाठी असलेल्या प्रक्रिये बद्दलच्या तरतूदी आहेत. त्याच बरोबर या मुद्रांक विकत घ्यावया बाबतच्या तरतूदी असायला हव्यात त्याबाबत म्हणजे – कोठून कसा विकत घ्यावा याबाबत उणीपूरी एक ओळही नाही. पण मुद्रांक परतीच्या प्रकियेबाबत मात्र आख्खे प्रकरण आहे. (Allowances for stamps in certain cases) कलम 47 ते कलम 52(अ). याचा अर्थ जे प्रामाणिकपणे सरकारी कर भरतात तो भरल्यावर आपण हा कर भरण्यास पात्र नाही हे त्यांना समजले आणि तो कर ते परत मागतात तेंव्हा खुद् कायदेतज्ञ अशा परतीस सवलत (Allowance) म्हणून त्यांचा अपमान करतात. इतकेच नव्हे तर ते अधिका-यांना अधिकार देतात कीं, करा या लोकांची चौकशी. का घेतला असा प्रश्न जवळपास प्रत्येक विधेयक वाचताना कमी जास्त तिव्रतेने पडतो. क्लिष्टता, अव्यवहार्यता हे तर काही कायदयांचे स्वभावच आहेत. त्यातील पळवाटांचाच नव्हे तर तथाकथित कल्याणकारी तरतूदींचाही फायदा भ्रष्टाचारी करुन घेतात. जसे, मुंबई मुद्रांंक कायदा, 1958 मध्ये या मुद्रांक खरेदीदारास कांही कारणास्तव मुद्रांक नको आहे. त्यास तो परत करणेसाठी असलेल्या प्रक्रिये बद्दलच्या तरतूदी आहेत. त्याच बरोबर या मुद्रांक विकत घ्यावया बाबतच्या तरतूदी असायला हव्यात त्याबाबत म्हणजे – कोठून कसा विकत घ्यावा याबाबत उणीपूरी एक ओळही नाही. पण मुद्रांक परतीच्या प्रकियेबाबत मात्र आख्खे प्रकरण आहे. (Allowances for stamps in certain cases) कलम 47 ते कलम 52(अ). याचा अर्थ जे प्रामाणिकपणे सरकारी कर भरतात तो भरल्यावर आपण हा कर भरण्यास पात्र नाही हे त्यांना समजले आणि तो कर ते परत मागतात तेंव्हा खुद् कायदेतज्ञ अशा परतीस सवलत (Allowance) म्हणून त्यांचा अपमान करतात. इतकेच नव्हे तर ते अधिका-यांना अधिकार देतात कीं, करा या लोकांची चौकशी. का घेतला कशासाठी घेतला मुद्रांक का परत करताय प्रतिज्ञापत्र करुन घ्या. दाखले आणायला लावा. लावा कागदपत्र, झेरॉक्स प्रति आणायला. बरे मग ते बिचारे धावपळ करतात. सर्व बाबींची पूर्तता करतात मग कायदा काय सांगतो प्रतिज्ञापत्र करुन घ्या. दाखले आणायला लावा. लावा कागदपत्र, झेरॉक्स प्रति आणायला. बरे मग ते बिचारे धावपळ करतात. सर्व बाबींची पूर्तता करतात मग कायदा काय सांगतो तर म्हणे आता आपल्याला हे लोक सवलतीस पात्र आहेत कि नाहीत हे ठरवायला हरकत नाही. हे हक्कही या अधिका-यानांच असतात. आणि हा कागद अंतिम अधिका-याजवळ जाण्या आधी अनेक अधिका-यांच्या टेबलावरुन की खालून गेलेला असतो, हे लक्षात घ्यावे. बरे. सवलतीस पात्र आहे कि नाही हे ठरवायला काय मार्गदर्शक तत्वे आहेत हे कायदेतज्ञानांही माहित नसावे तर म्हणे आता आपल्याला हे लोक सवलतीस पात्र आहेत कि नाहीत हे ठरवायला हरकत नाही. हे हक्कही या अधिका-यानांच असतात. आणि हा कागद अंतिम अधिका-याजवळ जाण्या आधी अनेक अधिका-यांच्या टेबलावरुन की खालून गेलेला असतो, हे लक्षात घ्यावे. बरे. सवलतीस पात्र आहे कि नाही हे ठरवायला काय मार्गदर्शक तत्वे आहेत हे कायदेतज्ञानांही माहित नसावे तेथे आम्हां सामान्यांची काय कथा तेथे आम्हां सामान्यांची काय कथा बरे. इतकेच नव्हे तर जर का ही व्यक्ती सवलतीस पात्र नसेल तर ती दंडास आणि शिक्षेसही पात्र ठरवण्याचे अधिकार या कायदयाने दिले आहेत. अश्या त-हेने हे कल्याणकारी कायदे लोकांना अधिका-यांच्या दयेवर अवलंबून ठेवतात आणि मग आपले काम करुन घेण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात.\nयांनी कायदे बनवले त्यांनी याचा विचार केला असेलच. पण हा दोष काही या एकाच कायदयात नाही. तर सराारला या या कायदयांनी महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या सर्वच्या सर्व कायदयात आहे. जो कर जमा होणार तो कल्याणकारी रायाच्या निर्मितीसाठी खर्च होणार हे खरे. पण तो कसा जमा होणार व तो जमा करणार्यांना अधिकार कसे प्रदान करावेत जे लोकांना कल्याणप्रद होतील याचा विचार व्हायला हवा.\nकायदयातील क्लिष्टता, अधिका-याचे अधिकार, भरमसाट कागदपत्रे हे सर्व कमी केले पाहिजे. एक सर्वसाधारण नियम आहे. बळी तो कान पिळी. अधिकार मिळाल्याने आणि इतरांहून त्या अधिकारांचे जास्त ज्ञान असल्याने जे बळजोर झाले आहेत. ते त्याचा अनिष्ट वापर करणार हाच तो सर्वसाधारण नियम. नाही तर सरकारी नोकरांना लोकांनी ‘नोकरशहा अशी उपाधि दिलीच नसती.\nनोकरशहा या विषयावर असेच लिहीत राहिले तर एक ग्रंथ तयार होईल. तरीही महसूल विभागा विषयी थोडेसे ‘जो तळे राखिल तो पाणी चाखील या तत्वप्रणालीला कायदेशीर मान्यता जरी नसली तरी ती व्यवहारात फार मोठया प्रमाणात मान्य आहे हे उघड गुपित आहे. पण आजकाल होत असलेले घोटाळे पाहता ताळतंत्र सुटल्याचे दिसते. चाखणे पर्यत ठिक आहे असे मानू. पण ही पिंेप आणि हौद भरुन पाणी साठवून ठेवायची आणि रिकामं झालेले तळ राखल्याचं नाटक करायची पध्दत घातकी आहे. जे विश्वस्त आहेत त्यांच्या विश्वासाला मारक आहे. तरी झालेली जनजागृती सुखावह आणि मॅझीनीचं वाक्य बरचस खरं करणारी आहे.\n डॉ. आंबेडकरांनी घटने संदर्भात भाष्य करतांना एकदा सांगितले होते कींं, ही घटना जशीच्या तशी अंमलात आणण्यासाठी आणि कल्याणकारी रायाच्या संस्थापणेसाठी एकच धोका संभवतो. आणि तो म्हणजे सत्ताधारी आणि अधिकारी यांचे संगनमत. आणि हीच आजच्या भ्रष्टाचाराची शोकांतिका आहे. बरे. निवडणूक खर्चावर निर्बंध घालून श्री.शेषन यांनी चांगला उपक्रम केला आहे. तरीही या आश्वासनांची पूर्ती निवडून आल्यावर केली जाणार आहे त्यांना कसली आचारसंहिता लावणार. येथे तर आमची भ्रष्ट साखळीच आहे. कनिष्ठास वरिष्ठ अधिका-याला आणि त्यास सत्ताधा-यांना पैसे देणे क��यदयातील तरतूदींमुळे भाग पडते. त्याला तसे करावे लागते. कारण, त्याला त्याची नोकरी गमवायची नसते. बदल्यांचा खेळ तर जग जाहिर आहे. आणि जी लाच तो आपल्या पगारातून देऊ शकत नाही. ती लोकांचे खिसे रिकामे करुन दिली जाते. सुरुवात अशी होते. मग स्वत:ची घरे भरली जातात. राजा बोले दल हाले. जेथे उच्च नैतिक मुल्ये असलेले देशाभिमांनी नेतृत्व नाही. जेथे राजकारणासाठी राजकारण न होता त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पहिले जाते. राजकारणात समाजकरणाचा लवलेशही नाही. त्या देशात दुसरे ते काय होणार यासाठी गरज आहे ती योग्य नेत्यांची. बरे. भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे. एका राष्ट्रीय नेतत्वाच्या उदयामुळे. तो पूर्ण आटोक्यात येणे शक्य नाही. तो जेथे सुरु आहे तेथे तेथे तो रोखला पाहिजे. त्यासाठी स्थानिक नि:स्वार्थी, सत्वशिल नेतृत्वाची गरज आहे. जी पूर्ण करण्याची शक्ति फक्त शिक्षणात आहे.\nआज आपल्या हाती तीन गोष्टी आहेत.\nएक म्हणजे जेथे जेथे भ्रष्टाचार होत असेल त्या सर्व पातळयांवर त्याचा संघटित विरोध. त्यासाठी स्थानिक पातळीवर एका नव्हे अनेक आण्णा हजारेंची गरज आहे. राष्ट्रव्यापी जागृतीची गरज आहे. संघटित प्रयत्नांचे सारे नियम त्यावेळी पाळले गेले पाहिजेत. नाही तर सुरुवातीला जोरदार आंदोलन करुन नंतर आपला ऊस जातोय म्हंटल्यावर जे शेतकरी लगेच शिवारात तोडणीला पळाले. आणि जे पुढच्या वर्षी परत ऊस दरासाठी होणा-या संपाला जबाबदार आहेत. त्यांच्या स्वार्थी आंदोलनासारखी याची गत होईल.\nदुसरे म्हणजे नैतिक, धार्मिक, राजकीय अधिष्ठान. शिक्षणाच्या वेगवेगळया माध्यमातून मग ते शाळा असो, महाविदयालय वा लोककलेचे कोणतेही साधन, राष्ट्रीय भावना वाढविली पाहिजे. लोकांना त्यांच्या अधिकारांबरोबर त्यांच्या कर्तव्यांचीही जाणीव करुन दिली पाहिजे. जे लोक राष्ट्र कर्तव्यांचा विषय काढल्यावर, ‘राष्ट्रांने आम्हांस काय दिले असे विचारतात. त्यांना मी सांगू इच्छितो कीं ‘हा निर्लज प्रश्न विचारण्याची संधी आणि ताकद या राष्ट्रानंच आपल्यांला दिली आहे. आणि आपल्या प्राचीन पूर्वजांनी ठेवलेले ठेवे पहा. मित्रांनो ते वाटण्यासाठी. आधी तुम्हीं ते वेचायला जाल. पण ते नुसते वेचायचे म्हटले तरी कित्येक आयुष्ये अपुरी पडतील.\nतिसरी गोष्ट म्हणजे वाट पहाणे. पहाटेची. सुर्योदयाची. समृद्ध, सुफल, सुजग, धर्मनिष्ठ, नितीनिष्ठ भारताची. ���िथला प्रत्येक बाहु राष्ट्राच्या हितासाठी उठेल. राष्ट्रगुंजने प्रत्येकाच्या हृदयात उठतील. जेथे व्यक्ति, समूह यांच्या हितापेक्षा व्यापक राष्ट्रहिताचे अनुनय केले जाईल. राष्ट्रभक्तांनों, आपण प्रत्येक जण म्हणतो की हे सारे कुणी तरी थांबविले पाहिजे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. किती सोपे आहे. याचे प्रश्न स्वरुप उत्तर. ते कुणी तरी आपणच का असू नये हे सारे जिथे थांबणार तो काळ आपणच का ठरवू नये\nअश्विन शुद्ध 10 श्रवण विजया दशमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:31:34Z", "digest": "sha1:6RQDU3ITSS4ENNEER6KXEZSMTOBYGPWD", "length": 3055, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्येष्ठ कृष्ण नवमी - विकिपीडिया", "raw_content": "\nज्येष्ठ कृष्ण नवमी ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नववी तिथी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २००५ रोजी २१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kark-rashi-bhavishya-cancer-today-horoscope-in-marathi-03092018-122659449-NOR.html", "date_download": "2019-07-22T09:40:38Z", "digest": "sha1:B7OGSASWVDLT2QABR36FTNOH52GZ376M", "length": 8379, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कर्क आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 3 Sep 2018 | कर्क राशी : जाणून घ्या 3 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकर्क राशी : जाणून घ्या 3 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये\nToday Cancer Horoscope (आजचे कर्क राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही\n3 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - गोचर कुंडलीच्या लाभात चंद्र असणे तुमच्यासाठी शुभ आहे. आज ज्या संधी मिळतील त्यासाठी संयम ठेवा. काळानुरुप आपल्या योजनांमध्ये बदल घडवून आणणे फायद्याचे ठरेल. आपल्या योजनांवर फेरविचार करुन काम केल्यास यश मिळेल. चंद्र गोचर कुंडलीत लाभात असल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रयत्न आणि मेहनत करत राहा. विचारपुर्वकच एखादा निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. अचानक धन लाभाचे योग आहेत. व्यवसाय आणि नोकरीत यश मिळेल.\nनिगेटिव्ह - लहानमोठ्या त्रासामुळे किंवा अपयशामुळे तुम्ही खचू शकता. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा. चांगल्या संधी हातून निसटू शकतात. एखादी व्यक्ती तुमच्यावर एखादा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकू शकते. काही ग्रहांमुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. मेहनतीच्या तुलनेत यश कमीच मिळेल.\nकाय करावे - एखाद्या मंदिरातील प्रसाद खा.\nलव्ह - जोडीदारासोबत संपूर्ण दिवस आनंदी आणि फिरण्यात जाईल. दिवस चांगला राहिली. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात.\nकरिअर - अचानक झालेल्या धन लाभामुळे तुम्ही व्यवसायासाठी नवीन योजना आखाल. प्रोफेशनल रिलेशन मजबूत होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.\nहेल्थ - कर्क राशीच्या लोकांना जुने आजार त्रास देऊ शकतात. स्वतःची काळजी घ्या.\nआजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार\nDaily Horoscope / आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nDaily Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/examination/examination-circulars/9850-important-notice-for-gold-medal-awardee-students-on-the-occasion-of-21st-convocation-ceremony-of-this-university.html", "date_download": "2019-07-22T10:37:45Z", "digest": "sha1:YNB2GIQZOSIDQHNI5QPUTWGG53YX6FG6", "length": 9997, "nlines": 215, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "Important Notice for Gold Medal Awardee Students on the Occasion of 21st Convocation Ceremony of this University", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला ��ंकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा कार्यालय\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.pandharpurlive.com/2019/05/blog-post_60.html", "date_download": "2019-07-22T10:41:00Z", "digest": "sha1:OZ6HQQC7TZ37U4OG6UDNKEYKC7DLTRG7", "length": 7401, "nlines": 118, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "खर्डी येथील युवकाचे उदनवाडी जवळ अपघाती निधन... स्वत:च्या मुलाचे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमास येताना राहुलचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे खर्डी परिसरात हळहळ | Pandharpur Live", "raw_content": "\nखर्डी येथील युवकाचे उदनवाडी जवळ अपघाती निधन... स्वत:च्या मुलाचे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमास येताना राहुलचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे खर्डी परिसरात हळहळ\nखर्डी :खर्डी येथील राहुल बाळासाहेब कांबळे वय वर्ष अंदाजे ( 27 ) हा युवक\nस्वत:च्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी सुट्टी काढून इचलकरंजी येथुन आपल्या राहत्या गावी खर्डी ता.पंढरपूर ला येत असताना उदनवाडी स्टॉप जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टॅम्पोने त्याला उडवले यामध्ये राहुल बाळासाहेब कांबळे याचे जागीच निधन झाले.\nराहुल इचलकरंजी येथील खाजगी कंपनीत नौकरी करत होता.\nनिधनाची वार्ता समजताच सांगोला पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयांमध्ये तातडीने आणण्यात आले. सदर घटनेची माहिती खर्डी गावामध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राहुलच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी व दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. गेल्याच वर्षी मे महिन्यामध्ये राहुल चे लग्न झाले होते राहुलच्या निधनाने संपुर्ण खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.\nपंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल \" पंढरपूर Live \"\nतब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या\nपंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..\nकार्य���लय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,\nमुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे\nउपसंपादक - विजयकुमार गायकवाड\nवाखरी आश्रमशाळेतील 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने काजलची आत्महत्या...\nपंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019 मृत काजल पोरे पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे ...\nपांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक...\nPandharpur LIVE 14 March 2019 अतिक्रमण मोहिमेत वृध्द महिलांना मारहाण केल्याने भालके संतापले पंढरपूर, दि.१४ (प्रतिनिधी) पंढरपूर...\n2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार.. दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..\nपंढरपूर LIVE 4 सप्टेंबर 2018 गेल्या दहा वर्षांपासून आमदार पदावर असणारे काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके, 10 वर्षांपासून जिल्हा दुध संघाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/downtrend-in-mumbai-sharemarket-2117488.html", "date_download": "2019-07-22T10:38:45Z", "digest": "sha1:FWEPICOUOSL34HZUGX4GEI2GYDINABRI", "length": 6134, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "downtrend-in-mumbai-sharemarket | निर्देशांक 208 अंकांनी गडगडला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनिर्देशांक 208 अंकांनी गडगडला\nमंगळवारी शेअर बाजारातील कारभारात सामसूम राहिली आणि खूप मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेअर बाजार बंद झाला.\nमंगळवारी शेअर बाजारातील कारभारात सामसूम राहिली आणि खूप मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेअर बाजार बंद झाला. एसबीआयच्या अत्यंत वाईट कामगिरीनंतर बाजारावर त्याचे पडसाद दिसून आले. एसबीआयचा निव्वळ नफा जाहीर झाल्यानंतर बॅंकेच्या शेअर्समध्ये 7.50 टक्क्यांची प्रचंड घट झाली.\nमंगळवारी बीएसईचा निर्देशांक 208 अंकांच्या घसरणीनंतर 18, 137.35 वर बंद झाला. राष्ट्रीय स्टॉक एक्चेंजचा निफ्टी 60.05 घटुन 5,438.95 वर बंद झाला. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे 0.66 आणि 0.61 टक्क्यांची घट झाली.\nपडझड झालेल्या कंपन्यांमध्ये एसबीआय, ओएनजीसी, हिरो होंडा, रिलायन्स आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर समाविष्ट आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर, जिंदल स्��ील, टीसीएस, आयटीसी आणि बजाज अॅटो हे शेअर्स वधारून बंद झाले. एनएसईचा 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 02.90 अंकांच्या घसरणीसह 5496.10 वर बंद झाला. सोमवारी 5499.00 अंकांवर शेअर बाजार बंद झाला होता.\nब्रोकर्स शुल्क घटवण्याचा सेबीचा निर्णय; शेअर ट्रेडिंग होणार स्वस्त\nघसरण : डिसेंबर तिमाहीमधील आर्थिक विकास दर केवळ 6.6 टक्क्यांवर\nअनिल अंबानींसमोर नवे संकट; वित्त संस्था विकताहेत गहाण शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/loksabha-eleaction-bollywood-star-rekha-priyanka-done-their-voting/", "date_download": "2019-07-22T10:50:08Z", "digest": "sha1:3WXACSWCEKLOCKHDX2XQOM3K3L7A4I56", "length": 43688, "nlines": 478, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Loksabha Eleaction- Bollywood Star Rekha Priyanka Done Their Voting | पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हा��ूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nमुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी के���ं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nपाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान\nठळक मुद्देदेसी गर्ल प्रियंका चोप्राने ही आपल्या मतदान केले आहे\nमुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी ही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. अभिनेत्री रेखा आणि प्रियंका चोप्राने सकाळी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.\nरेखा यांचा मतदान केल्याचा फोटो समोर आला आहे. त्यांनी वांद्रयातील मतदान केंद्रावर जावून आपला हक्क बजावला. रेखा नेहमीच आपला मतदानाचा हक्क बजावतात.\nदेसी गर्ल प्रियंका चोप्राने ही आपल्या मतदान केले आहे. प्रियंकाने मतदान केल्यानंतरचा फोटो काढून सोशल मीड��यावर शेअर केले आहे.\nअभिनेता रणवीर सिंगने देखील सर्वसामान्य जनतेप्रमाणे रांगेत उभं राहुन मतदानाचा हक्क बजावला आहे.\nकरीना कपूरने आपल्या मतदानाचं हक्क बजावला आहे. करीना कपूरसोबत तैमूरसुद्धा दिसला.\nकंगना राणौतने सुद्धा मतदान केलं आहे.\nविद्या बालनने सहकुटुंब मतदानचा हक्क बजावला आहे.\nअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ऊर्मिला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यावर विरोधात त्या निवडणुक लढवत आहेत.\nअभिनेता रवी किशन यांनी देखील मतदान केलं आहे. रवी किशन यांनी गोरेगावमधल्या मतदान केंद्रावर रांगेत उभे राहुन मतदान केले आहे. रवी किशन गोरखपुरमधून भाजपकडून निवडणुक लढवत आहेत.\nअभिनेता राजपाल यादवने देखील मतदान केलं आहे. त्यांने सोशल मीडियावर मतदान केल्याचा फोटो शेअर करत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.\nअभिनेता संजय दत्तने पत्नी मान्यता दत्तसह आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.\nबॉलिवूडचा दबंग खान सलमानने मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्याने फोटो शेअर करून विचारले की मी मतदान केले, तुम्ही केले का\nवरून धवनने मतदान केले असून त्याने त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.\nमलयका अरोरा हिनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.\nतर अर्जुन कपूरने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.\nअभिनेत्री भूमी पेडणेकर पुण्याला चित्रीकरण करत होती. तिथे अठरा तासांचे नाइट शूट आटपून ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत आली. तिने मतदान केल्याचा फोटो शेअर केला.\nअभिनेत्री सोहा अली खानने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील मतदानाचा हक्क बजावला असून तिच्यासोबत तिचा नवरा गोल्डी बहलनेदेखील मतदान केले आहे.\nअभिनेत्री दीया मिर्झा हिने वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला.\nअभिनेता फरहान अख्तरने देखील मतदान केले असून त्याने चांगल्या गोष्टी करा व मतदान करा.\nअभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.\nमोहेंजोदारो फेम पूजा हेगडे हिनेदेखील मतदान केले आहे.\nअभिनेत्री कियारा आडवाणीने मतदानाचा हक्क बजावला असून तुम्ही देखील मतदान केले का\nअभिनेत्री करिश्मा कपूर हिने मतदानाचा हक्क ��जावला असून तिने प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.\nबॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील मतदान केले असून स्वतःचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून म्हटले की, मतदान आपला हक्क आहे. हा हक्क बजावला पाहिजे. देशाचे भवितव्य आपल्या हातात आहे. त्यामुळे आपले कर्तव्य बजावले पाहिजे.\nअभिनेता रणबीर कपूरने मतदानाचा हक्क बजावला आहे.\nअभिनेत्री प्रिती झिंटाने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.\nअमिताभ बच्चन, जया बच्चन आणि अभिषेक व ऐश्वर्याने मतदानाचा हक्क बजावला.\nबॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने देखील मतदानाचा हक्क बजावला.\nजावेद अख्तर व शबाना आझमी यांनीदेखील मतदान केले.\nरोशन कुटुंबानेदेखील मतदानाचा हक्क बजावला.\nअभिनेत्री दीपिका पादुकोणनेदेखील मतदान केले.\nअनुष्का शर्माने मतदानाचा हक्क बजावला.\nमतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनोख्या अंदाजात फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nनिर्माता-दिग्दर्शक करण जोहरने देखील बजावला मतदानाचा हक्क\nअभिनेता शरद केळकरने देखील मतदानाचा हक्क बजावला.\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीने मतदानाचा हक्क बजावला.\nअभिनेत्री काजल अग्रवाल हिने मतदानाचा हक्क बजावला आणि सुजाण नागरिक असाल तर मतदान करा, असे सोशल मीडियावर म्हटले.\nतर शाहरूख खान व त्याची पत्नी गौरी खान यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी अबरामलादेखील मतदान केंद्रावर मतदान कसे होते, हे दाखवण्यासाठी नेले होते.\nबॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण व काजोलनेदेखील मतदान केले.\nज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPriyanka ChopraRekhaUrmila MatondkarLok Sabha Election 2019Malaika Arora KhanArjun Kapoorbhumi pednekarSoha Ali KhanDia MirzaSonali BendreFarhan AkhtarAishwarya Rai BachchanAbhishek BacchanPooja HegdeSalman KhanKiara AdvaniKarisma KapoorMadhuri DixitDharmendraDeepika PadukoneAnushka SharmaHema Maliniप्रियंका चोप्रारेखाउर्मिला मातोंडकरलोकसभा निवडणूकमलायका अरोराअर्जुन कपूरभूमी पेडणेकर सोहा अली खानदीया मिर्झासोनाली बेंद्रेफरहान अख्तरऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनपूजा हेगडेसलमान खानकियारा अडवाणीकरिश्मा कपूरमाधुरी दिक्षितधमेंद्रदीपिका पादुकोणअनुष्का शर्माहेमा मालिनी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nविराटच्या बायकोला काम मिळेन��� आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nप्रियंका चोप्राच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे\nSEE PICS : प्रियंका चोप्राने केले असे काही की फोटो पाहून खवळले चाहते\nका नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते का ट्रेंड होतोय #NotMyDeepika\n अशा अवस्थेत मलायका अरोराने पूर्ण केले होते ‘छय्या छय्या’चे शूटींग\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा\nया अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणल��� दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/column-article-about-financial-political-progress-5938353.html", "date_download": "2019-07-22T10:00:09Z", "digest": "sha1:VCDAVELWFT7PSSWGNRWYFJJAE5FEC36Z", "length": 20756, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "column article about Financial, political progress | अार्थिक, राजकीय प्रगती हा माेठा पल्ला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअार्थिक, राजकीय प्रगती हा माेठा पल्ला\n१९५० मध्ये भारताचा जीडीपी ९३.७ अब्ज रुपये हाेता, ताे २०१७ मध्ये १२२ लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला हाेता.\n१९५० मध्ये भारताचा जीडीपी ९३.७ अब्ज रुपये हाेता, ताे २०१७ मध्ये १२२ लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला हाेता. पण ही प्रगती सर्व क्षेत्रांपर्यंत समसमान पद्धतीने पाेहाेचली का अखेर स्वतंत्र भारतात १९४७ पासून अातापर्यंतच्या प्रवासात आपण कुठवर पाेहाेचला�� अाहाेत\n१९८० च्या दशकात अाम्ही चीनच्यादेखील खूप पुढे हाेताे. अामची धाेरणे बराेबर हाेती, परंतु अाज चीनची धाेरणे अापल्या तुलनेत पाचपट अधिक पुढे अाहेत. निश्चितच यावर विचार करायला हवा की, हे का झाले अाणि अाता अाम्हाला काय करायला हवे\n१९४७ पासून भारतीयांनी तीन एेतिहासिक बदल अनुभवले. त्यात सामाजिक, राजकीय अाणि अार्थिक मुद्दे अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. हेच उद्दिष्ट स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी ठरवण्यात अाले हाेते. त्या वेळच्या तुलनेत अाज कितीतरी क्षेत्रांत अाम्ही उल्लेखनीय प्रगती केली अाहे, जी महत्त्वपूर्ण ठरते. जगाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, तीन माेठी उद्दिष्टे निश्चित करण्यात अाली अाणि ती पूर्ण करण्याचा विडा उचलण्यात अाला. जगातील अन्य बहुतेक राष्ट्रांनी एकानंतर एक अशी उद्दिष्टे पूर्ण करण्याचे ठरवले अाणि अद्याप त्यांना पूर्ण करता अाली नाहीत. चीनचे उदाहरण घ्या, तिथे अजूनपर्यंत राजकीय परिवर्तन हाेऊ शकलेले नाही. अापल्या देशातील राजकीय परिवर्तनाविषयी असे सांगितले जात हाेते की, भारतानेे जी लाेकशाही व्यवस्था अंगीकारली अाहे ती यशस्वी ठरणार नाही, असफल ठरेल. कारण या देशात न साक्षरतेचे प्रमाण अधिक अाहे, शिवाय नागरिकांचे उत्पन्न पुरेेसे नाही, काेणता विकास झालेला नाही. अशाही परिस्थितीत अाम्ही १९४७ पासून अातापर्यंत उल्लेखनीय बदल घडवून दाखवला. अाज सारे जग भारतीय लाेकशाहीकडे ‘माॅडेल लाेकशाही’ म्हणून पाहते. अाज भारतीय लाेकशाही केवळ चांगल्या स्थितीत अाहे असेच नव्हे तर अतिशय सामर्थ्यवान लाेकशाहीच्या रूपात जगभर अाेळखली जाते. अाम्ही साऱ्या जगाला दाखवून दिले अाहे की, एक विकसनशील देशदेखील लाेकशाही व्यवस्थेचा केवळ अंगीकार करून थांबत नाही तर तिच्या मूल्यांनादेखील सुदृढ बनवू शकतो. जर तुम्ही लॅटिन अमेरिका, अाशियातील काही देश अाणि अाफ्रिकेमध्ये पाहाल तर जेथे-जेथे लाेकशाही व्यवस्थेचा पुरस्कार करण्यात अाला हाेता तेथे बहुश: ती अपयशी ठरलेली दिसते. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने अाम्ही अहिंसात्मक मार्गाने माेठा बदल घडवला अाहे. सर्वात माेठ्या राज्यात दलित समाजातील महिला चार वेळा मुख्यमंत्री हाेऊ शकली, हे अापण पाहिले अाहे. अामच्या लाेकसभेच्या अध्यक्षपदावर दलित महिला विराजमान हाेऊ शकली. अामचे राष्ट्रपती दलित हाेते. बह���तेक राज्यांमध्ये दलित मुख्यमंत्रीदेखील झाले. काेणत्याही प्रकारच्या क्रांतीशिवाय, अहिंसात्मक मार्गाने संपूर्ण सामाजिक व्यवस्था पालटून टाकणे, ही काही लहानसहान बाब नव्हे. दलितांच्या शाेषणाची काेणतीही बाब अापल्या लाेकशाहीचा भाग झाली नाही, किंबहुना तशी व्यवस्थाच या प्रणालीत नाही. १९४७ मध्ये अापल्या देशात सरंजामशाही हाेती. परंतु तेव्हापासून अातापर्यंत अाम्ही जे काही साध्य केले अाहे, ते काेणत्याही क्रांतीशिवाय मिळवलेले अाहे. ही खूप माेठी उपलब्धी अाहे, तिचा अापणा सर्वांनाच अभिमान असायला हवा.\nअार्थिक अाघाडीवर अापल्या देशाने माेठा बदल घडवला अाहे. १९४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा अामच्या जीडीपीनुसार दरडाेई उत्पन्न १५० डाॅलर (तत्कालीन स्थितीत सुमारे ९०००) हाेते, ते अाज २००० डाॅलर (१.३० लाखाहून अधिक) अाहे. तेव्हा अाम्ही बऱ्याच क्षेत्रांत मजबूर हाेताे. विशेषत: खाद्यान्नाची ददात हाेती. १९६० च्या दशकात बिहारमध्ये दुष्काळ पडला हाेता, तेव्हा खूप माेठ्या प्रमाणावर अन्नधान्याची अायात करावी लागली हाेती. राज्यांना पुरेशा प्रमाणात खाद्यान्न उपलब्ध करून देणे शक्य हाेत नव्हते. त्या वेळी अापले दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नागरिकांना एक दिवस उपवास करण्याचे अावाहन केले हाेते. त्या वेळची स्थिती पाहा अाणि अाजचे खाद्यान्नासंदर्भातील वर्तमान पाहा, सारी गाेदामे अन्नधान्याने भरलेली अाहेत. अाज मध्य प्रदेशसह अन्य काही राज्ये खाद्यान्न उत्पादनाच्या बाबतीत बरीच पुढे गेली अाहेत. म्हणूनच अाज काेणीही म्हणू शकत नाही की, खाद्यान्न सुरक्षा पुरवण्यात अापली कुठे चूक झाली अाहे किंवा त्यात काही त्रुटी राहिलेल्या अाहेत. अाजची स्थिती खूपच वेगळी अाहे. १९४७ नंतर अातापर्यंत येथे हरितक्रांती हाेत राहिली, धवलक्रांती झाली. अाज अापल्या देशात पुरेशा प्रमाणात दुधाचे उत्पादन हाेत असते. दारिद्र्य रेषेची पातळी विचारात घेता देशाने १९४० चे दशकदेखील अनुभवले. १९४२ मध्ये माेठ्या मुश्किलीने स्थितीचा मुकाबला केला हाेता. अाज अापला देश गरिबी निर्मूलनाच्या दिशेने वेगाने कूच करीत अाहे. याचमुळे अाज गरीब-श्रीमंत यामध्ये माेठे अंतर राहिलेले नाही. अाम्ही वित्त अायाेगाच्या शिफारशी लागू केल्या, अनेक कार्यक्रम राबवले. त्याचा अाम्हाला ��ायदा झाला. सर्वच क्षेत्रांमधील विकासावर अाम्ही लक्ष केंद्रित केले अाणि त्यात यश संपादित केले. यात नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचाही भाग अंतर्भूत अाहेच.\nराजकीय अाणि सामाजिक बदलाच्या तुलनेत अार्थिक परिवर्तन अजून तरी अपेक्षेप्रमाणे तडीस गेलेले नाही. कारण अार्थिक परिवर्तनाचा वारू याेग्य अाणि नियाेजनबद्धरीत्या हाकला गेला नाही. १९८० मध्ये चीन अाणि भारताचे सरासरी उत्पन्न बराेबरीत हाेते. काही क्षेत्रांमध्ये तर भारत चीनच्यादेखील पुढे हाेता. परंतु अाज चीनचे दरडाेई उत्पन्न अामच्यापेक्षाही पाचपट अधिक अाहे. अर्थातच यावर चिंतन व्हायला हवे, की असे का घडले अाणि अाता अाम्हाला काय करण्याची गरज अाहे. सामाजिक अाणि राजकीय बदलांचे उद्दिष्ट पूर्ण हाेऊ शकले कारण महात्मा गांधींसारख्या नेत्यांनी त्यास जनअांदाेलन बनवले हाेते. डाॅ. अांबेडकर, नेहरूंसारख्या नेत्यांनी ते पुढे नेटाने चालवले. अार्थिक विकासाला अाम्ही जनअांदाेलनाचे स्वरूप देऊ शकलाे नाही. अाज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘नवा भारत’चे अावाहन केले अाहे. २०२२ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचे अाहे. अापल्यापैकी प्रत्येकालाच नव्या भारताची कल्पना करायला हवी. त्यासाठी अाज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अापण हा संकल्प करू शकताे की, अाम्ही जे करीत अाहाेत त्यामुळे देशाचा किती विकास हाेत अाहे हे पाहू. त्यामुळे हे लक्षात येईल की, अाम्ही देशाच्या विकासासाठी काम करीत अाहाेत की नाही. याशिवाय अाम्हाला या बाबींवरदेखील लक्ष द्यायला हवे की अाम्ही जे काही करीत अाहाेत त्यामुळे देशाचा विकास अाणि तरुण-तरुणींसाठी राेजगार संधीची निर्मिती व्हावी, तरच अामची सारी धाेरणे उपयुक्त ठरतील. सर्व राज्ये एकजुटीने काम करतील अाणि यशस्वी हाेतील. अापल्यात सामर्थ्य अाहे, अापण सक्षम अाहाेत. अापल्यात अशी काेणतीही उणीव नाही की ज्यामुळे हे उद्दिष्ट अापण पूर्ण करू शकणार नाही.\nअर्थातच, अापल्या देशाचा विकास झालाच नाही असे म्हणणे अतिशय चुकीचे ठरेल. लाेखंड, सिमेंट, वीजनिर्मिती, सेवा क्षेत्र, कारखाने, उद्याेग, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात अाम्ही उल्लेखनीय प्रगती केली अाहे. काही देशांच्या तुलनेत अापण अग्रेसर निश्चितच अाहाेत. मात्र अापणास अाणखी पुढचा टप्पा गाठायचा अाहे. २०४७ मध्ये जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा शतकपूर्ती साेहळा साजरा करू ताेपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करून अापण दुसरी माेठी अार्थिक महासत्ता बनू. जेव्हा हे घडेल तेव्हा साऱ्या जगासाठी अापण अादर्शवत ठरू. कारण भारताने सर्व घटकांना साेबत घेऊन सामाजिक, राजकीय अाणि अार्थिक विकास घडवल्याचे सिद्ध झालेले असेल.\n- राजीव कुमार, उपाध्यक्ष, नीती अायाेग\nवृत्तपत्राच्या कागदावरील वाढीव शुल्क घातक\nगांधी परिवाराने पदासाेबतच सत्तात्याग करावा\nभाजपची भूक भागणार तरी कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/05/25/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-22T09:52:12Z", "digest": "sha1:FDA3MU33TZFIPCE7SXEWI7DBYSFTKGGC", "length": 5219, "nlines": 49, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "बिग बॉसच्या घरामध्ये त्यागराज खाडिलकर यांची होणार एन्ट्री – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nबिग बॉसच्या घरामध्ये त्यागराज खाडिलकर यांची होणार एन्ट्री\nबिग बॉसच्या घरामध्ये प्रेक्षकांना तसेच घरामधील सदस्यांना एकानंतर एक सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी काल बिग बॉस मराठीचे घर सोडले, त्या घरामध्ये फक्त सात दिवसांच्या पाहुण्या होत्या असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. हर्षदा ताई बरोबर बाकीचे सदस्य देखील खूप भाऊक झाले.तर काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण याचे कोडे उलघडले. बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेंव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार याचे कोडे उलघडले. बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेंव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार या गोष्टीची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत त्यागराज खाडिलकर.त्यागराज खाडिलकरवाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत.शर्मिष्ठा राऊतनंतर आता त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर काय घडेल या गोष्टीची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत त्यागराज खाडिलकर.त्यागर��ज खाडिलकरवाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत.शर्मिष्ठा राऊतनंतर आता त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे.\n‘या घरामध्ये जायच्या अगोदर मी दोन गोष्टी निश्चित केल्या आहेत, त्यातील पहिली म्हणजे बिग बॉस यांनी दिलेले सगळे टास्क मनापासून करायचे आणि घरामधील काही सदस्य मनाने, वर्तणुकीने चांगले आहेत परंतु स्वभावाने दुबळे आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहायचे. कोणत्याही परिस्थितीत जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे त्याच्या विरोधात उभे रहायचे, घरामधील एक सदस्य म्हणून’. असे त्याने सांगितले आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘नाटक कंपनी फेस्टिवल’ मध्ये सादर होणार दर्जेदार नाटके\nNext आजचा डाव बिग बॉस सोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-divya-marathi-editorial-article-5843528-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:25:29Z", "digest": "sha1:Y72L7UG7UTCBCTTR5Z7BMKMCGO2MTDOQ", "length": 13921, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divya marathi editorial article | त्यांचा, आमचा ‘राम’ (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nत्यांचा, आमचा ‘राम’ (अग्रलेख)\n‘माझा मुलगा मरण पावला आहे; पण दुसऱ्या घरातला मुलगा मारला जावा, त्याचे घर जाळले जावे अशी माझी इच्छा नाही. मी ३० साल इमाम\n‘माझा मुलगा मरण पावला आहे; पण दुसऱ्या घरातला मुलगा मारला जावा, त्याचे घर जाळले जावे अशी माझी इच्छा नाही. मी ३० साल इमाम म्हणून काम करतोय. माझे काम समाजात शांतता, सौहार्द प्रस्थापित करायचे आहे. माझ्या मुलाच्या हत्येचा बदला म्हणून तुम्ही हिंसाचारावर येणार असाल तर हे शहर मी कायमचे सोडून जाईन.’ आपला १६ वर्षांचा मुलगा सिब्तुल्ला राशिदी याची आसाममधील आसनसोल शहरात जमावाने हत्या केल्यानंतर इमाम असलेल्या त्याच्या वडिलांनी संतप्त जमावापुढे केलेले हे वक्तव्य. या वक्तव्याने हिंदू-मुसलमान धर्मांतील कट्टरवाद्यांच्या हृदयात माणुसकीचा झरा निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त करणे धाडसाचे ठरेल. कारण ही संधी यांनी घालवली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतल्या अंकित सक्सेना या युवकाची एका मुस्लिम कुटुंबाने प्रेमप्रकरणातून हत्या केली, तेव्हा संतप्त झालेल��या जमावाला शांत करताना अंकित सक्सेनाचे वडील यशपाल सक्सेना यांनी, ‘माझ्या मुलाचा खून मुसलमानांनी केला आहे; पण त्यासाठी मी सर्व मुस्लिम समाजाला जबाबदार धरणार नाही. माझी कोणत्याही धर्माविरोधात तक्रार नाही. त्यामुळे मुसलमानांच्या विरोधात भावना भडकावणारी विधाने मला नको आहेत. जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही, त्यातून दंगली घडाव्यात अशी माझी इच्छा नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. या दोघांच्या मनातली माणुसकीची स्पंदने हिंदू-मुस्लिम कट्टरतावाद्यांपर्यंत पोहोचली असती तर आज प. बंगाल, बिहार, राजस्थानमध्ये कट्टरतावाद्यांचा जो उन्माद उफाळला आहे तो दिसला नसता. या देशात प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा मूलभूत हक्क आहे. तो आपल्या श्रद्धास्थानाच्या मिरवणुकाही काढू शकतो. पण आपल्या राज्यघटनेने फाळणीदरम्यानची धार्मिक विद्वेषाची, हिंसाचाराची भयाणता लक्षात घेऊन, या स्वतंत्र देशाने आपल्या श्रद्धा आपल्या घरात ठेवाव्या व त्याचे पालन करावे हा शहाणपणा दिला होता. पण हे शहाणपण आपल्या राजकारण्यांना लोकांना शिकवायचे नाही. म्हणून पोलिसांचे आदेश धुडकावून मिरवणुका काढा, मिरवणुकांमध्ये प्रतीकांमधून उन्माद पसरवा, दुसऱ्या धर्माच्या विरोधात बेधडकपणे घोषणाबाजी करा, परधर्मीयांच्या दुकानांवर-घरांवर दगडफेक करा, शेवटी हिंसाचार करून त्यांच्या हत्या करा असा त्यांचा प्रयत्न असतो. जंगल कायदा पद्धतशीरपणे कायद्याचे राज्य असलेल्या व्यवस्थेत आणला जावा अशी ही रणनीती आहे. या देशात रामराज्य असावे अशी इच्छा कट्टर उजव्यावाल्यांची आहे, पण या रामराज्यात जिथे रामाचे धार्मिकदृष्ट्या प्राबल्य नाही तेथे रामनवमीच्या मिरवणुका काढल्या गेल्या याला काय म्हणावे मिरवणुका म्हणजे धार्मिक सलोखा जपणाऱ्या असतात. पण ‘या’ मिरवणुकांत तळपत्या तलवारी, हॉकी स्टिक, त्रिशूल, डीजे, शेकडो देवदेवतांचे पुतळे, जातीय तेढ पसरवणाऱ्या घोषणा यांना उधाण आले होते. २०१९ची लोकसभा निवडणूक एक वर्षावर आल्याने आतापासूनची ही रंगीत तालीम नाही ना, अशी शक्यता वाटते. एकमेकांच्या धर्माविरोधात पद्धतशीरपणे जातीय तेढ निर्माण करावी असा या मागचा सरळ सरळ हेतू आहेच आणि दुर्दैव असे की, या उद्दिष्टांसाठी भाजप, संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या कट्टर उजव्या संघटना थेट रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. भागलपूरमध्ये एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा पोलिसांच्या आदेशाला धुडकावून मिरवणूक काढून आगलावी वक्तव्ये करतो. राजस्थानात एका मुस्लिमाला मारणाऱ्या तुरुंगवास भोगणाऱ्या हल्लेखोराचा पुतळा देवदेवतांच्या पुतळ्यांमध्ये ठेवला जातो हे कशाचे द्योतक आहे मिरवणुका म्हणजे धार्मिक सलोखा जपणाऱ्या असतात. पण ‘या’ मिरवणुकांत तळपत्या तलवारी, हॉकी स्टिक, त्रिशूल, डीजे, शेकडो देवदेवतांचे पुतळे, जातीय तेढ पसरवणाऱ्या घोषणा यांना उधाण आले होते. २०१९ची लोकसभा निवडणूक एक वर्षावर आल्याने आतापासूनची ही रंगीत तालीम नाही ना, अशी शक्यता वाटते. एकमेकांच्या धर्माविरोधात पद्धतशीरपणे जातीय तेढ निर्माण करावी असा या मागचा सरळ सरळ हेतू आहेच आणि दुर्दैव असे की, या उद्दिष्टांसाठी भाजप, संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या कट्टर उजव्या संघटना थेट रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. भागलपूरमध्ये एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा पोलिसांच्या आदेशाला धुडकावून मिरवणूक काढून आगलावी वक्तव्ये करतो. राजस्थानात एका मुस्लिमाला मारणाऱ्या तुरुंगवास भोगणाऱ्या हल्लेखोराचा पुतळा देवदेवतांच्या पुतळ्यांमध्ये ठेवला जातो हे कशाचे द्योतक आहे जो बिहार सुशासनसाठी चर्चेत आहे, ज्या नितीशकुमार यांना भाजप हा सेक्युलर पक्ष वाटला होता, ज्या बिहारमध्ये रामनवमी उत्सवाची परंपरा नसते त्या राज्यात सर्वाधिक दंगली घडताहेत हे कशाचे लक्षण\nयशपाल सक्सेना व इमाम राशिदी ही सामान्य माणसे, पण त्यांचे मोठेपण हे की, विद्वेषाच्या राजकारणाची त्यांना झळ पोहोचूनही त्यांना आपला देश पेटावा, माणसे मारली जावीत असे हृदयापासून वाटले नाही. उलट जातीयवाद्यांना कुणी पहिला दगड मारला, कुणी कुणाला पहिले ठार मारले यातून पुढच्याला ठेचण्यात अधिक स्वारस्य वाटते. दंगली करून निवडणुका जिंकल्या म्हणजे समोरचा समाज/धर्म आपसूकच आपली हत्यारे म्यान करतो अशा मानसिकतेत हा सगळा खेळ सुरू आहे. आज देशातल्या लाखो तरुणांना हाताशी काम नाही, पण त्यांच्या हातात सोशल मीडिया आहे. या हातात तलवारी, हॉकी स्टिक, झेंडे दिल्यास आपले राजकीय इप्सित साध्य होते असा राजकारण्यांचा सरळ हिशेब आहे. महासत्तेच्या दिशेने निघालेल्या एका देशातले हे विरोधाभासी चित्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vyws.org/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-22T10:43:04Z", "digest": "sha1:Q755IACQYV5WAKPL3TBNKRNSQ7CZ3WM5", "length": 3796, "nlines": 50, "source_domain": "www.vyws.org", "title": "Vidarbha Youth Welfare Society, Amravati – डॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा", "raw_content": "\nVidarbha Youth Welfare Society, Amravati / Uncategorized / डॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nडॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nडॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nडॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nदंत महाविद्यालय संशोधन परिषद\nमतीमंद मुलांसोबत साजरा केला नाताळाचा सन\nप्रो.राम मेघे महाविद्यालय मे प्लेसमेंट आयोजन\nप्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.\nटायटन्स् पब्लिक स्कुल येथे देशभक्तीचा जल्लोश\nडॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nदंत महाविद्यालय संशोधन परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-07-22T10:10:15Z", "digest": "sha1:DQR6NJTTQBIK6VHAFGKBIE4LMZHIEBY4", "length": 3330, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाझीवादला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नाझीवाद या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nइस्रायल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकि���ीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/university-of-pune-graduation-ceremony-on-friday/", "date_download": "2019-07-22T10:35:41Z", "digest": "sha1:EG7YCOWONQYUYXEUK7OV2OL3456PUUQY", "length": 16263, "nlines": 202, "source_domain": "policenama.com", "title": "SPPU : येत्या २१ रोजी होणार पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nSPPU : येत्या २१ रोजी होणार पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ \nSPPU : येत्या २१ रोजी होणार पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११५ वा पदवीप्रदान समारंभ येत्या दि. २१ जून रोजी (शुक्रवार) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी म्हणून मा. डॉ. बैरत्राँ द हार्टिंग (भारतातील फ्रेंच दूतावासातील अधिकारी) हे उपस्थित राहणार आहेत. ते स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतील अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलीं आहे . यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने एक प्रेस नोट काढली आहे.\nदरम्यान, सन २०१७-१८ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ६२१२ विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. यापैकी १२७ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवीची प्रमाणपत्रे व ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.\nपदवी प्रमाणपत्रांचे वितरण २१ जून २०१९ रोजी विद्यापीठ परिसरातील परीक्षा भवनामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत वितरित केले जाणार आहे. जे विद्यार्थी अनुपस्थित राहतील त्यांची पदवी प्रमाणपत्रे संबंधित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात येतील.\nपुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ वर्षातून दोनदा होत असून यामुळे पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी घेणे सोयीचे होत असल्याचे विध्यार्थ्यानी सांगितले.\nपदव्युत्तर पदवी (Post-graduate) : ���९९५\nपीएच. डी. (Ph.D.) : ०१२७\nपदव्युत्तर पदविका (P.G. Diploma) : ००२९\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nपदविका (Diploma) : ००३२\nविज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology) : ३१५४\nवाणिज्य व व्यवस्थापन (Commerce & Management) : १६९८\nमानव्यशाखा (Humanities) : १०९२\nविद्याशाखांतर्गत (Interdisciplinary) : ०२६८\n#YogaDay2019 : योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका\n#YogaDay2019 : ज्ञानमुद्रेद्वारे जागृत करा; तुमच्या ‘सुप्त शक्ती’\n#YogaDay2019 : अपचनाचा त्रास आहे वज्रासन केल्यास मिळेल आराम\n#YogaDay2019 : निरोगी व आकर्षक चेहऱ्यासाठी सर्वोत्तम मार्ग ‘फेस योगा’\npolicenamapuneSavitribai Phule Pune Universityपुणेपोलीसनामाप्रेस नोटसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\n‘या’ राज्यातून झाले ९ पंतप्रधान, पण लोकसभा अध्यक्ष पद ‘मिळेना’\n२७ युवक,२९ युवती ‘त्या’ अवस्थेत लॉजमध्ये सापडले ; पोलिसही चक्रावले, ‘ती’ म्हणाली २ दिवसांनी लग्‍न आहे ‘जाऊ द्याना साहेब’\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु असलेल्या…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nपराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये : दिपक केसरकर\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे नेते आणि…\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी नियमित योगासने करा. असे अनेकजण आपल्याला सांगतात आणि योगासने…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित���य…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये : दिपक केसरकर\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \n‘८६ च्या’ आशाताई ‘८२ च्या’ वहिदा रेहमान…\nदोंडाईचा बस स्थानकातून चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली\nधुळे : गळक्या लाल परी बसमुळे प्रवाशांचे हाल\nसोन्याच्या नाण्यांऐवजी ‘त्यात’ निघाली माती \nमहाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं ‘कुंकू’ अन् घेतली ‘सेल्फी’, त्यानंतर…\nपाकिस्तानचे इम्रान खान यांची अमेरिकेत ‘हेटाई’, करावा लागला चक्‍क ‘मेट्रो’मधून प्रवास\n‘शौचालय’ साफ करण्यासाठी खासदार बनले नाही ; खा. साध्वी प्रज्ञा यांचं ‘बेलगाम’ वक्तव्य (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/propyzole-e-p37117954", "date_download": "2019-07-22T10:33:37Z", "digest": "sha1:37N2GIU3CIYPCJQZMBWV5Q23V4DYCWBU", "length": 19302, "nlines": 392, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Propyzole E in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Propyzole E upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nPropyzole E खालील उपचारासाठी वाप���ले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें जॉक खुजली (जांघ और जननांग में फंगल संक्रमण) दाद एथलीट फुट (पैरों में फंगल इन्फेक्शन)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Propyzole E घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Propyzole Eचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Propyzole E चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Propyzole Eचा वापर सुरक्षित आहे काय\nPropyzole E चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही.\nPropyzole Eचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nPropyzole E हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nPropyzole Eचा यकृतावरील परिणाम काय आहे\nPropyzole E वापरल्याने यकृत वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nPropyzole Eचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Propyzole E घेऊ शकता.\nPropyzole E खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Propyzole E घेऊ नये -\nPropyzole E हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Propyzole E सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nPropyzole E तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Propyzole E केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Propyzole E मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Propyzole E दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Propyzole E घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Propyzole E दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Propyzole E घेतल्याने हानिकारक परिणाम आढळून आलेले नाहीत. तथापि, तुम्ही जर असे घेत असाल, तर काळजी घ्या.\nPropyzole E के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Propyzole E घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Propyzole E याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Propyzole E च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Propyzole E चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Propyzole E चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/4-lane-road-construction-lots-of-water-are-use-it-effect-on-water-supply-in-residential-area/", "date_download": "2019-07-22T10:00:36Z", "digest": "sha1:7OJLI4LV7LCRLHKYM6HDINIR6FOYCYOM", "length": 6794, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चौपदरीकरणासाठी अमर्याद पाणी उपसा; टंचाईची भीती | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › चौपदरीकरणासाठी अमर्याद पाणी उपसा; टंचाईची भीती\nचौ��दरीकरणासाठी अमर्याद पाणी उपसा; टंचाईची भीती\nमहामार्ग चौपदरीकरण कामासाठी मार्गा लगतच्या नदी-नाल्यांमधून बेसुमार पाणी उपसा होत आहे. यामुळे नदीपात्रे कोरडी पडून गावागावात टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. याकडे आपण वेळीच लक्ष देऊन ठेेकेदार कंपनीस पाणी वापराबाबत निर्देश द्यावेत, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी कणकवली प्रांताधिकार्‍यांना दिला आहे.\nमुंबई-गोवा हायवे लगत असलेल्या ठिकठिकाणच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करून तो रस्ता कामांसाठी वापरत आहेत. चौपदरीकरणासाठी मे अखेरपर्यंत अशाप्रकारे पाण्याचा उपसा झाल्यास व सद्यस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढल्याने गावागावांमध्ये पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.\nचौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या या अनिर्बंध पाणी उपासामुळे नदीपात्रातील पाण्याचा साठा कमी होत आहे. अनेक गावांतील नळयोजनेचे स्त्रोत नदीपात्रात असल्याने नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नदी लगतच्या शेतीला पाणी पुरवठा मिळणार नाही, गुरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे व नदीपात्रालगत असणार्‍या विहिरींना पाण्याचा पाझर न झाल्याने विहिरी आठण्याची शक्यता आहे. या सर्व समस्यांना ग्रामस्थ व जनतेला तोंड द्यावे लागेल. यामुळे नदीतून होणारी पाण्याची उचल थांबविण्यात यावी.\nरस्त्याचे काम थांबविण्याचा पक्षाचा उद्देश नसून मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या जवळपासच्या छोटी-मोठी धरणे बांधलेली असून या धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उचल होत नाही. त्या धरणातून पाणी उपसा करून रस्त्याच्या कामांना वापरण्याचा उपाय केल्यास कामही थांबणार नाही. जनतेला पाणी टंचाईचा परिणाम होवून प्रशासनावर पाणी पुरवठा करण्याचा ताण पडणार नाही. याकरिता तातडीने नदीतून होणारा पाण्याचा उचल बंद करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जनतेच्या पाणी प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Mahadev-Temple-in-Kadave/", "date_download": "2019-07-22T10:26:46Z", "digest": "sha1:VVI4DXYJLPFCTPZF5676DG74TC7C5UDW", "length": 6989, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कडव्याचे अखंड पाषाणातील महादेव मंदिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › कडव्याचे अखंड पाषाणातील महादेव मंदिर\nकडव्याचे अखंड पाषाणातील महादेव मंदिर\nतारळे ः एकनाथ माळी\nतारळेजवळच कडवे बु॥ गाव असून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावामध्ये ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. येथे अखंड पाषाणात कोरलेले महादेव मंदिर आहे. गाभार्‍यासह दोन ठिकाणी स्वयंभू पिंड असून पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते.\nगावाजवळून वाहणार्‍या ओढ्याच्या तीरावर अखंड पाषाणात मंदिर कोरण्यात आले आहे. मंदिराच्या सभामंडपात दोन तर मंदिराच्या पुर्व व पश्‍चिमेला दोन अशी चार ठिकाणी पाषाणात कोरलेल्या खोल्या असून यात अनेक देवदेवतांच्या पाषाणाच्या मुर्ती आहेत. काळाच्या ओघात मंदिरासह मुर्तिंची दुरावस्था होत आहे. वेळोवेळी ग्रामस्थांकडून मंदिराची डागडूजी केली जात असून पुरातत्व विभागाने मंदिराचा अभ्यास करण्याची मागणी करण्यात येत आहे.\nएका अखंड पाषाणात कोरलेल्या मंदिरात सभामंडपात दगडी खांब उभे असून गाभार्‍यात स्वयंभू पिंड आहे.सभामंडपाच्या पूर्वेला सुर्यदेवतेची तर पश्‍चिमेला विष्णूची पाषाणाच्या मुर्तिंची दोन मंदिरे आहेत. विष्णूच्या मुर्तिवर सुर्यकिरण पडण्यासाठी मंदिरावर होल ठेवण्यात आला आहे.\nमंदिराच्या पुर्वेला असलेल्या पाषाणाच्या बारमाही पाणी असलेल्या कोरीव मंदिरात विष्णूची मुर्ती असून त्याभोवती विष्णूच्या चौदा अवतारातील मुर्ती आहेत. तर मंदिराच्या पश्‍चिमेला स्वयभू पिंड आहे. त्याठिकाणी पूर्वी चिठ्ठी ठेवली तर भांडी निघत होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या पाठीमागे दगडातच विहीर होती, ती आता मुजून गेली आहे.\nउत्तर व पश्‍चि��ेच्या कोपर्‍यात भुयार आहे. ते मातीने भरले आहे.सुमारे पंधरा वर्षापुर्वी गावातील काही युवकांनी त्या कोपर्‍यातील माती काढून बघितली असता खाली पायर्‍या भुयारात उतरु लागल्या नंतर तो प्रयत्न सोडून देण्यात आला. तेथेही एखादे मंदिर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तारळे विभागात अनेक मंदिरे ऐतिहासिक व पौराणिक पाऊल खूणा दाखवत असून कडवे बु॥ (ता.पाटण) येथील पांडवकालीन महादेव मंदिर आजही पर्यटनाच्या दृष्टीने व पुरातत्व विभागापासून दूर राहीले आहे. त्यामूळे पुरातत्व खात्याने मंदिराचा सखोल अभ्यास करण्याची मागणी करण्यात येत आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/babamaharaj-satarkar/", "date_download": "2019-07-22T10:39:08Z", "digest": "sha1:2BHCRRGJD33ICU2NYE2RPMAK43W33PP6", "length": 14021, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जेष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबामहाराज सातारकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेजेष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबामहाराज सातारकर\nजेष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबामहाराज सातारकर\nFebruary 5, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nनीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे. एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे मा. बाबामहाराज सातारकर यांचे व्यक्तिमत्व बहु आयामी आहे.\nमा. बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात. मा. बाबामहाराज सातारकर यांची पुरस्कार यादी खूप मोठी आहे. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यां��ा नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. बाबामहाराज सातारकर यांचे संकेतस्थळ www.babamaharajsatarkar.com\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T09:38:35Z", "digest": "sha1:N54DU5FC4NXPKEQPHR3NANMHTW4MSSUT", "length": 4187, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भवानी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nभवानी नदी ही तमिळनाडू मधील सर्वात लांब नदी आहे. भवानी ही कावेरी नदीची उपनदी आहे\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आह��\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१८ रोजी १८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/01/blog-post_6515.html", "date_download": "2019-07-22T11:06:38Z", "digest": "sha1:TXP77E2KJUA6UC7IS6OEI5YK2FDP5TOT", "length": 17148, "nlines": 117, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: ऊस उत्पादकांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून सूट द्या - मुख्यमंत्री", "raw_content": "\nऊस उत्पादकांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून सूट द्या - मुख्यमंत्री\nजगातील सर्वात मोठी सहकार चळवळ म्हणून नावलौकिकास आलेल्या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भेटून केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी, ७ रेसकोर्सला याबाबत बैठक झाली.\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमान भावावरील दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यावर थेट कर लावण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांनी घेतला आहे. याचा फटका १५० सहकारी साखर कारखान्यांसाठी ऊस उत्पादन करणाऱ्या जवळपास २० लाख शेतकरी बांधवांना बसणार आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या सीबीडीटीने या आदेशाला स्थगनादेश द्यावा, या कायद्यात बदल करावा, हा कायदा सहकारी साखर कारखान्याला लागू करु नये, अशा प्रमुख मागण्या पंतप्रधानांना करण्यात आल्या.\nतत्पूर्वी केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात त्यांची भेट शिष्टमंडळाने घेतली. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीबीडीटी या संस्थेला ऊस उत्पादकांना थेट करातून वगळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायला सुचवावे, अशी विनंती करण्यात आली.\nवित्तमंत्र्यांनी कारखान्याचा ऊस दर हा खर्चाचा भाग आहे, अशा पद्धतीचे परिपत्रक काढण्याबाबत विचार केला जाईल. तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात आज पंतप्रधानांना भेटलेल्या शिष्टमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख, ऊर्जा मंत्री सुशीलकुमार ��िंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, साखर संघाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, आमदार दिलीप देशमुख, आमदार जयप्रकाश दांडेगावकर, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, सहकार विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांचा समावेश होता.\nपंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी राज्यातील सहकार चळवळीला गती देण्यास केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्‍वासन देताना संबंधित विभागाशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.\nयावेळी शिष्टमंडळाने हा निर्णय न झाल्यास राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे, असे स्पष्ट केले. जवळपास २ हजार ५०० कोटी या कारखान्यांना करापोटी भरावे लागतील, त्यामुळे याबाबत पुर्नविचार व्हावा अशी विनंती करण्यात आली.\nदरवर्षी २० हजार कोटीची वार्षिक उलाढाल करणारा हा उद्योग राज्याला ३ हजार कोटीचा दरवर्षी महसूल देतो. शेतकऱ्यांना मिळणारा किमान भाव व त्यांना देण्यात येणारा दुसरा व तिसरा हप्ता हा साखर कारखाना आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार देतो. यावर २० लाख शेतकऱ्यांसोबतच ८ ते १० लाख मजुरांचेही भविष्य अवलंबून असते. यावरच त्यांच्या मालाचे आणि मजुरीचे भाव अवलंबून असते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या असताना त्यांना वित्त विभागाच्या या निर्णयाने आर्थिक भुर्दंड पडणार आहे. हा कायदा लागू केल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पार कोलमडून जाईल. तसेच अनेक साखर कारखान्यांच्या भविष्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या मुळावर येणाऱ्या या कायद्याला तूर्तास स्थगनादेश व पुढे कायदाच बदलविण्यात यावे, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने पंतप्रधानांना केली आहे.\nLabels: Indian farmer, उस, पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, साखर, साखर कारखाना\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसेंद्रिय भाताची किफायतशीर शेती..\nशेतमालाचे दर वाढण्या माघचे कारण काय आहे \nहरितक्रांतीच्या स्वप्नपूर्तीसाठी दिग्रस बंधारा\nकृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का \nतूरडाळ १०० रुपयांवर जाणार,घाऊक बाजार ७० रुपये किल...\nरोपांच्या थेट मुळाशी पोहोचले तंत्रज्ञान, जमिनीखालू...\nसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यात नवीन प्रयोग...\nऊस उत्पादकांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून सूट द्या...\nबायोगॅस प्रकल्पापासून वीज निर्मीती...\nखारपाण पट्टय़ात बहरली फळबाग...\nआवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट..\nकर्मचार्‍यांनी स्वकमाईतून बांधले वनराई बंधारे.\nआंबा फळ गळीवर काय उपाय याजना करणार \nएटीएम मधून दूध देण्याची किमया केली आहे शिवामृत दूध...\nजलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन ...\nकुमठय़ात साकारली समूह शेती...\nऊस बेने निर्मिती ठरली फायदेशीर...\nस्ट्रॉबेरी उत्पादक आता प्रक्रिया उद्योगात उतरणार.....\nमहाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या विविध योजने विषयी मा...\nथंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्रा...\nउसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन कसे कराल \n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T10:45:37Z", "digest": "sha1:HSK2S7YU3VNP43H7BM5VTMX3QL7FYHGH", "length": 4760, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ९१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ९१० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ८८० चे ८९० चे ९०० चे ९१० चे ९२० चे ९३० चे ९४० चे\nवर्षे: ९१० ९११ ९१२ ९१३ ९१४\n९१५ ९१६ ९१७ ९१८ ९१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ९१० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे ९१० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ९१० चे दशक\nइ.स.चे १० वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T09:53:04Z", "digest": "sha1:3RLOFK352LOPNBX5IGIKN3YGTFO7XAK2", "length": 3302, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय संस्कृतीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय संस्कृतीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:भारतीय संस्कृती या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतीय संस्कृती कोश (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:32:05Z", "digest": "sha1:VTYRKBG6IL7UDBKKHLOJUY7YMEGG2OV3", "length": 6234, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "षेंचेन - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २,०५० चौ. किमी (७९० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८२ फूट (२५ मी)\n- घनता ४,२०२.७ /चौ. किमी (१०,८८५ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nषेंचेन हे चीन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण चीनचे आर्थिक केंद्र आहे. षेंचेन चीनचे दुसरे सर्वात वर्दळीचे बंदर आहे. हे शहर हाँग काँगच्या उत्तरेला वसले आहे.\nविकिव्हॉयेज वरील षेंचेन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nचीन मधील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:AusDomCrname/doc", "date_download": "2019-07-22T09:42:10Z", "digest": "sha1:N5YJKCLEWECZQUXMBRBBHA3OCQVALW5L", "length": 3122, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:AusDomCrname/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०११ रोजी ०८:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Suyogaerospace", "date_download": "2019-07-22T09:35:05Z", "digest": "sha1:JENLIX7VW66YTT5H3BNFTFU2JGA3ZJRI", "length": 3036, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Suyogaerospace - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २००८ रोजी १७:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/nagar-haveli/", "date_download": "2019-07-22T09:47:47Z", "digest": "sha1:XMLZMV27ZK75LWA4FMWQB73GTDGOMEL4", "length": 9084, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Nagar haveli Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nदादरा, नगर हवेलीमध्ये उच्च गटातील क्लार्कच्या ३ पदांची भरती\nपुणे : पोलिसनामा टीम - दादरा नगर हवेलीमधील सिलवासा नगर परिषदेमध्ये उच्च गटातील क्लार्कच्या ३ जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या आणि दादरा, नगर हवेलीला नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या पदासाठी १२ जून २०१९ पर्यंत…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांती घेतल्यानंतर ‘या’…\nटाटांचा मुलगा आणि किर्लोस्करांची मुलगी ‘विवाह’बंधनात ; दोन…\nअभिनेता भरत जाधवने ‘या’ कारणासाठी केला व्हिडिओ ‘व्हायरल’ (Video)\nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन् केला ‘व्हायरल’\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5&search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2019-07-22T10:15:10Z", "digest": "sha1:SKDEFMGII5VNZLGDZB23OTFP5U3HACBB", "length": 10867, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nक्रीडा (4) Apply क्रीडा filter\n(-) Remove बेल्जियम filter बेल्जियम\nइंग्लंड (2) Apply इंग्लंड filter\nविश्‍वकरंडक (2) Apply विश्‍वकरंडक filter\nऑलिंपिक (1) Apply ऑलिंपिक filter\nजॉर्डन (1) Apply जॉर्डन filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nमॅंचेस्टर (1) Apply मॅंचेस्टर filter\nक्रोएशियाविरुद्धचा पराभव इंग्लंडसाठी कायमचा सल\nमॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते. या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...\n\"शूट-आउट'च्या अपयशावर इंग्लंडची मात\nमॉस्को- इंग्लंड संघान�� 21 व्या विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना केवळ बेल्जियम संघावर नाही, तर \"शूट-आउट'च्या अपयशावरही मात केली. नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर इंग्लंडने \"शूट-आउट'मध्ये बेल्जियमचा 4-2 असा पराभव केला. इंग्लंडला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत \"शूट-...\nविश्‍वकरंडकात कुणीही विजयाची गुरुकिल्ली स्वाधीन करीत नसते\nमॉस्को - बेल्जियमविरुद्ध मुद्दाम पराभूत होत इंग्लंडने खडतर ड्रॉ टाळल्याची चर्चा होत असली, तरी बेल्जियमचे स्पॅनिश मार्गदर्शक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ते म्हणाले की, विश्‍वकरंडकात यशस्वी व्हायचे असेल, तर विजय मिळवून देणारी गुरुकिल्ली प्रतिस्पर्धी तुमच्याकडे स्वाधीन...\nमुंबई/भुवनेश्‍वर - आकाश चिकटेने पेनल्टी शूटआउट; तसेच सडनडेथमध्ये प्रभावी गोलरक्षण केल्यामुळे भारताने ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला हरवून वर्ल्ड हॉकी लीग अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. कलिंगा स्टेडियमवरील ही लढत सुरू झाली, त्या वेळी कट्टर हॉकी चाहतेही भारताच्या विजयाची खात्री देत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T10:08:50Z", "digest": "sha1:W5BBD7TOV34NMMTRGRPYMJIRDWKNQADW", "length": 26042, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (50) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (102) Apply सप्तरंग filter\n(-) Remove बालक-पालक filter बालक-पालक\nशिवराज गोर्ले (83) Apply शिवराज गोर्ले filter\nडॉ. श्रीराम गीत (40) Apply डॉ. श्रीराम गीत filter\nदिलीप ओक (39) Apply दिलीप ओक filter\nसकाळ पुणे टुडे (14) Apply सकाळ पुणे टुडे filter\nपालकत्व (8) Apply पालकत्व filter\nटीव्ही (4) Apply टीव्ही filter\nनोकरीच्या संधी (4) Apply नोकरीच्या संधी filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nसमुपदेशक (3) Apply समुपदेशक filter\nडॉ. ह. वि. सरदेसाई (2) Apply डॉ. ह. वि. सरदेसाई filter\nव्हिडिओ (2) Apply व्हिडिओ filter\nस्त्री (2) Apply स्त्री filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांवर चांगले संस्कार हे पालकांच्या बोलण्यातून नव्हे, तर वागण्यातून होत असतात, हे आपण पाहिलंच आहे. पण नेमके कोणते संस्कार व्हायला हवेत, याबद्दल पालकांच्या मनात स्पष्टता हवी. त्यासाठी संस्कार म्हणजे काय... खरं तर उत्तम संस्कार कोणते याची...\nजसे पालक तसे बालक \nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘खोटं बोलू नकोस’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं. मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं. मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं या संदर्भात ए. ए. नीलचा अनुभव...\nतुम्ही ‘मुलांच्या बाजूने’ आहात का\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक सर्वच आईबाबांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. पण, मुलावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांचा संभ्रम असतो. ‘प्रेम हाच सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय आहे,’ असं आग्रहानं प्रतिपादन करणाऱ्या नीलनं प्रेम करणं म्हणजे नेमकं काय यासंदर्भातही...\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’...\nनीलची समरहिल - शाळा नव्हे संकल्पना\nबालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच...\nबालक-पालक - शिवराज गोर्���े मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय त्यांच्यावर बंधनं कशी घालायची त्यांच्यावर बंधनं कशी घालायची लक्ष कसं ठेवायचं आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-...\nमोबाईल - आकर्षण की ॲडिक्‍शन\nबालक-पालक आज जो तो मोबाईल फोनवर असतो आहे; दिवसेंदिवस, तासन्‌तास. सर्वत्र हेच चित्र असताना मुलांनी मात्र मोबाईलपासून दूर राहावं, ही अपेक्षा कशी करता येईल अगदी जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त मोबाईल फोन. अगदी जळी, स्थळी.. पूर्वी तो फक्त संवादासाठी वापरला जात असे. आता...\nटीव्ही टाळता येत नसेल तर...\nबालक-पालक टीव्हीमुळे मुलांच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्‍न गंभीर असले, तरी बहुसंख्य पालकांच्या मते त्यावर ‘टीव्ही बंद’ इतकं सोपं उत्तर शक्‍य नाही. तसं करणं त्यांना योग्यही वाटत नाही. घरी टीव्ही बंद केला, तर मुलं शेजारी, मित्रांकडे जाऊन तो बघू शकतात. शिवाय कसाही असला तरी हा टीव्ही...\nकोणते संस्कार करतो टीव्ही\nबालक-पालक कुठली मुलं टीव्ही अधिक बघतात असं म्हटलं जातं कमी बुद्‌ध्यंकाची मुलं टीव्ही बघण्यात जास्त रमतात. अभ्यास नको असणारी, अभ्यासात रस नसणारी मुलं टीव्ही बघण्याची सोपी पळवाट शोधतात. पण मौज म्हणजे ज्यांचा बुद्‌ध्यंक बरा असतो, त्या मुलांची बुद्धीही तेज होण्याऐवजी मंद होत जाते. टीव्ही...\nघरात टीव्ही हवा की नको\nबालक-पालक खरंतर टीव्ही हा आज प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि तरीही घराघरांतील पालकांपुढे प्रश्‍न आहेत, मुलांना टीव्ही पाहू द्यावा की नाही पाहू द्यायचा असेल तर कसा आणि किती पाहू द्यावा पाहू द्यायचा असेल तर कसा आणि किती पाहू द्यावा त्यांच्या टीव्ही पाहण्यावर नियंत्रण कसं ठेवावं त्यांच्या टीव्ही पाहण्यावर नियंत्रण कसं ठेवावं आणि ते जर ठेवता येत नसेल तर घरातच टीव्ही...\nघरातील हजार तासांची शाळा\nबालक-पालक आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलतो आहोत. ते अधिक अर्थपूर्ण, दर्जेदार, आनंददायी कसं होईल, याचा विचार करतो आहोत. त्यासाठी शाळेत मुलं काय व कशी शिकतात, घरानंही त्यांना शिकवणारी शाळा कसं व्हावं याचा विचार करीत आहोत. मात्र, पालक-शिक्षक यांच्याखेरीज मुलांना शिकवणारी एक तिसरीच शाळा...\nमुलं कल्पक होतील कशी\nबालक-पालक चुटकीसरशी असंख्य गोष्टी करू शकणारा ‘मोबाईल’ प्रत्येकाच्याच हाती आला आहे. छोटी छोटी मुलंही ‘टेक्‍नोसॅव्ही’ होत आधुनिक तंत्रज्ञान झपाट्यानं आत्मसात करत आहेत. सगळीच मुलं. मग प्रश्‍न येतो तुमचा मुलगा इतरांपेक्षा वेगळा कसा ठरू शकतो. नवं, वेगळं, विशेष, उपयुक्त, मजेशीर, अधिक सुंदर...\nशिक्षणात संपूर्ण मेंदूचा विचार हवा\nबालक-पालक मेंदू हा शिकण्याचा अवयव. मेंदू म्हणजे संपूर्ण मेंदू. फक्त डावा मेंदू नव्हे, तर उजवा मेंदूसुद्धा होय, संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की मेंदूचे दोन भाग, डावा आणि उजवा हे परस्परांपेक्षा वेगळे असतात व ते वेगवेगळ्या शैलीनं कार्य करीत असतात. त्यामुळं शिक्षणामध्ये या दोन्ही...\nसमृद्ध व्यक्तिमत्त्वासाठी ‘काल शिक्षण’हवंच\nबालक-पालक ‘कले’ला जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडं नेणारी प्रक्रिया आहे. जीवनाकडं पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन कलेमुळं प्राप्त होतो. नवनिर्मितीत व सौंदर्योपासना यामुळं व्यक्तीचं जीवन बहरून येतं. माणूस हा इतर...\nविज्ञान रंजक पद्धतीनं शिकवता येतं\nबालक-पालक बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा...\nमुलांना शिकू द्या गणिती कौशल्ये\nबालक-पालक मुलांना ‘गणित’ अवघड जातं, खूप मुलं गणितात नापास होतात. त्यामुळं आठवीपासून गणित ऐच्छिक करावं, असं अनेकदा सुचवलं जातं. असं करणं कितपत योग्य, व्यवहार्य ठरेल ‘गणित हवं की नको ‘गणित हवं की नको’ या लेखात डॉ. विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी हा प्रश्‍न नेमकेपणानं मांडला आहे. त्यातील...\nबालक-पालक माणूस अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे ‘माणसाला बुद्धी आहे,’ हे अगदी ढोबळ उत्तर झालं. ते बरोबरच आहे, पण अधिक नेमकं उत्तर कुठलं ‘माणसाला बुद्धी आहे,’ हे अगदी ढोबळ उत्तर झालं. ते बरोबरच आहे, पण अधिक नेमकं उत्तर कुठलं सर्वच प्राण्यांना डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये अस��ात. त्यामार्फत मिळणाऱ्या उत्तेजना समजून घेण्याची व वारंवार केलेल्या सरावातून...\nबालक-पालक ‘मुलं कधी स्वस्थ बसतात का सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल...\nमुलांना बोलू द्या, ऐकू द्या, पाहू द्या\nबालक-पालक लहान मुलं आपोआप बोलायला शिकतात. ऐकून-ऐकून भाषा आत्मसात करतात हे खरंच आहे; पण त्यांची संवाद साधण्याची क्षमता वाढवायची जबाबदारी पालकांवरच असते. अर्थात, या वयातल्या मुलांच्या अर्धवट, मोडक्‍या तोडक्‍या बोलण्याकडं लक्ष देणं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं यातून फक्त त्यांची...\nबालक-पालक संवाद ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. मला काही सांगायचंय ही त्याची मूलभूत गरज असते. अन्न, वस्त्र, हवा यांच्याइतकीच. त्या भागविण्यासाठीही त्याला संवादाची गरज भासतेच. बालक-पालक संवादाची गरज तर असतेच असते लहान मुलांची... अगदी छोट्या बाळाचीही काही सांगण्याची धडपड सुरूच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2018/", "date_download": "2019-07-22T10:57:11Z", "digest": "sha1:2RYII6LQDX7QX4S3H4KAOGZKRDATGZA3", "length": 102342, "nlines": 656, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: 2018", "raw_content": "\n*विदर्भातील सर्व जिल्ह्यांत जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे*\nविदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.\nउत्तर महाराष्ट्रातील ठाणे पालघर नाशिक चा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल.\nउर्वरित महाराष्ट्रात वातावरण बहुतांशी ढगाळ राहील.\nऊन सावलीचा खेळ चालू होईल.\nकाही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.\nमहाकृषी हवामान अंदाज सहकार्य भारतीय हवामान शास्त्र ग्रुप.\n*आज दिनांक ८ जून २०१८* सकाळी*\n*आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा*\n*लातूर,नांदेड,बीड,परभणी हिंगोली,जालना,बुलढाणा, अकोला,वाशिम या जिल्ह्यांना मान्सूनचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे.*\n*जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तरी काळजी घ्यावी.*\n*उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.*\n*आज महाराष्ट्र बहुतांशी ढगाळ वातावरण राहील.*\n*नमस्कार मंडळी,**आज दिनांक 7 जून 2018*\n*मान्सूनचे मध्य महाराष्ट्रामध्ये आगमन*\n*मुंबई शहर व उपनगर तसेच कोकणाला मुसळधार पावसाचा धोका*\nकाल रात्रभर मध्य महाराष्ट्रातील म्हणजेच मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे...\nयामध्ये उस्मानाबाद,लातूर, नांदेड,बीड,परभणी,हिंगोली, जालना,औरंगाबादचा काही भाग,बुलढाणा,वाशिम तसेच अहमदनगरचा काही भाग, सोलापूरचा काही भाग समाविष्ट आहे..\nया भागात जोरदार पद्धतीने रात्रभर पाऊस पडत आलेला आहे...\nहे मान्सून आगमनाचे संकेत असून आजपासूनच या भागात मान्सून सक्रिय होण्यास चालू होईल.\nखरंतर ढगांचा मोठा समूह आंध्रप्रदेशवरून रात्री मध्य महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे.\nकाल तांत्रिक अडचण असल्यामुळे मी आपणास *मराठवाड्यात मान्सूनचे आगमन व आगमनाबरोबर धुमाकूळ* या बाबतीत चेतावणी देऊ शकलो नाही त्यामुळे मला कृपया माफ करावे.\nयाबरोबरच कोकण किनारपट्टीला किंबहुना कोकण व सह्याद्री पर्वतरांगा जवळील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना आज अतिजोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे...\nकारण सॅटेलाइट फोटो मध्ये दिसत असल्याप्रमाणे ढगांचा खूप मोठा समूह हा अरबी समुद्रावरून कोकण किनारपट्टीकडे आगेकूच करत आहे व तो आज दुपारी कोकण किनारपट्टीवर दाखल होऊन पुढे संपूर्ण कोकण व्याप्त होईल.\nसंध्याकाळपर्यंत तो सह्याद्री पर्वतरांग ओलांडून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर,सातारा,पुणे, नाशिक भागात सुद्धा पावसाचा मोठा तडाखा देऊ शकतो.\nआज एकं��रीत पाहता *कोकण*\nम्हणजेच उत्तर गोवा,दक्षिण गोवा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,मुंबई महानगर,मुंबई उपनगर,पालघर,ठाणे....या जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.\nम्हणजे कोल्हापूर,सांगली, सातारा,पुणे,सोलापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.\nनाशिक,अहमदनगरचा काही भाग,औरंगाबादचा काही भाग\nअसे आगेकूच करत पाऊस मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.\n*एकंदरीत मान्सून खूप वेगात महाराष्ट्र पादाक्रांत करत आहे*\n*आज दिनांक 1 जून 2018* *सकाळी*\n*ईशान्येकडील राज्यांत मॉन्सूनचे आगमन शक्‍य*\n*पुणे* - अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) कर्नाटकपर्यंत मजल मारली.\nमॉन्सूनची उत्तर सीमा गुरुवारपर्यंत कायम होती.\nईशान्य भारतातील राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्यास बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.\nअरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली.\nकर्नाटकमधील शिराळी, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. 3) प्रगती करण्याची, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे.\nबंगालच्या उपसागरातून मॉन्सून ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होणार असून, शुक्रवारी या भागात हजेरी लावणार आहे.\nमहाराष्ट्र आणि गोव्यात 6 जूननंतर पाऊस जोर धरणार असून, 6 ते 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात मॉन्सून पोचणे शक्‍य आहे.\nआग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.\nमध्य प्रदेशपासून पूर्व विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे जाणवते.\n*संदर्भ: भारतीय हवामान विभाग.*\n*आज दिनांक २४ मे २०१८*\nसॅटेलाइट फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रवरती ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे...\nदक्षिण गोवा, उत्तर गोवा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,मुंबई,ठाणे,पालघर....\nहे जिल्हे ढगाळलेले असून येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.\nरत्नागिरी व उत्तर सिंधुदुर्ग जिल्हात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.\nकोल्हापूर,सांगली,सातारा, सोलापू���, पुणे या जिल्ह्यातील वातावरण जास्त ढगाळ आहे..\nइथे मध्यम ते जास्त प्रमाणात पाऊस पडू शकतो.\nउस्मानाबाद, बीड, नांदेड, अहमदनगर,औरंगाबाद, जालना,बुलढाणा हे जिल्हे सुद्धा काही अंशी ढगाळलेले आहेत.\nयेथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.\nनाशिक, धुळे जिल्ह्यातील काही भाग ढगांनी व्यापलेला असुन काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.\nभंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग ढगांनी व्यापलेला आहे.\nहलक्या सरी येऊ शकतात.\nएकंदरीत पाहता हे वातावरणात *मान्सूनपुर्व पावसासाठी* चांगले दिसत आहे.\n*आज दिवसभरात वातावरण ढगाळ राहील*\nतसेच हवेत गारवा निर्माण होईल.\n*मेकुनु* हे वादळ अजुन शक्तीशाली झाले असून ते उत्तर पश्चिम दिशेला सरकत आहे.\nगेल्या ६ तासात ते १० कि.मी.प्रती तास या वेगाने ओमान देशाकडे जात आहे.\nयातील वाऱ्याचा वेग १५०-१६० कि.मी प्रती तास इतका असुन त्याची चक्राकार गती १८० कि.मी प्रती तास इतकी आहे.\nहे वादळ सध्या ओमान देशाच्या दक्षिण-पुर्व दिशेला ५३० कि.मी अंतरावर आहे.\nया वादळाचा तडाखा महाराष्ट्र किंबहुना भारताला नसला तरी समुद्र खवळलेला राहील.\nत्यामुळे मासेमारीसाठी जाणार्यानी १-२ दिवस थांबलेले बरे...........\n*आज दिनांक २३ मे २०१८* *संध्याकाळी*\nआधी सांगितल्याप्रमाणे मान्सूनपुर्व पावसाने संपूर्ण दक्षिण भारतात दमदार हजेरी लावली आहे...\n*कर्नाटक,केरळ,तमिळनाडू, आंध्र प्रदेश,श्रीलंका,मालदिव, लक्षद्वीप बेटे व अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनपुर्व पावसाने आज सकाळपासूनच दमदार हजेरी लावली असून सकाळ पासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे.*\nमहाराष्ट्रातही नजिकच्या काळात मान्सूनपुर्व पावसाची शक्यता आहे.\nअरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागरात ढगांची बरीच गर्दी दिसत आहे....\n*ही मान्सून लवकर येण्याची चिन्हे आहेत अस आमचं वैयक्तिक मत आहे....‌..*\n*आज दिनांक २२ मे २०१८* *सकाळी*\nमहाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण होईल..व हलक्या पावसाची शक्यता आहे.\nदुपारनंतर परत वातावरण निर्माण होऊन *मान्सूनपुर्व पाऊस* अपेक्षित आहे.\nकाही काही भागात *मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार* स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.\n*मेकुनु* हे वादळ आज पश्चिम-उत्तर दिशेला सरकले असुन त्याची तिव्रता वाढली आहे.....\n*आज दिनांक १५ मार्च २०१८.*\nकाल सकाळी सांगितल्याप्रमाणे ��ुपारनंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून म्हणजे गोवा,सिंधुदुर्ग-कोल्हापूर या भागातून ढग आपले मार्गक्रमण चालू करून ते सर्वदूर म्हणजे भंडारा-गोंदिया/नंदुरबार पर्यंत सर्वत्र तसेच पुढे मध्य प्रदेश, बिहार सीमेपर्यंत पोहोचले आहेत.\nत्यामुळे काल दुपारनंतर- संध्याकाळी-रात्री व आज पहाटे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे..\nकाल व आज पहाटे बऱ्याच ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असेल.....\nमहाराष्ट्रासाठी आज महत्त्वाचा दिवस असून आज परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे....\nमहाराष्ट्रातील बहुतांशी तालुके हे दाट ढगांनी व्यापलेले असून बऱ्याच तालुक्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल...\n*कोंकण विभागातील* गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर हे जिल्हे जास्त दाट ढगांनी व्यापलेले आहेत...\nतसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हे जिल्हे सुद्धा जास्त ढगांनी व्यापलेले आहेत...\nपश्चिम-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर औरंगाबाद सोलापूर सांगली बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड जालना बुलढाणा.. हे जिल्हे सुद्धा कमी-जास्त प्रमाणात ढगांनी व्यापलेले आहेत..\nविदर्भातील सर्वच जिल्हे कमी-जास्त प्रमाणात ढगाळलेले राहतील...\nपावसाची शक्यता ही कोकणातील सर्व जिल्ह्यात तसेच सह्याद्री पर्वतरांगावरील पुर्वेकडील व पश्‍चिमेकडील भाग.....\nउत्तर महाराष्ट्रातील गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील अमरावती नागपुर पर्यंतचा भाग व पुणे अहमदनगर हा मध्य महाराष्ट्राचा भाग जास्त ढगाळ वातावरण असल्याने येथे हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे...\nएक आनंदाची बातमी आहे...\nकेरळ-मालदीव जवळील वादळ हे काल संध्याकाळपासून थोडे कमकुवत झाले आहे ते उत्तर/उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून ते हळूहळू कमकुवत होऊन अरबी समुद्रातच विरून जाईल अशी शक्यता आहे.\nत्याबरोबरीनेच ढगांचा खूप मोठा समूह मालदीव पासून गोवा मुंबईच्या समुद्रात एकत्रित झाल्याने ही पुढील काळात चिंतेची बाब होऊ शकते....\nआम्ही या ढगांच्या समुहावरती बारीक नजर ठेवून आहोत गरज लागेल तसे दुपारनंतर परत एकदा हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल.......\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक १४ मार्च २०१८.*\nसॅट��लाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा अरबी समुद्र किनाऱ्यावरील भाग तसेच ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे जळगाव,जिल्ह्याचा काही भाग, अमरावती जिल्ह्याचा काही भाग हा बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण आहे..\nआज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र,कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र किंचित मध्य महाराष्ट्र या विभागातील सर्व जिल्ह्यांत वातावरण कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहील....\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\nखालील सॅटेलाईट फोटो ह्या हाय-डेफिनिशन HD इमेज आहेत....\nआजपासून आपल्याला या high definition images *भारतीय हवामान खात्याकडून* मिळण्यास रितसर सुरुवात होत आहे......\nयामुळे आपल्याला पुढील अभ्यासात खूप मोठा फायदा होणार आहे.\nगेले दोन-तीन दिवस मी यासाठी खुप प्रयत्न करून ते साध्य केले आहे....\nया गोष्टींसाठी आपल्याला भारतीय हवामान दिल्ली विभागातील सगळ्यात उच्च शास्त्रज्ञ श्री महापात्रा व त्यांचे सहयोगी श्री विरेंद्र सिंह यांची खूप मोठी मदत झाली त्यांचे शतशः आभार....\nआज पासूनच या गोष्टीचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे योग्यवेळी किंबहुना वेळेच्या आधी आपल्याला हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन करणे खूप सोपे होणार आहे....\nया हाय डेफिनेशन सॅटेलाईट इमेजेस सहजासहजी कोणालाही उपलब्ध होत नाहीत......\nत्या आम्हाला मिळाल्या हेच खूप मोठे सौभाग्य......\n*आज दिनांक ११ मार्च २०१८.*\nसॅटेलाइट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मध्य व विदर्भाकडील भागांवर बरेच ढग जमले आहेत..\nउत्तर औरंगाबाद,जळगाव बहुतांशी जिल्हा..\nबुलढाणा उत्तर व पश्चिम काही भाग..\nवाशिम पश्चिमेकडील काही भाग....\nयवतमाळ मध्य काही भाग वगळता संपूर्ण जिल्हा..\nवर सांगितल्याप्रमाणे वरील सर्व भाग हि दाट ढगांनी व्यापलेला असून या भागांतील वातावरण दुपारपर्यंत ढगाळ राहू शकते....\nसकाळी लवकर व दुपारनंतर काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.....\nघाबरून जाण्याचे काही कारण नाहिये.....\nकारण हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असून खूप काही नुकसान करणारा नाहीये..\nकाही भागात मात्र थोडा जास्त पाउस पडू शकतो पण नुकसान होणार नाही.....\nपश्चिम महाराष्ट्रात दक्षिणेकडील सांगली सोलापूर काही जिल्हे किरकोळ ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते पण पावसाची कुठेही शक्यता नाही....\nपश्चिम महाराष्ट्र व कोकणात हलक्या स्वरूपाचे बाष्प वातावरणात असल्यामुळे उकाडा जास्त जाणवेल.....\nगोवा वगळता आज वातावरण कुठेच कोरडे नाहीये.......\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक १० मार्च २०१८.*\nवरील सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर ढगांची रेलचेल खुप जास्त प्रमाणात दिसून येत आहे...\nहिंदी महासागरात म्हणजेच मालदीव,लक्षद्वीप बेटे व श्रीलंका देशाच्या आसपास ढगांची गर्दी खुप आहे.\nही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा आहे..कारण आता वारे नैसर्गिकरित्या नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे.. त्यामुळे ते येताना समुद्रावरील बाष्प व ढग जमिनीवर म्हणजेच महाराष्ट्रावर घेऊन येण्याची शक्यता आहे..\nत्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आवकळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nमागिल आठवड्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण दिसून आले...\nकाही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.\nहे ढग थोड्याफार प्रमाणात पश्चिम-उत्तर दिशेकडून आले होते..\nपुढील आठवड्यात वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र राहील.. उकाडा जास्त जाणवेल..पण अधुनमधून वाऱ्यांचा वेग वाढला तर उकाडा कमी होईल...\n१६ मार्च नंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प जास्त आल्याने व काही प्रमाणात ढग भरकटून आल्याने वातावरण ढगाळ निर्माण होईल....\nउत्तर मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील..\nखास करून धुळ्यापासून, जळगाव,औरंगाबाद, बुलडाणा, जालना,परभणी चा काही भाग..हिंगोली जिल्ह्याचा काही भाग..\nअकोला वाशिम जिल्ह्यांचा काही भाग हा ढगाळ वातावरण राहील...\nजळगाव जिल्ह्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे....\nवरील जिल्ह्यांपैकी बऱ्याच तालुक्यात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे.....\nउर्वरित महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील व उकाडा वाढत जाईल...\nपश्चिम महाराष्ट्र वगळता इतरत्र सर्व विभागात वातावरणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प साधारणतः आहे त्यामुळे उकाडा जास्तच जाणवेल....\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक ९ मार्च २०१८.*\nसॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे विदर्भातील सर्व जिल्ह्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे...\nयवतमाळ जिल्हाचा दक्षिणेकडील काही भाग वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत वातावरण खूपच जास्त ढगाळ आहे येथे आज मध्यम ते थोडाफार भारी प���वसाची शक्यता आहे...\nकाही ठिकाणी जिथे ढगांची उंची जास्त असेल तिथे हलक्या गारपिटीचा अंदाज आहे.\nदुपारनंतर हि गारपीट होऊ शकते...\nनिम्मा पूर्व अमरावती जिल्हा, संपूर्ण वर्धा जिल्हा काही प्रमाणात ढगाळ वातावरण असून दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे...\nनागपूर जिल्ह्याचा उत्तर पूर्वेकडील काही भाग वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे.\nदुपारनंतर येथे हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे.\nचंद्रपूर जिल्ह्याचा दक्षिणेकडील काही तालुके वगळता मध्य व उत्तरेकडील सर्व तालुक्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे..\nयेथेही मध्यम ते किंचीत भारी पावसाची शक्‍यता आहे...\nभंडारा-गोंदिया जिल्ह्यातही वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ असून तेथेही हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे...\nवाशिम अकोल्याचा ही पूर्वेकडील काही भाग साधारण ढगाळ असल्याने येथे हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे....\nउत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा विचार करता नाशिक,औरंगाबाद जिल्ह्यातील काही भाग हा जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण आहे..\nकाही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे...\nनाशिक भाग हा द्राक्ष बागायतदाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते परंतु जास्त घाबरून न जाता आलेल्या संकटाला सामोरे जावे..\nखूप काही मोठा पाऊस होण्याची शक्‍यता नाही पण हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे...\nदुपार नंतर हळूहळू हे वातावरण निवळण्यास सुरुवात होईल...\nनाशिक जिल्ह्यात बागलन, मालेगाव,नांदगाव,येवला, देवला,चांदवड या तालुक्यांत जास्त प्रमाणात वातावरण ढगाळ असल्याने येथे मध्यम ते किंचित भारी पावसाची शक्‍यता आहे....\nऔरंगाबाद जिल्ह्यातील पश्चिम-उत्तर कडचा भाग म्हणजेच कन्नड,वैजापूर खुलताबाद,गाणगापूर या तालुक्यांत वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे त्यामुळे येथे हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल....\nजळगाव जिल्ह्याचा दक्षिणेकडील काही भाग तसेच धुळे नंदुरबार जिल्ह्याचा काही भाग वातावरण ढगाळ निर्माण होईल.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*.\n*आज दिनांक ७ मार्च २०१८.*\nसॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे काही ढग अचानकपणे महाराष्ट्रावर निर्माण झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट होण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा काही अंशी नंदुरबार व धुळे संपूर्ण जिल्हा जळगाव जिल्हा हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण निर्माण होईल..\nमध्य महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाड्यातील उत्तर जालना,बुलढाणा संपूर्ण जिल्हा,वाशिम जिल्हा काही अंशी हिंगोली परभणी जिल्हा, यवतमाळ चा दक्षिणेकडील भाग नांदेड संपूर्ण जिल्हा हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहील....\nतसेच रायगड,ठाणे, पुणे अहमदनगर,औरंगाबाद काही अंशी ढगाळ वातावरण राहील...\nचिंता करण्याचे काही कारण नाही आहे.\nकारण यातून हलक्या सरी वगळता काही जास्त मोठ्या पावसाची शक्यता वाटत नाही.\nमहाराष्ट्रावरील हे सर्व ढग गुजरात कडे आगेकूच करत असल्यामुळे याचा महाराष्ट्रात धोका कमी आहे पण याचा वेग मंदावला तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे नाशिक,जळगाव या भागात दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे.\nज्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मध्ये घबराहट पसरविण्यात आलेली आहे त्या प्रमाणात काही अवकाळी पाऊस व गारपिटीचीे शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप चिंता करू नये....\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक ६ मार्च २०१८.*\nसॅटेलाइट इमेज क्रमांक एक मध्ये दिसत असल्याप्रमाणे मादागास्कर देशाजवळ गेले काही दिवस एक भयंकर वादळ आपले भयानक स्वरूप धारण करुन आहे.. त्याच्याजवळच एक ढगांचा मोठा समूह आपले अस्तित्व बळकट करत आहे....\nउत्तर हिंदी महासागरात व बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार या द्वीप समूहामध्ये काही बरेच भरकटलेले ढग आले आहेत...\nमहाराष्ट्र शासनाने म्हणजेच हवामान खात्याने जो गारपिटीचा व अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे..\nत्यासाठी आवश्यक असे ढग सध्यातरी कुठूनही महाराष्ट्रावर येतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण खूप घाबरून जाण्याची गरज नाही.....\nवर सांगितल्याप्रमाणे ढग हे वरील भागातच आहेत ते खूप मोठे अंतर पार करून महाराष्ट्रावर येतील अशी परिस्थिती पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण होईल अशी शक्यता कमी आहे... त्यामुळे गारपीट व अवकाळी पाऊस होईल असे वाटत नाही..\nसॅटेलाइट इमेज क्रमांक 2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे कोकणामध्ये ठाणे,रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामधील डोंगरातील काही भाग ढगाळ वातावरण निर्माण होईल...\nपश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे..\nउत्तर व पूर्व कोल्हापूर जिल्हा, पूर्व सांगली जिल्हा,\nउत्तर सोलापूर जिल्हा वातावरण ढगाळ राहिल...\nउत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही अंशी..\nनंदुरबार जिल्हा काही अंशी..\nजळगाव जिल्हा उत्तर सीमेवरील काही भाग ढगाळ राहील..\nऔरंगाबाद बहुतांश जिल्हा ढगाळ राहील..\nदक्षिण अहमदनगर,बीड-लातूर,उस्मानाबाद, बुलढाणा,नांदेड जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याकडील भाग काही अंशी ढगाळ वातावरण राहील....\nवाशिम,हिंगोली, परभणी अकोला काही अंशी ढगाळ वातावरण राहील....\nविदर्भातील अमरावती,नागपूर जिल्हा काही अंशी हा ढगाळ राहील..\nतसेच वर्धा जिल्हा किंचित, चंद्रपूर उत्तरभाग,गडचिरोली उत्तर भाग हा भाग काही अंशी ढगाळ वातावरण राहील....\nवर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण राहील पण घाबरून जाण्याचे काही कारण नाही....\nकारण हे ढग अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकत नाहीत....\nसह्याद्री पर्वतरांगांमध्ये बऱ्याच प्रमाणात वातावरण ढगाळ आहे पण किंचित ठिकाणी हलक्‍या सरी सोडून कुठेही पावसाची शक्‍यता नाही...\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक ५ मार्च २०१८.*\nसॅटेलाइट इमेज मध्ये( झुम करुन पहावे) दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील खास करून पश्चिम महाराष्ट्रामधील व सह्याद्री पर्वत रांगाना लागून असलेल्या पर्वत रांगा ज्या तालुक्यात आहेत तेथील भागात वातावरण ढगाळ झाले आहे....\nघाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही आहे कारण हे ढग पाऊस पडू शकत नाहीत....\nगेले दोन-चार दिवस आम्ही पाहत आहोत की शासकीय परीपत्रकानुसार ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार 7 8 मार्च रोजी गारपिट सांगितली आहे पण सध्या तरी तशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही आहे..\nत्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाण्याचे काही कारण नाही...\nपरिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत गरज लागेल तसे सखोल मार्गदर्शन केले जाईल.....\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक ३ मार्च २०१८.*\nसॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बहुतांशपणे कोरडे आहे.\nकमी-जास्त प्रमाणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश/गुजरात सीमेवरील बऱ्याच भागात बाष्प जास्त असल्याने वातावरण किंचित ढगाळ होण्याची शक्यता आहे.\nआजुन सुद्धा पहाटे व मध्यरात्री किंचित थंडी जाणवू शकते कारण थोड्याफार प्रमाणात उत्तरेकडून थंड वारे अजून महाराष्ट्राव��� वाहत आहेत.\nपरंतु दुपारी बारानंतर उन्हाचा कडाका जाणवू शकतो... थोडाफार वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने उकाडा सुसह्य होईल पण बऱ्याच भागामध्ये ऊन जाणवेल.\nविशेषतः कोकणात उष्णतेची लाट असा प्रकार पहावयास मिळेल... कारण तिथे वातावरणात बाष्प जास्त असल्याने दमटपणा वाढला आहे.\nपुढील आठवड्यात एक-दोन दिवस महाराष्ट्रातील थोड्याफार भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे ढगाळ वातावरण होण्याची चिन्हे आहेत.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८.*\nवरील सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिम दिशेकडून म्हणजेच कर्कवृत्तावरील रेषेवर ढगांचा खूप मोठा समूह पश्चिमेतील ओमान/मस्कत भागाकडून पाकिस्तानातील कराची/ गुजरातचा कच्छ, पक्ष्चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे आगेकूच करत आहे.\nआज संध्याकाळपर्यंत हा ढगांचा समूह संपूर्ण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश,उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आपली व्याप्ती वाढवेल व येथील संपूर्ण वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ होईल.\nसंध्याकाळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नंदुरबार, धुळे,जळगाव या जिल्ह्यांतील काही तालुक्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे.\nही शक्यता असली तरी ती खूपच कमी असलेने घाबरून जाण्याचे कारण नाही.\nपण ढगांची आगेकूच अशीच राहिली तर उत्तर महाराष्ट्रात व विदर्भापर्यंत मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यात वातावरण उद्यापर्यंत ढगाळ व हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल.\nक्वचित काही ठिकाणी ढगांची उंची जास्त राहिली तर मग गारपीठीची ही शक्यता नाकारता येत नाही.\nपण ही शक्यता खुप कमी आहेत.\nसुधारित हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन आज संध्याकाळी सहा वाजता दिले जाईल.\nआज याची खूप गरज वाटतेय.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१८.*\nसॅटेलाईट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे अफगाणिस्तान/पाकिस्तान या भागातील भयानक वादळ आपले आणखीच भयानक रूप धारण करीत असून त्याने लंब गोलाकार नागाच्या फण्यासारखा आकार धारण केला आहे.\nया भयानक वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये खूप दाट असे अवकाळी पाऊस व गारपिटीहीे करण्याजोगे ढग आहेत त्यामुळे हे वादळ सरकत राजस्थान/गुजरात या भागावर आले तर मग उत्तर महाराष्ट्राची दयनीय अवस्था होऊ शकते.\nत्या दिशेने या वादळाची थोडीफार पावले पडत असून आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत...\nआज मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर काहीसे जास्त प्रमाणात बाष्प आले आहे त्यामुळे पहाटे बऱ्याच ठिकाणी हलकेसे धुके पडले असेल....\nत्यात हे बाष्प वायव्य/ उत्तरेकडून आले असल्याने यात गारवा आहे त्यामुळेच सकाळी किंचित थंडी जास्त जाणवली असेल.\nआम्हाला चिंता याच गोष्टींची असून पुढील परिस्थितीचा अंदाज घेणे अवघड जात आहे.\nकारण वाऱ्याची दिशा व हवेचा दबाव वायव्य/ उत्तरेकडून महाराष्ट्राकडे दिसत असल्यामुळे हे भयानक वादळ महाराष्ट्रावर येऊन नुकसान करते की काय ही चिंता सतावत आहे.\nपुढील परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेऊन आहोत.. गरज असल्यास रात्री परत एकदा माहिती व सखोल मार्गदर्शन केले जाईल....\nआज उकाडा जास्त जाणवेल पण त्याबरोबरच वाऱ्याचा वेग महाराष्ट्रातील बऱ्याच भागात थोडाफार जास्त असल्याने तो सहन करता येईल...\nआज वातावरण कोरडे नसून थोडेफार बाष्प महाराष्ट्रावर आहे त्यामुळे काही भागात दमटपणा जाणवेल.\nकाही भागात वातावरण किंचित म्हणजे किंचित ढगाळ होण्याची शक्‍यता आहे याचे कारण वातावरणातील बाष्प हे आहे......\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक २५ फेब्रुवारी २०१८.*\nसॅटेलाइट इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिमेकडील पाकिस्तान/अफगाणिस्तान या देशावरील जी भयानक वादळ सदृश्य परिस्थिती आहे...ती पुढील काळासाठी महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत....\nया वादळाचे भारताकडे म्हणजेच राजस्थान/गुजरात या भागाकडे आगेकुच दिसत आहे, त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात याची वाटचाल ही चिंतेची बाब ठरणार आहे......\nउत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात बाष्प आल्यामुळे उद्या पहाटे किंचित ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे....\nआम्ही येणाऱ्या परिस्थितीवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहोत पुढील काळात जसे गरजेचे वाटेल तसे पुढील अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल......\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१८.*\nसॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे जम्मू-कश्मीर, काबूल वरती चीनपर्यंत एक चक्रीवादळ आपले भयानक रुप धारण करीत आहे.\nहे समुद्रातील चक्रीवादळ नसल्याने याचे स्वरूप थोडेफार वेगळे आहे या वादळात थंडगार ढग असल्याने याचा परिणाम येथील भागात विपरीतपणे होऊ शकतो.\nपण या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्राचा बराचसा फायदा झाला आहे. कारण\nमहाराष्ट्रातील बऱ्याच भागात संभावित गारपीट व अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता होती ती टळली आहे....\nपुढील आठवड्यात वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र असेल कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्प महाराष्ट्रावर येत असून ते हळूहळू थंडी कमी करून उकाडा वाढवतील.\nमहाराष्ट्रात पहाटे काही ठिकाणी किंचित धुके पडण्याची शक्यता आहे.\nपहाटे थोडीफार थंडी/धुके व दिवसभर कोरडे वातावरण/उकाडा जाणवेल.\nसंध्याकाळी छानसा वारा सुटेल.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\nखालील सॅटेलाइट फोटो क्रमांक-1 मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा गोवा राज्याकडील दक्षिण भाग वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे उत्तरेकडून वाहणार्‍या वार्‍यामुळे सरकत खाली आले असून आज पहाटे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पडले असेल.\nसॅटेलाइट क्रमांक-2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे\nउत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा मध्य भाग,\nनंदुरबारचा बहुतांशी भाग, धुळ्याच्या उत्तरेकडील भाग, जळगावचा बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.\nपश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हाचा बहुतांशी भाग,\nसाताऱ्याचा सह्याद्री पर्वतरांगाकडील पश्चिम भाग, कोल्हापूरचा बहुतांश भाग,\nसांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, काही अंशी ढगाळ वातावरण राहील.\nमराठवाड्यामध्ये अहमदनगरचा निम्मा उत्तर भाग,\nऔरंगाबादचा काही दक्षिण भाग,\nजालना जिल्हा बहुतांश भाग, परभणी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग,\nउस्मानाबाद जिल्हा बहुतांश भाग, लातूर जिल्ह्यात मध्य भाग,\nनांदेड जिल्ह्याचा यवतमाळकडील पुर्व-उत्तरेच्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.\nअमरावती विभागातील अमरावतीचा उत्तर भाग,\nबुलढाणा,वाशिम,अकोला,हिंगोली जिल्ह्यातील काही भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा नांदेड हिंगोली कडील पश्चिम-दक्षिण भाग ढगाळ राहील.\nविदर्भात वर्धा जिल्ह्याचा काही भाग,\nभंडारा-गोंदिया जिल्ह्याचा बहुतांशी भाग,\nचंद्रपूरचा बऱ्यापैकी सर्व भाग, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण भाग, वातावरण ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.\nसॅटेलाइट फोटो क्रमांक-३मध्ये दिसत असल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा व यवतमाळ जिल्ह्याचा एकमेकांत सामावलेल्या भागावरती खूप जास्त प्रमाणात ढगांची दाटी आहे त्यामुळे तेथील वातावरण खूप ढगाळ राहील....\nतसेच परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी चा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....\nउस्मानाबाद जिल्ह्याचा मध्य दक्षिण भाग व लातूर जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....\nआपण ज्या गारपिटीची व अवकाळी पावसाची धास्ती घेऊन बसला आहात त्याची चाहूल राजस्थान व गुजरात/कच्छ येथे लागली असून तो महाराष्ट्रात आज येईल असे वाटत नाही कारण त्याचा वेग कमी असून तो जैसलमेर,जोधपुर,भुज,कराची या भागामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहेे.\nतो महाराष्ट्राच्या उत्तर भागात,मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात, गुजरातच्या दक्षिण भागात प्रवेश करील असे संकेत आहेत....\nपण आमचा अभ्यास असा सांगतो की आज तरी महाराष्ट्रातील कोणत्याच भागामध्ये पाऊस व गारपिटीची शक्यता नाही.....तरी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,नाशिक मधील उत्तर भागात किंचित पाऊस होऊ शकतो.\nघाबरून जाण्यासारखी खूप बिकट परिस्थिती नाहीये तरी धैर्याने येणाऱ्या संकटाला सामोरे जावे.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.*\nसॅटेलाइट फोटो क्रमांक -१ मध्ये दिसत असल्याप्रमाणे उत्तरेकडून हवेचा दाब हा वाढला असून किंचित प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रावर साधारण थंडी आज जाणवत असेल.\nकोल्हापूर सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प उत्तरेकडून सरकत आले असून आज बहुतेक महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पहाटे थोडेफार धुकेे दिसून आले असेल.\nही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा असून पुढील काळात काबुल,मुलतान, श्रीनगर या भागातील म्हणजेच पाकिस्तान भागात असलेले थंडगार ढग खाली सरकत पंजाब,राजस्थान, गुजरात/मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रावर येऊ शकतात.\nदुसरी एक शक्यताही असू शकते जी म्हणजे येणाऱ्या काळात म्हणजेच एक-दोन दिवसात बहरीन,कतार व मस्कत या भागावरील जे दाट ढग आहेत तेसुद्धा कराची, भुज या मार्गे महाराष्ट्रात येऊ शकतात.\nसरकार व प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या सूचनेनुसार वरील दोन शक्यता असून या शक्यतेमुळेच अवकाळी पाऊस व गारपीट होऊ शकते.\nतिसरी ही एक शक्यता आहे ती म्हणजे सोमालिया देशाजवळ व लक्षद्वीप मालदीवच्या खाली जे वादळ सदृश्य ढग आहेत ते जर नैर्ऋत्य दिशेकडून येणार्‍या वाऱ्याबरोबर महाराष्ट्रावर आले तर मग अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकतात.\nपण ही शक्यता कमी वाटते कारण हवेचा दाब उत्तरेकडून दक्षिणेकडे सध्यातरी दिसत आहे.\nसॅटेलाइट फोटो क्रमांक-२ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागावर किरकोळ ढगाळ वातावरण दिवसभर बनून राहील....\nकोकण विभागातील रत्नागिरीचा सह्याद्री पर्वताकडील भाग किरकोळ ढगाळ राहील.\nपश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा बहुतांशी भाग, सातारा जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग,\nसांगली जिल्ह्याचा शिराळा वाळवा पलूस कडेगाव हा भाग....\nकोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांशी भाग,\nसोलापुरातील कर्नाटक सीमेवरील काही तालुके हे दिवसभर ढगाळ राहील.\nउत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा बहुतांश भाग,\nनंदुरबार जवळजवळ सर्व भाग,\nधुळे जिल्हाचा उत्तरेकडील सीमेवरील भाग,\nजळगाव जिल्हा बऱ्यापैकी संपूर्ण भाग किंचित ढगाळ राहील.\nमराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्याचा पुणे जिल्ह्या लगतचा जो भाग आहे तो सोडून उर्वरित सर्व भाग,\nबीड जिल्ह्याचा पूर्वेकडील सर्व भाग,\nऔरंगाबादचा काही भाग, लातूरचा पश्चिमेकडील भाग, उस्मानाबादचा निम्मा दक्षिणेकडील भाग,\nपरभणी,बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.\nविदर्भात यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम भाग जास्त ढगाळ वातावरण राहू शकते,\nअकोला चा बहुतांशी भागही ढगाळ वातावरण असेल, तसेच हिंगोली जिल्हा बऱ्यापैकी ढगांनी व्यापलेला असेल.\nघाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत व वेळच्या वेळी किंबहुना वेळेच्या आधीच आम्ही तुम्हाला सर्व माहिती व सखोल मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हांला येणाऱ्या परिस्थितीवर थोडीफार तरी मात करता येईल.......\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n*आज दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ सकाळी......*\nकाल जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती ती बर्‍यापैकी निवळली असून आज दिवसभरात महाराष्ट्रावर वातावरण स्वच्छ व निरभ्र राहील.\nखालील सॅॅटेलाइट फोटो क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील उत्तर भाग ज्यामध्ये सर्व ज���ल्हे येतात....\nठाणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अशा सर्व जिल्ह्यात....\nदक्षिणेकडील सिंधुदुर्ग-गोवा कोल्हापूर सांगली साताराचा काही भाग रत्नागिरी सोलापूर या भागात वातावरणात बाष्प काही प्रमाणात टिकून आहे.. त्यामुळे साधारण उकाडा जास्त जाणवेल......\nखलील सॅटेलाइट फोटो क्रमांक दोनमध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर......म्हणजेच खालील फोटो मध्ये शून्य अंशांची जी रेषा आहे.. तिथपासून दहा अंशांच्या रेषेपर्यंत उत्तर व दक्षिण या दोन्ही भागात म्हणजेच \"विषुववृत्तीय\" प्रदेशात ढगांची एकदमच दाटी कालपासून वाढली असून येणाऱ्या काळात ही चिंतेची बाब असू शकते......\nकारण सध्या वाऱ्याचा वेग व दिशा नैऋत्येकडून हिमालयाकडे असल्याने यातील काही दाट ढग हे पुढील काळात म्हणजेच पुढील महिन्यात भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या भूपृष्ठावर येऊन अवकाळी पाऊस घेऊन येण्याची शक्यता आहे.....\nभारत सरकारने सूचना दिल्याप्रमाणे येत्या एक-दोन दिवसानंतर पाऊस व गारपिटीची शक्यता आहे....\n*पण* परिस्थिती एवढी भयानक नाही.\nकारण सद्यस्थितीला तरी उत्तरेकडून व दक्षिणेकडून ढगांची आगेकूच महाराष्ट्रावर दिसत नाही.\nकदाचित आज-उद्या परिस्थिती बदलू शकेल पण परिस्थिती खूपच भयानक असेल असे वाटत नाही.\nसर्व समाज माध्यमांमधून व tv चॅनल्समधून जे भासविण्यात येत आहे तेवढी परिस्थिती भयानक असेल असे वाटत नाही तरीही शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली बरी......\nखालील व्हिडिओ मध्ये आम्ही आपणास गेल्या 24 तासातील ढगांची व वातावरणातील बाष्प यांची परिस्थिती दाखवीत आहोत...\nयातून असा निष्कर्ष निघतो की सध्या तरी वातावरण हे पूर्णपणे शांत असून एक दोन दिवस असेच शांत राहण्याची शक्यता आहे........\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\nहवामान अंदाज २० फेब्रुवारी २०१८.\n*आज दिनांक २० फेब्रुवारी २०१८.*\nवरील व्हिडिओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे गेल्या चोवीस तासांमध्ये ढगांचा व वातावरणातील बाष्प वरीलप्रमाणे मार्गक्रमण करत असून ते पश्चिमेकडून म्हणजेच अफगाणिस्तान/ पाकिस्तान या भागातून राजस्थानकडे आल्यामुळे चिंतेचे कारण बनले आहे.\nहेच ढग येणाऱ्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस कदाचित गारपीट घेऊन येउ शकतील.....\nआम्ही परिस्थितीवर नजर ठे���ून आहोत पुढे जशी गरज असेल तसे अपडेट करण्यात येईल.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\nहवामान अंदाज 19 फेब्रुवारी 2018.\n*आज दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.*\nउत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येईल कारण आफ्रिकेमधील सोमालिया व इथोपिया या देशावरून काही ढग भरकटून गुजरात व उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यांत आले असून त्यामुळे किंचित ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.\nनंदुरबार धुळे जिल्हा दिवसभर ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे\nतसेच नाशिक मधील उत्तरेकडील काही तालुके दिवसभर कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहतील व पुणे जिल्हयातील उत्तरेकडील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भाग व आसपासचा भाग हा काही प्रमाणात ढगाळ दिसून येईल.\nअहमदनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग किंचित ढगाळ राहण्याची शक्यता आहे कारण तिथे वातावरणात बाष्प अधिक प्रमाणात दिसून येत आहे\nठाणे जिल्हा व कोकण विभागातील मुंबई ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,उत्तर व दक्षिण गोवा हे सर्व जिल्हे वातावरणातील बाष्प अधिक आसल्या कारणाने येथील वातावरण दमट राहील.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\nअवकाळी पाऊस व गारपीट हवामान अंदाज.\nआज दिनांक १८ फेब्रुवारी २०१८.*\nसॅटेलाइट इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे एकंदरीत महाराष्ट्रावर कोरडे वातावरण निर्माण झाले आहे.\nउत्तर भारतात उपलब्ध असलेले वातावरणातील पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे महाराष्ट्र व गुजरात/मध्यप्रदेश सीमेवरती मर्यादित राहून तिथपर्यंतच धुके व थोडीफार थंडी तयार करीत आहे.\nतसेच दक्षिण भारतात केरळ तमिळनाडू या राज्यांच्या आसपास वातावरणातील बाष्प व विषुववृत्तावरील पाऊस पाडण्याजोगे ढग मर्यादित राहून उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल देत आहेत.\nविषुववृत्तावरील ढगांची दाटी ही येणाऱ्या काळामध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस व किंचित प्रमाणात गारपीट घेऊन येण्याची शक्यता आहे.\nकारण आता वाऱ्याची दिशा बदलली असून ते नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे वारे विषुववृत्तावरील ढग महाराष्ट्रावर किंबहुना भारतीय जमिनीवर येऊन अवकाळी पाऊस व गारपीट अशी परिस्थिती निर्माण करू शकतात.\nआत्ता घाबरून जाण्याचं कारण नाहीये कारण ही परिस्थिती येणाऱ्या काही महिन्यात उद्भवू शकते अशी कोणतीही परिस्थिती आत्ता लगेच उद्भवू शकत नाही. का���ण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अजून म्हणावा तितका बळकट झाला नाहीये.\nत्यामुळे सध्यातरी फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिट यांची शक्यता कमी आहे.\nसध्या महाराष्ट्रावर कोरडे वातावरण असून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे तसेच पहाटे व संध्याकाळी तापमान किंचित कमी जाणवत आहे त्यामुळे थंडी बोचरी जाणवत असेल कारण वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वारे वेगवेगळ्या दिशेतून मार्गक्रमण करत आहेत.\nसरतेशेवटी वाढणाऱ्या उन्हाच्या कडाक्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी.\nतसेच शेती क्षेत्रासाठी विशेष सल्ला असा की उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जमिनीतील उपलब्ध पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढत चालला असून त्यासाठी शेतीमध्ये जमिनीवर आवश्यक तेवढे नैसर्गिक आच्छादन निर्माण करून आपण नैसर्गिक गांडूळ व सूक्ष्म जीवजंतूंचे संरक्षण करावे कारण येणार्‍या उन्हाळ्यात हेच गांडूळ व सूक्ष्म जीवजंतू आपल्याला चांगल्या दर्जाचे पिक देणार आहेत.\nनिसर्ग आपल्याला एवढे भरभरून देत असताना आपणही त्या निसर्गाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.\n*पर्यावरण व हवामान अभ्यासक*\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nहवामान अंदाज २० फेब्रुवारी २०१८.\nहवामान अंदाज 19 फेब्रुवारी 2018.\nअवकाळी पाऊस व गारपीट हवामान अंदाज.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/pandit-birju-maharaj/", "date_download": "2019-07-22T10:31:28Z", "digest": "sha1:2K62D664ONU6IKJVIS7FPOM3ZKR75MAO", "length": 16794, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पं. बिरजू महाराज – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nFebruary 4, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमहान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पं बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज. त्याचे नाव खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव.\nआज आपण त्यांना आजही पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो. पं.बिरजू महाराज यांना नृत्य वारसा हक्कानेच मिळाले होते. त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती. बालपणातच त्यांनी आपल्या वडीलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली. मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही. पं.बिरजू महाराज वयाच्या दहाव्या वर्षीच अच्छन महाराजांचे निधन झाले. पुढचे शिक्षण बिरजू महाराज यांनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले. लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा. बिरजू महाराज यांनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले. थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्���योग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले. महाराजजींचं बालपण अतिशय हालाखीत गेले.त्यांचे काका श्री लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला.खूप मोठी संधी बिरजू महाराज यांच्याकडे चालून आली होती पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. “चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळेल पण घराण्याचं काम अर्धवट राहील. घराण्याचा वारसा पुढे नेणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे” असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली. बिरजू महाराज यांनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली. पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.\nलहान वयात बिरजू महाराज यांची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकीक होऊ लागला.त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली.’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे. या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या. त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले. संपूर्ण देशभरात आणि विदेशात बिरजू महाराज यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. बिरजू महाराज यांचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच मोराच्या गतीत जेव्हा बिरजू महाराज मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते. त्यांचं भावांगही तितकंच सहज सुंदर. एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात. सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते. बिरजू महाराज यांची प्रतिभा केवळ नृत्यापुरती सीमित नाही. ते एक उत्तम कवी आणि चित्रकार आहेत. तबला, पखावज वाजवण्यात ते वाकबगार आहेत. नृत्यासाठीही त्यांनी अनेक पद्यरचना केल्या आहेत. नवनवीन टुकडे, तोडे, ति��ाया यांची निर्मिती तर अविरत चाललेली असते. खूप कमी कलावंत उत्तम शिक्षकही असतात.\nमध्ये पुण्यातील कार्यक्रमात बिंदादीन महाराज यांच्या ठुमरींसह मराठी गाणेही गाऊन त्यांनी रसिकांना जिंकून घेतले होते. ’कथक केंद्र (दिल्ली)’ ते स्वत:ची संस्था ’कलाश्रम’ या प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले. बाल, प्रौढ अश्या प्रत्येकाला शिकवण्याची महाराजजींची खास हातोटी आहे. बिरजू महाराज यांना ऐकताना आपण प्राचीन मंदिरातील कथकापुढे बसलो आहोत असे वाटते. बिरजू महाराज यांना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T09:35:45Z", "digest": "sha1:B5UHU3QHKQGX5KWROZIGY4AFZXW3PO7O", "length": 13289, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उंबर - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख उंबर किंवा औदुंबर या नावाने ओळखला जाणारा वृक्ष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, औदुंबर (निःसंदिग्धीकरण).\nउंबराचे झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर शिरा असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.\n७ वैशिष्ट्ये व वापर\n११ हे सुद्धा पहा\nया झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.\nया झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.\nया झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.\nउंबराची फळे खाण्यासाठी वापरतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात.\nअशा या पूजनीय बहुउपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो.\nउंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी; ) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.[१] ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले' अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुं���क असतात.[२]\nउंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते. याचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात.[३] जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो हा समज बहुतेक ठिकाणी खरा ठरतो.[४]\nयाचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात.[५]त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.\nसूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.[५] रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.\nविष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपू चा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याचेशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला\nहा कृत्तिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.\nउंबराच्या पानावरील वैशिष्ट्यपूर्ण फोड\n\"कुमार विश्वकोश\" (मराठी मजकूर).\n^ \"\"उंबर\"\" (मराठी मजकूर). मराठी कुमार विश्वकोश.\n↑ a b डॉ.हेमा साने. लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११, \"लेखमथळा: विषशामक\" (मराठी मजकूर). लोकमत प्रकाशन.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१९ रोजी १३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-07-22T09:52:19Z", "digest": "sha1:Q2LRJIQRMLIHV2OBJGZYS3MDT53SYZIT", "length": 4492, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुकुंदपुरम (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्���त:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुकुंदपुरम (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-07-22T09:58:41Z", "digest": "sha1:FKW65K7ZATAEEYHRFQGTUNCEGVV22OMS", "length": 11644, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "जंक फूड Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nदुसऱ्यांदा मासिक पाळी येण्याच्या समस्येवर करा हे उपाय\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - एका महिन्यात दोनदा मासिक पाळी येण्याची समस्या काही महिलांना भेडसावते. यामुळे कमजोरी येण्याची शक्यता असते. काही महिलांमध्ये दिर्घकाळ ही समस्या सुरू असते. अशावेळी ताबडतोब उपचार केले नाही तर यूटरस कॅन्सरसारखा गंभीर आजार…\n‘हे’ पदार्थ खाल्ल्यास रात्रभर येणार नाही झोप \nपोलीसनामा ऑनलाईन टीम - रात्री जेवण केल्यानंतर लगेचच झोपू नये. असे केल्याने चांगली झोप लागत नाही. कुस बदलण्यातच वेळ जावू जाऊन झोपेचे खोबरे होऊ शकते. परंतु, असे का होते याबाबत आपण कधीच विचार करत नाही. रात्रीच्या जेवणात चूकीचे पदार्थ घेतल्यास…\nकाम करताना जंक फूड खाताय \nपोलीसनामा ऑनलाइन - अनेकांना घरी अथवा ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय असते. ही सवय अतिशय घातक असून अशी सवय असल्यास वेळीच सावध होण्याची गरज आहे. या सवयीमुळे विविध प्रकारचे आजार बसल्या जागी होऊ शकतात. काम करताना जंक खाण्याच्या…\nजंक फूडमुळे शारीरीक, मानसिक आरोग्य धोक्यात\nपुणे : पोलासनामा ऑनलाईन - सध्या जंक फूड खाणे हे स्टेटस सीम्बॉल झाले आहे. लहान असोत की मोठे सर्वचजण जंक फूडवर ताव मारताना आपण पाहतो. शिवाय, शहरी भागात ठिकठिकाणी जंड फूड उपलब्ध असल्याने अनेकजण त्याच्या आहारी गेल्याचे दिसते. या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\n‘माझी नव्हे तुमचीच मस्ती जिरली’, शिवाजीराव आढळराव पाटलांचा…\nधुळे जिल्ह्यातील ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या\nतरुणाच्या अपहरण प्रकरणी दोघे अटकेत\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून…\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून ‘खुलासा’\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bed/", "date_download": "2019-07-22T09:36:20Z", "digest": "sha1:QTIS4URM4HCKXXOBPBVC3USKJXA256IZ", "length": 8622, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "bed Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nरात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट क��ॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी…\nमहिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’…\nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन्…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4642507269502417331&title=Water%20Scarcity%20Planning%20Meeting%20in%20Solapur&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:38:19Z", "digest": "sha1:XYVXLVJX5CPN5TGRNGYKENSTCQZUJN2C", "length": 10062, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘संभाव्य टंचाई स्थितीसाठी नियोजन करा’", "raw_content": "\n‘संभाव्य टंचाई स्थितीसाठी नियोजन करा’\nसोलापूर : ‘जिल्ह्यातील मंगळवेढा, माढा सांगोला, करमाळा आणि अक्कलकोट या तालुक्यांत ३१ ऑगस्टअखेर ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे,’ अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केल्या.\nतीन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात लोकशाही दिन, जिल्हा समन्वय समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यासह आरोग्य, कृषी, सहकार, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nअतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे म्हणा���े, ‘जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ३१ ऑगस्टअखेर सरासरी ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यात टंचाई स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित तालुक्यातील कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण अशा विविध विभागांनी आपल्या जिल्हास्तरीय कार्यालयाला आवश्यक ती माहिती द्यावी जेणेकरून नियोजन करणे शक्य होईल. ‘आपले सरकार’ या पोर्टलवर करण्यात आलेल्या तक्रारीचा निपटरा वेळेत केला जावा. या पोर्टलवर भूमी अभिलेख, नगर रचना, कृषी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबाबत तक्रारी आहेत.’\n‘ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे. ज्या विभागांनी अद्याप निधी दिला नाही त्यांनी प्राधान्याने निधी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडे जमा करावा; तसेच २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करायचा आहे. त्यासाठी शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण आयटीआय स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम साजरे करावेत,’ अशा सूचना या वेळी शिंदे यांनी केल्या.\n‘जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची लोकशाही दिनाच्या बैठकीनंतर बैठक घेतली जाईल. नागरिक आपल्या तक्रारी या समितीसमोर मांडू शकतात,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली.\nश्री . दत्तात्रय भोसले , रोपळे बु . ता . पंढरपुर About 319 Days ago\n‘ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहावे’ साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ शिपायांच्या हस्ते वृक्षारोपण तुकाराम महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात दाखल\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/idol/", "date_download": "2019-07-22T10:07:50Z", "digest": "sha1:SBGFMQWN3A35WJTKASJ3BCZMBTMQF6GI", "length": 10911, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "idol Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nपैठण येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मूर्ती व शिखर प्राणप्रतिष्ठा सोहळा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन (धर्मा मैड) - सोनार समाज बांधवांच्या वतीने पैठण येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मूर्ती व शिखर प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .यानिमित्ताने संत नरहरी महाराज मंदिर गावातील एकनाथ महाराज…\nमहादेवाच्या मंदिरातून नाग मूर्ती चोरीला\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून महादेवाच्या मंदिरातून नऊ किलो वजनाचा तांब्याचा नाग आणि अर्धा किलो वजनाची गोलाकार घनटी चोरीला गेली आहे. हा प्रकार मरकळ गावात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे.…\nखोदकामादरम्यान सापडलेल्या कुबेर मूर्ती शेजारी नाग\nपरळी वैजनाथ : पोलीसनामा ऑनलाइन परळी अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडीच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम सुरु असताना एक पुरातन मुर्ती सापडली आहे. त्या मुर्तीच्या भोवती एक भला मोठा नाग वेटाळे घालून बसल्याचे खोदकाम करणाऱ्याला दिसले.…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअ���मदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nनिवडणूक आयोगाच्या नोटीशीवर अजित पवारांनी दिली ‘ही’ पहिली…\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात :…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर…\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा ‘दम’ मारते अन्\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला ५ लाखांचा दंड\n‘भारत’ हिट झाल्यानं कॅटरिनाने दीपिकाच्या हातातील ‘बिग बजेट’ सिनेमा ‘हिसकावला’,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Gowalkot-Trek-Ratnagiri-District.html", "date_download": "2019-07-22T09:31:16Z", "digest": "sha1:GCK5FF3RJBKXYA6L2XRV24RFZPEMNBWP", "length": 8439, "nlines": 29, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Gowalkot, Ratnagiri District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nगोवळकोट (Gowalkot) किल्ल्याची ऊंची : 150\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम\nचिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला होता. आज हा खंदक बुजलेला आहे.चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसि��्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती.\nइ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली. संभाजी महाराजांच्या काळात गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला. २० मार्च १७३६ रोजी पिलाजी जाधव, चिमाजी अप्पा यांच्या नेत्वृत्वाखालील मराठी सैन्याची व सिद्दी सात याची लढाइ झाली. यात सिद्दी सात मारला गेला. त्याचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी सिद्दी बरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला.\nगडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज शाबूत आहेत. यातील उजव्या बुरुजावरुन प्रवेशफेरी चालू केल्यास, प्रथम बुरुजावरील दोन तोफा दिसतात. तटावरुन पुढे जाताना डाव्या हाताला घरांचे चौथरे दिसतात, तर उजव्या बाजूस वाशिष्ठी नदी, त्यामागिल शेते, कोकण रेल्वे व मागचा परशुराम डोंगर यांचे विहंगम दृश्य दिसते.\nतटावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचा प्रशस्त बांधिव तलाव दिसतो. या तलावात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पण यात पाणी नाही आहे. तलावाच्या मागिल बाजूस एक १५ फूटी मातीचा उंचवटा आहे. त्यावरुन संपूर्ण किल्ला पाहाता येतो.\nगडाची तटबंदी ८ फूट रुंद असून शाबूत आहेत; पण गडाला असलेली दोनही प्रवेशद्वार नष्ट झालेली आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायर्‍या केलेल्या आहेत. गडावर रेडजाइ देवीच मंदिर आहे. गडफेरी पूर्ण झाल्यावर प्रवेशद्वारातून बाहेर पडून पायर्‍यांनी खाली न उतरता, समोर दिसणार्‍या चिपळूण जलशुध्दीकरण केंद्राकडे चालत जातांना डाव्या हाताला तटबंदीचे काही अवशेष दिसतात. तर जलशुध्दीकरण केंद्रा पलिकडे एक सुस्थितीतील बुरुज दिसतो.\nगडाच्या उध्वस्त पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून पायर्‍यांनी खाली उतरुन गोवळकोट जेटीवर जाता येते. जेटीवर ५ तोफा उलट्या गाडलेल्या होत्या. २०१७ साली त्या तोफ़ा तिथून काढून गडावर नेण्यात आल्या . रेडजाई देवीच्या मंदिरा जवळ एक सिमेंटचा चौथरा बांधून त्यावर तोफ़ा ठेवण्यात आल्या आहेत.\nचिपळूण शहरापास��न २ कि.मी वर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे करंजेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत रिक्षा मिळतात. मंदिरामागील पायर्‍यांच्या मार्गाने १५ मिनीटात गडावर जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पाण्याची सोय नाही.\nफत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) गोवा किल्ला (Goa Fort) गोपाळगड (Gopalgad) गोवळकोट (Gowalkot)\nमहिपतगड (Mahipatgad) मंडणगड (Mandangad) माणिकदूर्ग (Manikdurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-sant-janijanardan-samadhi-chaturmas-utsav-beed-5737939-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:17:32Z", "digest": "sha1:MRLR2HCTFBRBDIXCXWQI42OINDDOYKSW", "length": 13806, "nlines": 166, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sant janijanardan samadhi chaturmas utsav beed | मराठीचे संत कवी जनीजनार्दन समाधीस्थळी 417 वर्षांपासून साजरा होत आहे चातुर्मास उत्सव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमराठीचे संत कवी जनीजनार्दन समाधीस्थळी 417 वर्षांपासून साजरा होत आहे चातुर्मास उत्सव\nमराठी संत परंपरेतील प्रसिध्द संत जनीजनार्दन यांचे समाधीस्थान असलेल्या बीड शहरातील थोरल्या पाटांगणावर मागील ४१७ वर्षापासु\nबीड : मराठी संत परंपरेतील प्रसिध्द संत जनीजनार्दन यांचे समाधीस्थान असलेल्या बीड शहरातील थोरल्या पाटांगणावर मागील ४१७ वर्षापासुन साजरा होणारा चातुर्मास समाप्ती वार्षीक उत्सव आता बीडकरांचा झाला असुन हा उत्सव धार्मिक सलोखा वाढत आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधी सोहळ्यांनतर अखंड परंपरा असलेला हा उत्सव नावारूपास येत आहे.\nमराठीच्या संतपरंपरेतील जनीजनार्दन हे संत कवी बीडचे असुन विजापुरच्या आदीलशहाकडे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही काळ काम पाहीले. आदीलशहाच्या दरबारात त्यांना उशीर होत असल्याने त्या काळातील स्थानिक लोकांनी राजाकडे त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण केला. पुढे आदीलशहाने १६०० मध्ये जनीजनार्दन यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचे आदेश सैनिकांना दिले. तेंव्हा आश्यर्च असे घडले की, हत्तीने जनीजनार्दन यांना डोक्यावर घेतल्याचे पाहुन राजाला पश्चाताप झाला. राजाने जनीजनार्धन यांना पुन्हा पुन्हा वजीर व्हा असे सांगुन सेवेची संधीही दिली होती. पंरतु जनीजनार्दन यांनी आता माझ्या वैराग्याला तुम्ही निमित्त झाला आहात असे सांगुन राजाकडे त्याग��त्र देत नौकरी सोडली. विजापुरला असतांना जनीजनार्दन यांनी दुष्काळात धान्याची कोठारे गरिबांसाठी खुली केली होती.\nविजापुर सोडल्यांनतर ते बीडच्या शहनशाहवली दर्ग्यात काही दिवस राहीले. पुढे बीडचे एल.आर.देशमुख, माजी आमदार सिराज देशमुख यांच्या पूर्वजांनी सध्याच्या पाटांगण संस्थानच्या ठिकाणी त्यांना जागा दिली. पुढे पंढरपुरला गेल्यानंतर जनीजनार्धन यांना पांडूरंगाने दृष्टांत देवुन गंगामसला येथील मोरेश्वर गणपतीच्या क्षेत्री जावुन सेवा करण्याचा दृष्टांत दिला तिथे गणपतीने सगुण रूपात त्यांना दर्शन दिले. त्या ठिकाणी मिळालेली गणपतीची एक मुर्ती बीडच्या थाेरले पाटांगण येथे आजही पुजेत असुन येथे जनीजनार्दन यांची प्रतिकात्मक समाधी, टोपी व गोधडी येथे पहावयास मिळते. जनी जनार्दन यांची वेदांतपर , रामकृष्ण चरित्रपर अशी रचना असुन हिंदीत भक्तीपर पदे गायीली आहेत.\nनिर्विकल्प हा ग्रंथ त्यांनी एकाच दिवसात पूर्ण केला. यांच्या देहावसानानंतर येथे महादेव गोसावी, मारोती गोसावी, देवीदास बुवा पाटांणावर आणि आता धुंडीराज शास्त्री पाटांगणकर हे मागील ४१७ वर्षापासुन चातुर्मास समाप्ती उत्सव साजरा करत आहेत. दहा दिवसाच्या या उत्सवात चतुर्वेद पारायण,चार महिने भिक्षाने अन्न सेवन केले जाते. टोपी, छत्री, चप्पल,अपरीगृह , शिवलेले वस्त्र याचा त्याग मठाधिपती वेदशास्त्र संपन्न धुंडीराज शास्त्री करतात. दररोज जनीजनार्दन यांच्या पादुकास अभिषेक करण्यात येतो. या उत्सवाला श्रृंगेरी पिठाचे महास्वामी शंकराचार्य, भारतातील सर्वश्रेष्ठ विद्वान विष्णूनाथ वामनदेव, जगदगुरू शंकराचार्य जग्गनाथपुरी, पंडीत जसराज यांनी भेटी दिल्याने उत्सवाची महती लक्षात येते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या संदर्भातील इतर खास माहिती...\nभुम येथे संजीवन समाधी\nशके १५५३ मध्ये श्रावण वद्य सप्तमीला संत जनीजनार्दन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथे संजीवन समाधी घेतली. बीड येथील थोरले पाटांगणावर त्यांची प्रतिकात्मक समाधी असुन बीड येथे त्यांच्या परंपरेचे वंशजाचे घर म्हणजेच पाटांगण होय . या ठिकाणी अनेक हस्तलिखित, संत साहित्यांच्याच्या बासनाचा आढळ आहे.इतिहासकार वि.का.राजवाडे यांना संपादित ज्ञानेवरीची हस्तलिखित मुळ प्रत याच पाटांगणातुन मिळाली. येथे पंचरत्न गिता समश्लोकी, दोहऱ��यासह, प्रवृत्ती निवृत्ती बोध, नाथ भागवत, महीधरकृत रामगीता टीका, परमामृत, विवेकसिंधु, वैराग्यशतक, अशी अनेक हस्तलिखित येथे आहेत.\nपाच पंतु, पाचांगण, पाटांगण\nसंत जनीजनार्धन यांचे माेरेश्वर, कृष्णाजी, अबाजी, शिवाजी व पुरूषोत्तम हे पाच पणतु होते. पाच पणतु यांचे अंगण म्हणून याला पाचांगण म्हणत असतं पुढे याचा अपभ्रंश पाटांगण झाला. इतिहासकार वि.का.राजवाडे यांनी या पाटांगणाला पट्टा ठेवण्याचे अंगण कचेरी असे संबोधले होते. यातील राघवाचे वंशज धुंडीराजशास्त्री पाटांगणकर तर देवाजीचे वंशज डॉ. विद्यासागर पाटांगणकर होय.\nदररोज जनीजनार्दन यांच्या पादुकास अभिषेक करण्यात येतो.\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/drought/", "date_download": "2019-07-22T09:47:12Z", "digest": "sha1:3UYX24K5OJPEK6C6MDAKAMNPDGGJZIP7", "length": 17117, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "drought Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - शालेय जिवणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान असून आपल्या सर्वांच्या योगदानाने हे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण सक्रिय सहभागी होऊन ही पिढी घडवण्याची जबाबदारी पार पाडावी.…\nबळीराजाला दुष्काळातून मुक्त कर ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे\nपंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर, त्याला निसर्गाची साथ लाभू दे. जनतेच्या आकांक्षा व ईच्छा पूर्ण करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे…\nचारा छावणीची कालबाह्य पद्दत बंद करण्यात यावी : अ‍ॅड. श्रीकांत करे\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - सर्व जण डिजिटल इंडिया च्या मागे लागले असताना राज्यात जुनाट पध्दतीने चारा छ��वण्या सुरू ठेवून सरकारने या चारा छावण्या ह्या छळ छावण्या बनविल्या असुन त्या भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या असल्याचे मत पुणे…\nBudget 2019 : जल संरक्षणासाठी मोदी सरकार १० हजार कोटी रूपये देण्याच्या तयारीत ; २५६ जिल्हयात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे देशातील चेन्नईसारख्या महत्वाच्या शहरांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.…\nदुष्काळामुळे होरपळलेल्या कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळ व वाढत्या कर्जाला कंटाळून तालुक्यातील शेतकर्‍याने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील साकत येथे आज ही दुर्दैवी घटना घडली.चंद्रकांत…\nभीषण पाणी टंचाईचा ‘लातूर’ पॅटर्न चेन्नईत ; पाण्यासाठी ‘Special’ रेल्वे,…\nचेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र तर भीषण दुष्काळाला सामोरे जातच आहे. त्याचबरोबर दक्षिणेकडील एका शहराला देखील दुष्काळाच्या झळा बसत आहेत. ते शहर आहे तामिळनाडू राज्यातील चेन्नई. मागील दुष्काळात लातूर शहराला मिरजेवरून रेल्वेने पाणीपुरवठा…\n खरीप हंगामाच्या तोंडावर ‘बोगस’ बियाणांचा बाजारात ‘सुळसुळाट’\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना राज्यात बाजारात बोगस बियाणे विकणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी नेममेल्या भरारी पथकांनी धाडी टाकत कोट्यवधींचे बियाणे जप्त केले आहे. त्यात जास्तीत जास्त बोगस…\nदुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची…\nऔरंगाबाद : वृत्तसंस्था - यंदाच्या दुष्काळाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. मराठवाड्यातून मिळणारा महसुलदेखील कमी झाला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे.मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात…\nमराठवाड्याचा दुष्काळ या पुढची पिढी पाहणार नाही : मुख्यमंत्री\nऔरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - सध्या संबंध महाराष्ट्रात दुष्काळ असून इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जरा जास्तच असतात. परंतु आता इथून पुढच्या पिढीला ��राठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे…\nधक्कादायक… ९ वर्षाच्या चिमुरडीला पाण्याच्या टँकरने चिरडले\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थीती गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांना हांडाभर पाण्यासाठी झगडावे लागत आहे. ग्रामीण परिसरात प्रशासनाकडून पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आज दुपारी बाराच्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n‘शौचालय’ साफ करण्यासा��ी खासदार बनले नाही ; खा. साध्वी…\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी…\nधुळे : गळक्या लाल परी बसमुळे प्रवाशांचे हाल\n‘मॉनिटर’ होता आलं नाही म्हणून ८ वीच्या विद्यार्थ्याची…\nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य \nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/07/blog-post_9845.html", "date_download": "2019-07-22T10:20:15Z", "digest": "sha1:7YMWO5ED65PASBQELTV2BNATXXWMQBHG", "length": 10029, "nlines": 114, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: यंदा घटणार कापसाची निर्यात", "raw_content": "\nयंदा घटणार कापसाची निर्यात\nदेशातल्या एकूण कापूस उत्पादनापैकी गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये ७५ टक्के उत्पादन घेतले जाते. या तीन राज्यांमध्ये जून महिन्यात सर्वाधिक कमी पाऊस झालाय. त्यामुळे या प्रमुख कापूस उत्पादक भागात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक कमी पाऊस झाल्याने इथले क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा घटण्याची शक्यता आहे. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हे क्षेत्र आणखी घटण्याचा अंदाज आहे. देशात १ जुलै २०१० च्या तुलनेत १ जुलै २०११ मध्ये २२ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड घटल्याची माहिती केंद्रीय कृषी सचिव पी. के. बासू यांनी दिली.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसंकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना\nकमी खर्चाची सेंद्रिय शेती\nडोंगरगावचे आदिवासी झाले शेती तज्ज्ञ\nविना विलंब, विना तारण कर्ज योजना\nगादीवाफा पद्धतीचा कांदा पिकाला फायदा\nयंदा अन्नधान्याचं रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार\nधडपडणाऱ्या युवकाची कृषी भरारी\n“शेअर” कडून पोलादपूरमध्ये “पिवळी क्रांती”\nमच्छिमार बांधवांसाठी उपयुक्त दॅट उपकरण\nमाती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे उदरभरण\nऊसतोडणी मजूर बनले बागाईतदार\nअतिरिक्त साखरेची निर्यात अशक्य\nअल्प भुधारक शेतकरी बनला १५ एकर शेतीचा मालक\nपाणी अडवा, पाणी जिरवा.\nयंदा घटणार कापसाची निर्यात\nकृषि विकासाचा ठाणे पॅटर्न\nबचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी तज्ज्ञ बाजारपेठ संस...\n‘विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी’\nसिंचन व उत्पादकता वाढवून दुसरी हरित क्रांती होण्या...\nडाळिंबावरील तेल्या चे नियंत्रण कसे कराल\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडले झुआरीचे कार्य...\nसाखर-कापूस निर्यातीसाठी पंतप्रधानांना साकडे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2019-07-22T10:01:38Z", "digest": "sha1:NBW5A3MEGU6B7FPDDMV2ID45CLCPFHBB", "length": 9328, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "क्रीडापटू Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n‘म्हणून’ धावपटू द्युती चंदने दिली समलैंगिक असल्याची जाहीर कबुली\nओडिशा : वृत्तसंस्था - भारताची जलद धावपटू द्युती चंदने एका मुलाखतीत जाहीरपणे आपण समलैंगिक असल्याची जाहीर कबुली दि��्यामुळे चर्चेत आली आहे. माझ्या मोठ्या बहिणीने मला ब्लॅकमेल केले. तिने माझ्याकडून २५ लाख रुपयांची मागणी केली. अशी धक्कादायक…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\n‘शाहरुख खान घेणार सिनेमातून ब्रेक’, अनुपम खेर यांचा…\nमानहानी’च्या केसमध्ये ‘फसली’ अभिनेत्री ईशा गुप्ता\nपाकिस्तानचे इम्रान खान यांची अमेरिकेत ‘हेटाई’, करावा लागला…\n पोलिस कर्मचार्‍याकडून युवतीकडे ‘सेक्स’ची…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे ��ाय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी ‘हा’ त्याग\nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/elucin-p37095973", "date_download": "2019-07-22T10:15:30Z", "digest": "sha1:KOCTMSMOZU3BORRL7KR2774U2S3QABA6", "length": 19163, "nlines": 318, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Elucin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Elucin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Erythromycin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nElucin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें लिस्टिरिओसिज़ काली खांसी (कुकुर खांसी) कान में संक्रमण (ओटाइटिस मीडिया) निमोनिया टॉन्सिल (टॉन्सिलाइटिस) सिफलिस (उपदंश) रूमेटिक फीवर कैम्पिलोबैक्टर इन्फेक्शन ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) बैक्टीरियल संक्रमण गुहेरी (आँख में फुंसी) क्लैमाइडिया सूजाक आंखों की सूजन शैंक्रॉइड डिप्थीरिया\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Elucin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Elucinचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Elucin घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Elucinचा वापर सुरक्षित आहे काय\nElucin स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nElucinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nElucin वापरल्याने मूत्रपिंड वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nElucinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Elucin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nElucinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Elucin चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nElucin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Elucin घेऊ नये -\nElucin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Elucin सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nElucin तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Elucin घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Elucin घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Elucin दरम्यान अभिक्रिया\nElucin घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Elucin दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Elucin घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Elucin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Elucin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Elucin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Elucin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Elucin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप ड��उनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pandharpurlive.com/2019/05/blog-post_91.html", "date_download": "2019-07-22T10:35:32Z", "digest": "sha1:JDF4OQSO6WP6ABZHRR24EH27OONZ7B6E", "length": 8084, "nlines": 119, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती उदयनराजे भोसले प्रेमी मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिर | Pandharpur Live", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती उदयनराजे भोसले प्रेमी मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिर\nदिनांक 14 मे 2019 रोजी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रेमी मित्र मंडळ,भालकी जि.बिदर,कर्नाटक तर्फे रक्त दान शिबिर संपन्न झाले.\nअतिशय कमी वेळात निटनेटके नियोजन करून येथिल छत्रपती उदयनराजेंना प्रेरणास्थान माणनार्‍या युवकांनी एकत्रीत येत सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले.\nतत्पूर्वी छत्रपती संभाजी चौक भालकी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून व छत्रपतींना वंदन करून रक्तदानाची सुरवात करण्यात आली.रक्त संकल्नासाठी बिदर ब्लड बँक बिदर यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच या अनोख्या सामाजिक उपक्रमासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तिय सुनिल(तात्या)काटकर (मा.सभापती शिक्षण व अर्थ विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा) तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तिय व सोयरे सुनिल राजेभोसले\n(श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ह्यांचे सुपा परगना प्रमूख) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.\nत्याचबरोबर इर्शाद साहेबलाल मुजावर (फॅन ऑफ दैवत छ उदयनराजे भोसले)यांची या अनोख्या उपक्रमासाठी विशेष साथ लाभली.आयोजकांचे वतीने सर्व शंभू भक्त,रक्तदाते,मित्र परिवार व सर्व मार्गदर्शकांचे आभार मानण्यात आले.\nपंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल \" पंढरपूर Live \"\nतब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या\nपंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..\nकार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,\nमुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे\nउपसंपादक - विजयकुमार गायकवाड\nवाखरी आश्रमशाळेतील 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने काजलची आत्महत्या...\nपंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019 मृत काजल पोरे पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे ...\nपांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक...\nPandharpur LIVE 14 March 2019 अतिक्रमण मोहिमेत वृध्द महिलांना मारहाण केल्याने भालके संतापले पंढरपूर, दि.१४ (प्रतिनिधी) पंढरपूर...\n2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार.. दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..\nपंढरपूर LIVE 4 सप्टेंबर 2018 गेल्या दहा वर्षांपासून आमदार पदावर असणारे काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके, 10 वर्षांपासून जिल्हा दुध संघाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-effects-of-lord-shani-on-you-5804888-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:42:44Z", "digest": "sha1:KUN2DC4P5XRIUZQJONBL2MXWKVJJISGK", "length": 5598, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Effects Of Shani On You | तुमच्यामध्ये हे 4 लक्षण असल्यास समजून घ्या, तुमच्यावर आहे शनिदेवाची कृपा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुमच्यामध्ये हे 4 लक्षण असल्यास समजून घ्या, तुमच्यावर आहे शनिदेवाची कृपा\nशास्त्रानुसार शनिदेव न्यायाचे देवता आहेत. ज्या मनुष्यावर शनीचा प्रकोप वाढतो, त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लाग\nशास्त्रानुसार शनिदेव न्यायाचे देवता आहेत. ज्या मनुष्यावर शनीचा प्रकोप वाढतो, त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याउलट ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते त्यांना शुभ आणि मनासारखे फळ प्राप्त होतात. शास्त्रामध्ये असे काही लक्षण सांगण्यात आले आहेत, ज्यावरून तुमच्यावर शनिदेवाची कृपा असल्यासाचे समजते. येथे जाणून घ्या, शनिकृपा पात्र व्यक्तीचे काही खास लक्षण. तुमच्यामध्येही हे लक्षण असल्यास समजून घ्या, तुमच्यावर आहे शनिदेवाची कृपा...\nसुख-शांती : पती-पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास कुटुंबात सुख राहते\nकथा : क्रोधामुळेच होते भांडण, आपण शांत राहिल्यास वाद होणारच नाहीत\nजो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो, त्याला लगेच सोडून द्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/historical/", "date_download": "2019-07-22T09:53:54Z", "digest": "sha1:7YZXNWENUGHNHY3X2PWXUVPDU7QCH4IQ", "length": 14216, "nlines": 118, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ऐतिहासिक – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nश्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योध्दा\nश्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. २८ एप्रिल २०१९ ला रोजी बाजीराव पेशवे यांची २७९ वी जयंती साजरी करण्यात आली. […]\nउत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. […]\n‘पागडी’ हा शब्द घरासंदर्भात वापरला जातो. मुंबईकरांच्या अतियंत जिव्हाळ्याचा असलेला हा शब्द, हल्लीच्या पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या ओनरशिप घरांच्या काळात हळुहळू विस्मृतीत चाललाय. पण एकेकाळी मुंबईत कुठेही घर घ्यायचे असलं, की ते पागडीनेच मिळायचं. आजची वैभवशाली मुंबई घडवलीय, ती अशाच पागडीच्या घरात राहून कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना. या अर्थाने ‘पागडी’ या शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. […]\nरामायणातील एक अनभ��ज्ञ प्रसंग\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला. त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे. रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा […]\nमराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ७\nसमारोप – मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्‍कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही. […]\nमराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ६\n१८व्‍या शतकातील मराठे दिल्‍लीस जाऊन पोचले परंतु दिल्‍लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्‍टीचा विचार करतांना दिल्‍लीला धडक देणार्‍या व्‍यक्‍ती कोण होत्‍या, हे पुन्‍हा एकदा विचारात घेणे आवश्‍यक आहे. आधी हा उल्‍लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्‍वतः राजा नव्‍हता, ते कुणा दुसर्‍याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्‍वतः घेण्‍याचे स्‍वातंत्र्य त्‍यांना नव्‍हते. […]\nमराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ५\nऑगस्‍ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्‍लीपती बनण्‍यासाठी अनुकूल नव्‍हती. स्‍वारीस निघाल्‍यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्‍वारीत मराठ्यांना येऊन मिळण्‍याविषयी पत्रे पाठवली होती. अब्‍दालीशी लढायला आल्‍यावर आणि त्‍यासाठी हिंदुस्‍थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्‍यावर आणि स्‍वतः अब्‍दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्‍यावर, मराठ्यांना त्‍यावेळी दिल्‍लीपती कसे होता आले असते \nमराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ४\nमराठ्यांच्‍या अर्थकारणाचा विचार केल्‍याशिवाय तत्‍कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्‍या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्‍ली झालेला आहे. परंतु १८व्‍या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्‍य आपण लक्षात घ्‍यायला हवे […]\nमराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ३\n१७१९ मध्‍ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्‍तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्‍यानात घेऊनच. शाहूला स्‍वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्‍यासाठी त्‍याच्‍या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्‍यातील हिस्‍सा त्‍याला दिला की तो खुष होता. […]\nमराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग २\nमराठी सत्ता भारतव्‍यापी झाली ती १८व्‍या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्‍लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्‍या दिल्‍लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्‍यापूर्वी आपण १८व्‍या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या. […]\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Laling-Trek-Dhule-District.html", "date_download": "2019-07-22T10:24:30Z", "digest": "sha1:CCDQ4MHR3PIYSJESTMW5LGGTGOQCEGVB", "length": 10100, "nlines": 25, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Laling, Dhule District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nलळिंग (Laling) किल्ल्याची ऊंची : 1995\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: गाळणा टेकड्या\nजिल्हा : धुळे श्रेणी : मध्यम\nमहाराष्ट्रात अनेक शहरांना किल्ल्यांची पाश्वर्भूमी लाभली आहे. अशाच अनेक शहरांपैकी एक शहर धुळे शहर आहे, अहिराणी ही या शहराची मुख्य भाषा आहे. या भागातील किल्ले फिरण्याची मजा काही औरच कारण दिवसा येथील तापमान ४० पर्यत जाते, तर रात्री तेच १० ते १२ पर्यंत खाली उतरते. येथील किल्ले फिरतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे झाडांचे प्रमाण फारच कमी आहे.\nकिल्ल्याचे साधारणपणे दोन भाग पडतात एक बालेकिल्ला तर दुसरा किल्ल्याची माची. पडझड दरवाज्याच्या अगोदर डावीकडे कातळात खोदलेल्या काही गुहा लागतात. यापैकी काही गुहांमध्ये राहाता सुध्दा येते. प्रवेशव्दाराच्या खालून एक वाट किल्ल्याच्या माचीवर जाते. पण आपण माचीकडे नंतर वळु��ा सध्या आपले लक्ष म्हणजे गडमाथा. प्रवेशव्दाराची सध्या बर्‍याच मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. व्दाराच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले आहे. येथून वर चढून गेल्यावर उजवीकडे गडाची तटबंदी आहे. येथे काही बुरुजही आढळतात. सध्या तटबंदी बर्‍याच प्रमाणात शाबूत आहे. ही तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी यावे. डावीकडची वाट धरावी २० ते २५ पावले पुढे गेल्यावर कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. हे पाणी पिण्यास जरी योग्य असले तरी त्याला कुबट असा वास येतो. थोडे पुढे गेल्यावर पुन्हा पाण्याची काही टाकी खोदलेली आढळतात. येथून पुढे बालेकिल्ल्याचे पठार सुरु होते. पठारावरच एक टेकाड उंचावलेले आहे. पठाराच्या चहूबाजुंना तटबंदी आहे. काही ठिकाणी महिरपी युक्त तटबंदी सुध्दा आढळते.\nटेकाडाच्या पोटात अनेक गुहा खोदलेल्या आहेत. टेकाडावर चढून गेल्यावर एक दारुकोठाराची इमारत लागते. या कोठाराच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक आहे. तसेच दोन ते तीन पाण्याची टाकी सुध्दा आहेत. समोरच ललिता मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर थोडी जागा आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पुन्हा कातळात खोदलेल्या काही गुहा आहेत. येथून एक वाट एका भुयारात शिरते पण चक्क ते भुयार नसून गडावरील गुप्तदरवाजा आहे. या गुप्त दरवाज्यातून खाली उतरणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते.\nगुप्त दरवाज्यातून खाली उतरत असतांना कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते. येथून थोडे खाली उतरल्यावर वाट उजवीकडे वळते. वाटेतच देवीचे एक पडके मंदिर आहे. मंदिराच्या समोरुन जाणारी ही वाट सरळ माचीवर जाते. या माचीवर पाण्याचा एक भला मोठा तलाव आहे. समोरच एक घुमटी आहे.घुमटीच्या खालच्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. किल्ल्याच्या माचीला सुध्दा काही ठिकाणी तटबंदी आहे. माचीवर फेरफटका मारुन आपण तलावाला उजवीकडे ठेवून पुढे वर चढत जायचे. ही वाट पुन्हा आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दाराच्या जवळ घेऊन जाते. सर्व परिसर पाहून आल्या मार्गाने परत लळिंग गावात उतरावे.\nलळिंग किल्ला हा धुळे - मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे. मुंबई - आग्रा महामार्ग किल्ल्याला लागुनच पुढे जातो. लळिंग आणि सोनगिर ही एकाच सरळ रेषेत असणारे किल्ले आहेत. धुळयाहून मालेगावला जाणारी कोणतीही एसटी पकडून लळिंगला जाता येते किंवा धुळ्याहू�� रिक्षेने सुध्दा लळिंग गावात जाता येते. लळिंग हे किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाचे नाव सुध्दा आहे. गावात महादेवाचे एक काळ्या पाषाणात बांधलेले मंदिर आहे. या मंदिराच्या मागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच गडावर जाणारी वाट सुरु होते. येथून किल्ला उजवीकडे ठेवत थोडे थोडे वर चढत जायचे. किल्ल्याची वाट लक्षात ठेवण्याची चांगली खूण म्हणजे गडाची वाट आणि मुंबई - आग्रा महामार्ग समांतर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर हीच वाट तटबंदी उजव्या बाजूला ठेवून वर सरकत जाते. थोड्याच वेळात आपण किल्ल्याच्या पहिल्या पडझड झालेल्या दरवाजात पोहचतो.\n१) गडावरील दारुकोठारात ४ ते ५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.\n२) प्रवेशव्दाराच्या अगोदर असणार्‍या काही गुहांमध्ये १० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मात्र या गुहा बर्‍याच प्रमाणात अस्वच्छ आहेत.\nजेवणाची सोय स्वत: करावी.\nप्रवेशव्दाराच्या जवळच पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. मात्र येथील पाण्याला कुबट असा वास येतो.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nलळिंग गावातून पाऊण तास लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5103061156276029438&title=Opening%20Ceremony%20Of%20Infrastructure%20Facility&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:19:59Z", "digest": "sha1:7PWCHVVZE7S25RZCWAI3E6O2ARHIGIRV", "length": 9714, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सेवाग्राम, सिंदी रेल्वे येथे पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा", "raw_content": "\nसेवाग्राम, सिंदी रेल्वे येथे पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा\nसेवाग्राम : केंद्र शासनाच्या रेल्वे बजेटमध्ये वर्धा लोकसभेसाठी मंजूर असलेल्या पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.\nसेवाग्राम येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आवागमन करत असतात. त्यातून प्रवास करणाऱ्या वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना लिफ्टअभावी त्रास सहन करावा लागतो; तसेच सिंदी रेल्वे येथे फालत क्रमांक १ व २ यांना जोडणारा पादचारी पूल नसल्याने अनेक अपघात होत असतात. या दोन्ही प्रमुख मागण्यांची दाखल घेऊन खासदार तडस यांनी रेल्वे अर्थसंकल्पात ही कामे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले होते.\nपरिणामी सेवाग्राम व सिंदी रेल्वे येथील कामे कालबद्ध वेळेत पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी उपस्थित���ंना मार्गदर्शन करताना खासदार तडस यांनी विकास कामांबद्दल कटिबद्ध असल्याचे नमूद केले आणि नागपूर रेल्वे विभागीय समिती अध्यक्ष या नात्याने केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.\nसेवाग्राम येथील वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंचलित लिफ्टच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक अजय दानीयाल, वरिष्ठ अभियंता नामदेव रबडे, सेवाग्राम येथील स्टेशन मास्टर जे. के. शर्मा, उप अभियंता पंकज धावरे, श्री. पुष्पलवार, श्री. चावरे, श्री. पांडे, श्री. तिवारी, सोशल मिडिया सेल संयोजक हरीश तडस, भाजपचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.\nसिंदी रेल्वे फालत क्रमांक १ व २ यांना जोडणाऱ्या उपरी पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सिंदी रेल्वे येथील नगराध्यक्षा संगीता शेंडे, उपनगराध्यक्ष वंदना डखरे, सिंदी रेल्वे येथील स्टेशन मास्टर किशोर मेश्राम, नगर पालिकेच्या गटनेत्या अजया साखरे, सभापती प्रकाश मेंढे, सभापती पुष्पा सिर्सो, सभापती वंदना मदनकर, न.प. सदस्य वंदना सेलूकर, किशोर बोंगाडे, बाबारावजी बेलखेडे, सुधाकर घवघवे, भाजप अध्यक्ष, सिंदी रेल्वे, सदस्य ओमप्रकाश राठी, नंदू वैद्य, श्री. चावरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nरामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा खासदार रामदास तडस यांची नवोदय विद्यालयाला भेट ‘ऊर्जा विभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावणार’ खासदार तडस यांनी घेतली नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/social-viral/video-indian-owner-catches-hungry-teen-shoplifting-doesnt-call-cops-gives-him-food/", "date_download": "2019-07-22T10:44:50Z", "digest": "sha1:YV5COMAMS66DKRGTJINNSZZEM4KULWP3", "length": 24222, "nlines": 344, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video : Indian Owner Catches Hungry Teen Shoplifting Doesn'T Call The Cops But Gives Him Food | भूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nभूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान\nभूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान\nकोणतीही व्यक्ती जन्माने चोर नसते. परिस्थितीमुळे काही लोकांना चोरी करावी लागते. अमेरिकेतील ओहायोमध्ये एक घटना घडली आहे.\nभूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान\nकोणतीही व्यक्ती जन्माने चोर नसते. परिस्थितीमुळे काही लोकांना चोरी करावी लागते. अमेरिकेतील ओहायोमध्ये एक घटना घडली आहे. एक शिकला सवरलेला मुलगा चोर होण्यापासून वाचला. खरंतर त्याला भूक लागली होती. त्यामुळे तो एका स्टोरमध्ये गेला आणि चोरी करू लागला होता. चोर पकडला गेला. या स्टोरचा मालक एक भारतीय होता. विचारपूस केल्यावर कळाले की, चोरी करणाऱ्याला भूक लागली होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. भारतीय स्टोर मालकाचं मन हेलावलं आणि त्याने चोरी करणाऱ्या तरूणाला खाण्याच्या वस्तू मोफत दिल्या. अशाप्रकारे या भारतीय व्यक्तीने त्या तरूणाला चोर होण्यापासून वाचवले.\nजय सिंह 7/11 स्टोरचे मालक आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की, एक व्यक्ती चोरी करत आहे. ते लगेच तिकडे गेले आणि त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला. तेव्हा हे कळाले की, १८ ते १९ वयाचा एक तरूण शॉपलिफ्टिंग करत आहे. जय सिंह बाहेर आले आणि त्यांनी त्याला सगळं साहित्य परत देण्यास सांगितले.\nसिंह यांनी आधी तरूणाच्या खिशातील सगळं साहित्य काढलं. त्यानंतर जय सिंह यांनी कर्मचारी महिलेला पोलिसांना 911 वर कॉल करायला सांगितलं. दरम्यान जय सिंह यांनी त्याला विचारले की, तू चोरी का केलीस यावर त्याने सांगितले की, त्याला भूक लागली होती. पण त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने चोरी केली. सिंह यांनी लगेच पोलिसांना केलेला फोन कट करण्यास सांगितले.\nजय सिंह यांनी सांगितले की, 'जे तू चोरी करत होता, ते खाण्याचं नव्हतं. मी देतो तुला जेवण'. सिंह यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, जेव्हा त्याने मला सांगितले की, त्याला भूक लागली आहे. तेव्हा माझा विचार बदलला. त्यांनी विचार केला की, ही समस्या कुणालाही येऊ शकते. एकदा जर हे प्रकरण पोलिसात गेलं तर त्याला कधीच नोकरी मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी त्याला खाण्याच्या वस्तू दिल्या आणि बोलले की, हे तू आधीच सांगितले असते तर तुला चोरी करण्याची गरज पडली नसती.\nCedric Bishop हे त्यावेळी स्टोरमध्ये हजर होते, जेव्हा ही घटना घडली. त्यांनी ही घटना सोशल मीडियात शेअर केली आहे. त्यांनी मालकाचं कौतुक देखील केलं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAmericaSocial ViralJara hatkeअमेरिकासोशल व्हायरलजरा हट���े\nउलट्या दिशेला धावण्याची हौस; ‘रेट्रो रनिंग’ला चालना\nवेळ-काळ या संकल्पनांना इथे काहीच नाही अर्थ; नॉर्वेमधील सोमेरॉय बेटावर मध्यरात्रीही असतो उजेड\nहँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर\nइराणसोबत तणाव वाढला; अमेरिकेने कतारमध्ये तैनात केली लढाऊ विमाने\nBaby India नावाच्या 'या' मुलीला दत्तक घेण्याची १ हजार लोकांनी व्यक्त केली इच्छा\nनिसर्गाचा अनोखा नजारा, गुलाबी इंद्रधनुष्य बघून लोकही झाले 'गुलाबी'\nसोशल वायरल अधिक बातम्या\n Amazon ने चुकून ९ लाखाचा कॅमेरा विकला ६५०० रूपयात, ग्राहक गॅसवर\n८४ वर्षाच्या वृद्धाने लग्नासाठी दिलेली जाहिरात सोशल मीडियात व्हायरल, म्हणाल माणूस आहे की, गाडी\nVideo : समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मरत होते व्हेल मासे, लोकांनी अशी केली मदत\nVideo : फादर म्हणाले, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाही' हे ऐकून एक मुलगी भडकली आणि....\nVideo : माशाला पोहण्यात येत होती अडचण, मालकाने तयार केली झकास 'व्हिलचेअर'\n#SareeTwitter : सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत या ट्रेंडची सर्वांनाच भुरळ\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासद��र झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/ncp-women-activists-protest-against-ram-kadam-controversial-statement-304195.html", "date_download": "2019-07-22T10:26:54Z", "digest": "sha1:WKFPA4R5ZR3GQH2OV2LS4SUUJZKB3MC7", "length": 3839, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको\n07 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत का , असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.पुण्यातील कापूरहोळ नारायणपूर इथं राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याआधीच पोलिसांनी 12 महिला कार्यकर्त्यांना राजगड पोलिसांनी ताब्यात ���ेतलं.\n07 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत का , असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.पुण्यातील कापूरहोळ नारायणपूर इथं राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याआधीच पोलिसांनी 12 महिला कार्यकर्त्यांना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतलं.\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T09:39:09Z", "digest": "sha1:3HGIZ4UM4Q6NYCNWZ3JAZIYPOMDD7UFC", "length": 9258, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "केदारनाथ मंदिर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमोदींच ‘केदारनाथ मंदिरा’त जाणं आणि ‘एक्झिट पोल’ हे दोन्ही नौटंकी : शरद पवार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशातले सत्ताधारी निवडणूक संपल्यावर हिमालयात जाऊन बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केदारनाथ मंदिरात जाणं आणि एक्झिट पोल हे दोन्ही नौटंकी आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून ��हाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nMIDC मध्ये ८६५ पदांसाठी भरती, ५ वी पास ते पदवीधर करु शकतात अर्ज, जाणून…\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nपुण्यातील SRPF गट १ ला ‘वनश्री’ पुरस्कार \nबीड : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला ५ वर्षे सश्रम कारावास\nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य \nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/guni-mehanati-dhanashree-kadgaonkar/?vpage=2", "date_download": "2019-07-22T10:44:33Z", "digest": "sha1:IWH2DV5NIJKLRK3YC7XAYIHS5MFETBX7", "length": 16849, "nlines": 136, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गुणी मेहनती – धनश्री काडगावकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeविशेष लेखगुणी मेहनती – धनश्री काडगावकर\nगुणी मेहनती – धनश्री काडगावकर\nFebruary 11, 2019 धनेश रामचंद्र पाटील विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nआजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते..\nबघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर हे याचे उत्तम उदाहरण. धनश्रीचा चेहरा बोलका आहे, कोणतेही दडपण झुगारून तो व्यक्त होतो आणि म्हणूनच धनश्रीचे फोटो उत्तम येतात, हे मी ठामपणे सांगू शकेन. धनश्री काडगावकर हे अल्पावधीतच नावारूपाला आलेलं मराठी इंडस्ट्रीतलं खणखणीत नाव.\nशूटसाठी कॉस्च्यूम, मेकअप, हेअर काय असेल आणि फोटोचे रेफरन्स धनश्रीला आधीच माहीत होते. त्यामुळे शूटच्या वेळी काही तासांतच धनश्री तयार झाली. पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने आणि धनश्रीचा मोहक चेहरा हे सारं मी कॅमेराबद्ध करत होतो. शूटची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच कॉस्च्यूममध्ये फुल लेंग्थ, हेडशॉटस् असे काही फोटो घेतले, तर नंतर ड्रमॅटिक लाइटिंग करून काही फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी धनश्रीचा लोभस चेहरा मला टिपता आला. हे ठरलेलं शूट संपवायला आम्हाला साधारणपणे तीन – साडेतीन तास गेले. आमचं पॅकअप होणार तितक्यात मी धनश्रीला पारंपरिक वेषभूषेतल्या शूटपेक्षा निराळं शूट करण्याची कल्पना बोलून दाखवली.\nधनश्रीचा चेहरा मॉडर्न लूकमध्ये अधिक चांगला दिसेल असं मला सारखं वाटत होत. धनश्री खरं तर थकली होती. पुढे मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं पुन्हा वेगळ्या धाटणीचं करावं लागणार होतं. तशी त्या शूटची गरज होती. आधीच्या शूटच्या थकव्यामुळे तिचा चेहरा या शूटसाठी तयार नव्हता. आपण पुन्हा नंतर कधीतरी शूट करू असं ती एक-दोनदा बोललीही. मात्र तिच्याही डोक्यात विचारांची चलबिचल सुरू असल्याचं मला लक्षात आलं. म्हणून मी सेटवरच्या लाईट्स, कॅमेरा न काढता ते तसंच ठेवायला सांगितलं. धनश्रीचा विचार काही क्षणांतच बदलला आणि आम्ही ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीसाठी लागलो.\nया नव्या मेकओव्हरची गरज वेगळी होती. धनश्रीचा लूक मॉडर्न होता. आधी धनश्री पारंपरिक वेशभूषेत…साडीत होती, तर आता ती लॉन्ग गाऊनमधे, ग्लॅमरस लूकमधून समोर येणार होती. मेकअप, हेअर अगदी वेगळंच होतं. या सगळ्याला न्याय देता यावा अशी लाइटिंगची, फोटोशूटची माझ्यावर जबाबदारी होती. धनश्री तासाभरात मेकअपरूममधून बाहेर आली अन् तिचं रूपडं पाहण्याजोगंच होतं. धनश्रीचा पेहराव, हेअर आणि मेकअप यातून ती मराठमोळी प्रियांका चोप्रा वाटावी अशीच समोर आली होती. इतका तिचा चेहरा प्रियांका चोप्राशी मिळता जुळता वाटत होता.\nआम्ही शूटला सुरुवात केली. धनश्रीच्या चेहऱयावर स्मितहास्य होतं. जणू काही हे पहिलंच शूट असावं. आधीच्या शूटचा थकवा नाही, चेहऱयावर दमलेले भाव नाहीत, किंबहुना त्याचा मागमूसही नाही. हसऱया चेहऱयाची धनश्री इथे मला टिपता आली, तर नंतर मादक चेहरा, स्वाभिमानी, गंभीर चेहऱयाची असे वेगळे हावभाव असलेली धनश्री मला टिपता आली. चेहऱयावर वेगळे भाव काही सेकंदांचा वेळ न दडवता धनश्रीला व्यक्त करता येत होते. धनश्री इथेच वेगळी आहे. कॅमेरा फ्रेंडली आणि फोटोजेनिकही.\nप्रत्येक शूटचं लाइटिंग वेगळं होतं. तशी त्याची गरजही होती. एका फोटोशूटच्या वेळी नेमके किती लाईट्स लागतात तर कितीही म्हणजे अगदी एका लाईटपासून सात ते आठ. फोटोशूट करताना चेहऱयावर टाकण्यासाठी सगळ्यात आधी प्रकाशाचा स्रोत म्हणजेच लाईट ठरतो. मॉडेल मेकअप करत असताना मिळालेल्या वेळेत बाहेर स्टुडिओत या सगळ्याची तयारी करणं सोपं जातं. म्हणजे मॉडेलला विनाकारण यासाठी थांबावं लागत नाही. फोटोग्राफरसोबत उत्तम सहायक टीम असेल तर त्याची व्यवस्था लावणं हे स्टुडिओत सहज शक्य होतं. आम्ही धनश्रीचं हे मॉडर्न लूकमधलं शूट आयत्यावेळी ठरवलं होतं, परंतु शूटची कल्पना डोक्यात इतकी भिनली होती आणि तगडी सहायक टीम असल्याने हे शूट काही तासांतच आम्हाला संपवता आलं.\nधनश्रीचा चेहरा नेमका कशात जास्त चांगला दिसतो पारंपरिक वेशभूषेत की मॉडर्न लूकमध्ये याचं उत्तर आजही देणं तसं कठीण आहे. धनश्रीचा चेहरा दोन्हीला समान न्याय देणारा आहे. फोटो कितीही वेळा जरी पाहिले तरी एकदा वाटतं पारंपरिक वेशभूषेत धनश्री अधिक खुलते. मात्र मग मॉडर्न लूक पाहिला की, इथे ती अधिक भावते. जेव्हा जेव्हा या फोटोंचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा हे चक्र असंच सुरू होतं आणि नेमकं उत्तर देणं कठीण जातं. धनश��रीचा चेहरा बोलका आहेच. मात्र तिचा स्वभाव परिस्थितीला जुळवून घेणारा, मदतशीर आणि म्हणूनच धनश्रीसोबत फोटोशूट करणं हा नेहमीच अविस्मरणीय अनुभव ठरतो.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/dhule/increasing-time-kharif/", "date_download": "2019-07-22T10:49:09Z", "digest": "sha1:VC6GNTKIYDWZENXLB5T4Z2GM33VYMT5L", "length": 30494, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Increasing Time For Kharif | खरीपासाठी लगबग वाढली | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाच��� फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nबीटी कपाशीला प्राधान्य : बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात\nधुळे : जिल्ह्यात एकीकडे टंचाई तीव्र झालेली असताना दुसरीकडे आगामी खरीप हंगामासाठीची लगबग वाढत चालली आहे. आवंटनानुसार प्राप्त झालेल्या बीटी बियाण्याच्या किमतीची चौकशी, खरेदीसाठी बाजारात शेतक-यांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच बीटीव्यतिरिक्त अन्य कपाशी व पिकांच्या वाणाचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याने सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कपाशीची होणारी लागवड लक्षात घेऊन यावर्षी बीटी कपाशी बियाण्यांची ११ लाख ६३ हजार पाकिटे मंजूर झालेली असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुरवठा यापूर्वी सुरू झाला आहे. सर्वच शेतकरी एकाच वेळी लागवड करत नाही. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहेत असे मोजके शेतकरी पूर्वहंगामी लागवड (धूळपेरणी) करतात. पण बहुतांश शेतकºयांकडे कोरडवाहू शेती असल्याने त्यांना पावसाची प्रती��्षा करण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे मागणीएवढी पाकिटे वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीटी बियाणे २५ मेपूर्वी विक्री न करण्याच्या सूचना कृषीनिविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपन्यांकडून पुरवठा सुरू होताच शनिवारनंतर विक्री सुरू केली आहे. रविवारी बाजारपेठ बंद असतांनाही बियाणे घेण्यास आलेल्या शेतक-यांची गर्दी दिसून आली. कपाशीखालील क्षेत्र वाढणार यंदा जिल्ह्यात खरिप हंगामांतर्गत एकूण ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणे अपेक्षित आहे. जोरदार व नियमित पाऊस झाल्यास ही लागवड अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी कपाशीला प्राधान्य देत असल्याने दरवर्षी त्याखालील क्षेत्रात वाढ होत असून दुष्काळामुळे आहे. यंदा दुष्काळामुळे पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण नगण्य राहील, अशी शक्यता आहे. बीटी कपाशी व्यतिरिक्त बाजरी, ज्वारी, तूर, मका आदी पिकांचे बियाणेही या महिन्याअखेरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी कृषीनिविष्ठा केंद्रांवर जाऊन अपेक्षित बियाणे उपलब्धता, त्याची किंमत याबाबत चौकशी करत आहेत. काही खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी पाऊस झाल्यानंतर बियाणे खरेदी करतील, असे कृषीनिविष्ठा विक्रेत्यांनी सांगितले.\nया संदर्भात बाजारात कानोसा घेतला असता बीटी कपाशीत राशी-२ ला शेतकºयांकडून मागणी होते. परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई जाणवण्याचा संभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने खबरदारी घेऊन संबंधित कंपन्यांना मागणीनुसार एकाचवेळी पुरवठा करण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व शेतकरी एकाचवेळी लागवड करत नसले तरी ते बियाणे खरेदी करून ठेवतात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआर्वीत कपाशीवर उडद्या कीटकाचा प्रादुर्भाव\nअनधिकृत रोपवाटिका प्रश्नी अखेर गुन्हा; महाले, वर्मा यांना अटक\nउस्मानाबाद जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीच नाही..\nन उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला\nबुलडाणा जिल्ह्या�� पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी\nधुळ्यात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी\nसिंचन विहीर अनुदानासाठी शेतकरी कुटुंबाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न\nविविध क्षेत्रातील गुणवंताचा गौरव\nविद्यावर्धिनीत तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ\nनिकृष्ट दर्जामुळे बंद पाडले काम\nदेगाव येथे पालखीने वरुणराजाचे स्वागत\nधुळ्यात तुंबळ हाणामारीत तिघे दुखापती\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वी���ेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Employment-and-money-From-the-Garbage/", "date_download": "2019-07-22T09:49:03Z", "digest": "sha1:UPTBNDRHUXH7Y46NE3FQBUDUDFWLT5VC", "length": 9247, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍यातून रोजगार अन् पैसाही... | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › कचर्‍यातून रोजगार अन् पैसाही...\nकचर्‍यातून रोजगार अन् पैसाही...\nकोल्हापूर : शेखर दुग्गी\nशहरात कचर्‍याची समस्या इतकी भयावह आहे की, जागोजागी साचलेले कचर्‍याचे ढीग बघितल्यावर हे शहर आहे की कचराकोंडाळा, असा असा प्रश्‍न पडतो; पण थांबा... हे कचर्‍याचे ढीग नव्हेत तर चक्क पैशाचे ढिगारे आहेत. शहरातील ‘एकटी’ संस्थेने ते सिद्ध करून दाखविले आहे. कचर्‍यापासून पैसा निर्मितीची किमया संस्थेच्या कचरावेचक महिलांनी साध्य करून दाखविली आहे. संस्थेने गेल्या पाच महिन्यांत शहरातील 22 टन कचरा झूम प्रकल्पाकडे जाण्यापासून वाचविला आहे.\nशहरीकरण, औद्योगिकीरण आदी कारणांमुळे घनकचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. दिवसेंदिवस घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणे अवघड बनले आहे. त्यामुळे घनकचरा हा गुंतागुंतीचा प्रश्‍न बनत आहे. कचर्‍यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट होत असून आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होऊ लागला आहे.\nकोल्हापूर शहरात दररोज 180 टन घनकचरा तयार होतो. तो गोळा करून कसबा बावड्यातील झूम प्रकल्पात (डंपिंग ग्राऊंड) टाकला जातो. प्रकल्पात कचर्‍याचा ढीग वाढतच चालला आहे. कचरा व्यवस्थापनाबाबत महानगरपालिका ���िविध उपायोजना राबवित आहे; पण त्या तोकड्या पडत आहेत.\nपाच वर्षांत 22 टन कचरा गोळा...\n‘एकटी’ संस्था गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील कचरावेचकांचे संघटन करीत आहे. सध्या 940 महिला संस्थेच्या सभासद झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 68 आणि 69 घरांचा कचरा कचरावेचक महिला जाऊन गोळा करतात. ओल्या कचर्‍यापासून मैलखड्डा परिसरात खत निर्माण केले जाते, तर सुका कचरा महानगरपालिकेने दिलेल्या सॉर्टिंग शेडमध्ये साठविला जातो. 12 भाजीपाला मार्केटमधील कचरा महिला जमा करतात व त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विलगीकरण करतात. अशा पद्धतीने गेल्या पाच महिन्यांत संस्थेने 22 टन कचरा गोळा केला आहे.\nजमा होणार्‍या ओल्या कचर्‍यातून संस्था आठवड्याला 900 किलो खतनिर्मिती करते. या खताला बागेला, शेतीसाठी मोठी मागणी आहे. खतातून संस्थेला महिन्याला 20 हजार रुपये मिळतात. पाच रुपये किलो दराने त्याची विक्री केली जाते. सुका कचरातून एक महिला अडीच हजार रुपये कमविते. संस्था महिलांना मानधनही देते. विचारेमळा, यादवनगर, राजेंद्रनगर, सदरबझार, फुलेवाडी, वडणगे, मुडशिंगी येथील महिला या व्यवसायात काम करतात.\nलग्न असो वा वाढदिवस, महोत्सव वा मेळावे अशा ठिकाणी कचरावेचक महिला स्वच्छता मोहीम राबवितात. यातून त्यांना दिवसाला 300 ते 400 रुपये मिळतात.\nसंस्थेकडून कचरावेचक महिलांची तीन महिन्यांतून एकदा आरोग्य तपासणी केली जाते, तसेच सहा महिन्यांतून धनुर्वातची लस दिली जाते. कचरा गोळा करण्यासाठी त्यांना मास्क आणि ग्लोजही दिले जाते.\nसंस्थेने 10 कचरावचेक वस्तीत 7 बचत गटांची स्थापन केली आहे. बचत म्हणून कचरावेचक महिला 100 रुपये ठेव ठेवतात. स्वयंम रोजगारासाठी त्यांना गटातून कर्जही दिले जाते. प्रत्येक महिन्याला गटाची बैठक होते.\nकचरावेचक महिलांच्या वस्तीत अभ्यासिका\nकचरावेचक वस्तीत संस्थेने मुलांसाठी अभ्यासिका आणि मोबाईल लायब्ररी सुरू केली आहे. आतापर्यंत 475 मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. 220 बालकामगार मुलांना शाळेत पाठविले आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्य���\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/lok-sabha-elections-2019-thousands-sadhu-come-computer-baba-support-digvijay-singh/", "date_download": "2019-07-22T10:52:06Z", "digest": "sha1:QXJCV45UXFSU2OG5EX2L6QRI3UWDX2UE", "length": 33373, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lok Sabha Elections 2019 Thousands Of Sadhu Come With Computer Baba For Support Of Digvijay Singh | Lok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही' | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; त��मची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nLok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'\nLok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'\nदिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे.\nLok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'\nठळक मुद्देदिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. 'भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'\nभोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवून भाजपाने कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे. दरम्यान भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे.\nदिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. तसेच भोपाळमध्ये हठयोग आयोजित करण्यात आला आहे. कॉम्पुटर बाबा यांनी 'भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही' असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांनी कॉम्प्युटर बाबांसोबत पूजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला. या पुजेसाठी हजारो साधू भोपाळमध्ये पोहचले आहेत.\nभोपाळमध्ये सहाव्या टप्प्यासाठी रविवारी (12 मे) रोजी मतदान होणार आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ भोपाळमध्ये एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. कॉम्प्युटर बाबांकडे या रॅलीची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रोड शोमध्ये जवळपास सात हजार साधू-संत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देत भाजपाने भोपाळ मतदारसंघातील निवडणुकीत कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामागे भाजपा आणि हिंदुत्ववाद्यांची ताकद आहे. तर दिग्विजय सिंह यांनाही अनेक संत महंतांकडून समर्थन मिळत आहे.\nदिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा\nपंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराज म्हणाले की, ''आज अनेकजण धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. येथे सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र हिंदुत्वावरून राजकारण होता कामा नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहेत.' दिग्विजय सिंह यांना पाठिंबा देताना महाराजांनी मोठी प्रतिज्ञाही केली. ''येत्या 5 मे रोजी कामाख्या मातेचा महायज्ञ करण्यात येणार आहे. या यज्ञात पाच क्विंटल मिरचीची आहुती देण्यात येईल. मात्र या यज्ञादरम्यान कुणालाही ठसका लागणार नाही. या यज्ञामुळे दिग्विजय सिंह यांचा विजय होईल. तसेच दुर्दैवाने असे झाले नाही तर मी महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज त्याच ठिकाणी जिवंत समाधी घेईन, ही माझी प्रतिज्ञा आहे,''असेही महाराजांनी म्हटले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांचा भाजपात प्रवेश\nखासदार प्रज्ञासिंह ठाकुरांना एनआयए न्यायालयाचा झटका\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी\nधमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक\nमागेल त्याला शेततळे नव्हेत,जमेल त्याला शेततळे : जयंत पाटील\nभाजपाचे शहराध्य��्ष अशोक निंबर्गी यांचा शहराध्यक्षपदाला रामराम \nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\n'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/70-year-wait-For-electricity-power/", "date_download": "2019-07-22T09:51:03Z", "digest": "sha1:LPWFPTPFYBTNBBYME64Z6HOVRRYEB4KV", "length": 8032, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " त्यांची 70 वर्षांची वीज प्रतीक्षा संपुष्टात | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › त्यांची 70 वर्षांची वीज प्रतीक्षा संपुष्टात\nत्यांची 70 वर्षांची वीज प्रतीक्षा संपुष्टात\nखानापूर : वासुदेव चौगुले\nमानवी अधिवासासाठी अत्यावश्यक असणार्‍या कसल्याच सुविधा नाहीत. ना वीज, ना रस्ता, ना शाळा ना मोबाईलचे नेटवर्क. अशा परिस्थितीत जगणार्‍या तालुक्याच्या अतिटोकावर वसलेल्या व्हळदा ग्रामस्थांच्या जीवनात अखेर उजेडाची पहाट उजाडली. ही पहाट आणली आहे सोलार दिव्यांच्या लखलखाटाने. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी येथील नागरिकांना सरकारी म्हणता येईल अशा एखाद्या योजनेचा लाभ झाला आहे. यामुळे सारे ग्रामस्थ हरखून गेले असून त्यांनी दिवाळीचाच आनंद साजरा केला.\nवन्यप्राण्यांचा 24 तास वावर आणि चोहीकडे घनदाट जंगल यामुळे व्हळदावासीयांना दैनंदिन जीवन जगत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कृष्णापूर या गावापासून 5 कि. मी. वर व्हळदा हे अवघ्या आठ ते दहा घरांचे गाव वसले आहे. तिसेक लोकांचे हे गाव सर्वार्थाने गोवा राज्यावर अवलंबून आहे. म्हादई नदीपात्रामुळे या गावचा खानापूरशी विशेष संपर्क येत नाही. तालुक्याच्या नकाशाव्यतिरिक्त कुठेच या गावचे अस्तित्व नाही. गाव खानापूर तालुक्यात असले तरी क्‍लिष्ट भौगोलिक रचनेमुळे येथे जाण्यासाठी गोव्यातील वाळपईवरून जावे लागते.\nइतक्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणार्‍या व्हळदावासियांनी वीजपुरवठ्याची आशाच सोडली होती. मात्र पंडित दीनदयाळ ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत थेट गावात वीज खांबाची उभारणी करून सौर ऊर्जेद्वारे गाव प्रकाशमान करण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार गावालगतच्या खुल्या जागेत सौरघटकाची निर्मिती करण्यात आली. सभोवती लोखंडी कुंपण उभारून ऊर्जानिर्मिती करण्यात आली. यासाठी खासगी कंपनीच्या सहाय्याने रात्रभर वीजपुरवठा सुरळीत राहील, इतक्या क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे युनिट उभारण्यात आले आहे. योजनेत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या योजनेमुळे सायंकाळी 7 पासून सकाळी 6 पर्यंत गावातील पथदीप पेटणार आहेत. प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात आली असून सकाळी 7 पासून दिवसभर तसेच मध्यरात्री अडीचपर्यंत सोलार विद्युतपुरवठा सुरू राहणार आहे.\nपाच वर्षांच्या दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी हेस्कॉमचे कार्यकारी व्यवस्थापक एस. पी. सक्करी, तांत्रिक निर्देशक राजाप्पा, टी. बी. मजगी, प्रवीणकुमार चिक्काडे, एस. ए. अळकुंटे, सी. एस. रंगनाथ, जे. एस. बंगेरा, एम. बी. पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. गावच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच उजेडाचा सुखद अनुभव घ्यायला मिळाल्याने व्हळदावासियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Decrease-in-water-shortage-plot-at-jalna/", "date_download": "2019-07-22T09:46:15Z", "digest": "sha1:MER53K7FJZCJXB3D6NXYN4KIMCGOIUBI", "length": 5900, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणीटंचाई आराखड्यात निम्म्याने घट | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Jalna › पाणीटंचाई आराखड्यात निम्म्याने घट\nपाणीटंचाई आराखड्यात निम्म्याने घट\nजिल्ह्यात परतीचा पाऊस व जलयुक्त शिवारच्या कामामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाणीटंचांई आराखड्यात निम्म्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. गत वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत 48 कोटी 29 लाख 8 हजारांचा तर या वर्षी याच कालावधीत 22 कोटी 48 लाख 4 हजारांचा टंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे.\nजिल्ह्यात 2017 मध्ये जून महिन्यात अनेक तालुक्यांत पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. भर पावसळ्यात जालना, मंठा, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यानंतर जुलै महिन्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झला. पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला. मात्र त्यानंतर जिल्ह्यात भोकरदन व जाफराबाद हे दोन तालुके वगळता परतीचा पाऊस सर्वदूर झाला. उशिराने परंतु समाधानकारक झालेल्या परतीच्या पावसाने पाणीटंचाई कमी केली. त्यातच महाजन ट्रस्टसह नाम फाउंडेशनसह शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने नालाखोलीकरण व सरळीकरणाची कामे मोठ्या संख्येने करण्यात आल्याने जमिनीखालील पाणी पातळीत एक ते दीड मीटर वाढ झाली. त्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होऊन उन्हाळ्यातही कोरड्या पडणार्‍या विहिरी व बोअरवेलला चांगले पाणी राहू लागले. त्याचा परिणाम पाणीटंचाई कमी होण्यात झाला. गतवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी प्रशासनाच्या वतीने 48 कोटी 29 लाख 8 हजारांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. या वर्षी त्यात घट होऊन तो 22 कोटी 48 लाख 4 हजार रुपयांचा सादर करण्यात आला आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-he-sold-wifes-ornaments-for-capital-now-company-stands-on-40000-cr-5743226-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:33:56Z", "digest": "sha1:7TRO63ZVR5SRAVWIMHU6565UPCZ7JKQL", "length": 9749, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "he sold wifes ornaments for capital, now company stands on 40000 cr | पत्नीचे दागिने विकून सुरु केली होती Justdial, आता 4000 कोटींचे सम्राज्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपत्नीचे दागिने विकून सुरु केली होती Justdial, आता 4000 कोटींचे सम्राज्य\nनवी दिल्ली- काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते.\nनवी दिल्ली- काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची माहिती देणार आहोत, ज्याने पत्नीचे दागिने विकून बिझनेस सुरु केला. बिझनेस चालला नसता तर दागिने हातचे गेले असते. शिवाय त्यानंतर इन्व्हेस्ट करायला पैसेही नव्हते. हिंमत खचली असती ते वेगळेच. पण या व्यक्तीने एकाच संधीत योग्य निशाणा साधला. आज त्याची ४००० कोटींची कंपनी आहे. मोठमोठ्या सेमिनारमध्ये त्याची सक्सेसस्टोरी ऐकण्यासाठी लोक येतात.\nगॅरेजपासून सुरु केली कंपनी\n१९९६ मध्ये मुंबईच्या एका गॅरेजपासून जस्ट डायल ही कंपनी सुरु झाली होती. यासाठी या व्यक्तीला ५० हजार रुपयांची गरज होती. हाती पैसा नव्हता. म्हणून त्याने चक्क पत्नीचे दागिने विकले. त्यातून भांडवल उभे केले. त्यातून फर्निचर, कॉम्प्युटर आणि इतर साहित्य विकत घेतले. सहा कर्मचाऱ्यांपासून कंपनी सुरु केली. आज कंपनीचे बाजारमुल्य तब्बल ४००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.\nपुढील स्लाईडवर वाचा... परिस्थितीपुढे सोडावे लागले शिक्षण... असे मिळवले यश...\nयामुळे सोडावे लागले शिक्षण\nया व्यक्तीचे नाव व्ही. एस. एस. मणि असे आहे. त्यांचे बालपण कोलकत्यात गेले आहे. दिल्ली विद्यापिठातून त्यांनी पदवी मिळवली. पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले. परिस्थितीपुढे माघार घेत त्यांना सेल्समनची नोकरी करावी लागली. येथे त्यांना बिझनेस प्लॅनिंग समजले.\nजस्ट डायलची ��यडिया २२ वर्षांच्या वयापासूनच मणिच्या डोक्यात होती. तेव्हा तो युनायडेट डायाबेस इंडिया कंपनीच्या येलो पेजेससाठी काम करत होता. त्यानंतर त्याने १९८९ मध्ये आस्क मी नावाने कंपनी सुरु केली. पण तेव्हा त्यांचे जास्त कनेक्शन नव्हते. त्यामुळे अपयशाला सामोरे जावे लागले. त्याने ट्रेडिशनल अनुभवाचा वापर बिझनेसमध्ये केला. इंटरनेटवर कमीत कमी निर्भर राहावे लागेल याच्या दिशेने प्रयत्न सुरु केला. २००० मध्ये डॉटकॉम बेस कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. तेव्हा मणिंच्या कंपनीला चांगला लाभ होत होता. २००७ मध्ये त्याने वेबबेस्ड व्हर्जन लॉंच केले.\n२०१३ मध्ये लोकल सर्च सर्व्हिस जस्ट डायलचा आयपीओ आला. त्याला गुंतवणुकदारांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. आयपीओ ११.६३ टक्के अधिक सबस्क्राईब झाला. लिस्टिंगच्या ६ महिन्यांमध्ये जस्ट डायल स्टॉक १७२ टक्क्यांनी वाढला. ५ ऑगस्ट २०१४ रोजी स्टॉक ऑलटाईम हाय १८९४.७० रुपयांवर गेला.\nब्रोकर्स शुल्क घटवण्याचा सेबीचा निर्णय; शेअर ट्रेडिंग होणार स्वस्त\nघसरण : डिसेंबर तिमाहीमधील आर्थिक विकास दर केवळ 6.6 टक्क्यांवर\nअनिल अंबानींसमोर नवे संकट; वित्त संस्था विकताहेत गहाण शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-LCL-the-bjps-focus-is-on-eight-crore-voters-from-18-to-21-years-5880084-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:24:04Z", "digest": "sha1:OUH6BRCWHRWR4KVQRCSMQ6BNF4PWGRYA", "length": 14367, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The BJP's focus is on eight crore voters from 18 to 21 years | भाजपचे लक्ष 18 ते 21 वर्षांच्या 8 कोटी मतदारांवर, काँग्रेसची नजर दुसऱ्यांदा मत देणाऱ्या 11 कोटीवर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभाजपचे लक्ष 18 ते 21 वर्षांच्या 8 कोटी मतदारांवर, काँग्रेसची नजर दुसऱ्यांदा मत देणाऱ्या 11 कोटीवर\nसंतोषकुमार/मुकेश कौशिक, अमितकुमार निरंजन | Update - May 25, 2018, 01:46 AM IST\nपुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. १८ ते २१ वर्षे वयोगटातील पहिल्यांदा मतदान\nनवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. १८ ते २१ वर्षे वयोगटातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या ८ कोटी मतदारांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले, तर दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या ११ कोटी ७२ लाख लोकांवर काँग्रेसची नजर आहे. पक्षाच्या मते हे मतदार नरेंद्र मो���ी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत आहेत.\nनिवडणूक आयोगाच्या मते, देशात ८७.६७ कोटी मतदार आहेत.\n२०१९ मध्ये मतदारांची ही संख्या वाढून ८९ कोटींवर जाण्याची आशा आहे. २००१ मध्ये १.३० कोटी मुलांचा जन्म झाला. २०१९ मध्ये ही मुले १८ वर्षांचे होतील. पुढील वर्षी नवीन मतदार वाढतील. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवांची संख्या कमीत कमी ८ कोटी होईल. या मतदारांसाठी भाजप युवा मोर्चाकडून विशेष अभियान चालवले जात अाहे. याअंतर्गत २००० मध्येे जन्मलेल्या तरुणांची मतदार यादीत नोंदणी, ‘कॉलेज कनेक्ट’च्या माध्यमातून तरुणांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी जोडले जात आहे. भाजयुमो स्वयंसेवकांसाठी कार्यक्रम सुरू करणार आहे.\nया अभियाना अंतर्गत कोणता तरुण भाजपशी जोडला जाऊ इच्छितो त्याची ओळख पटवली जाईल. यानंतर जिल्हा, विभागीय स्तरावर संमेलन घेतले जाणार आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय सचिव गौरव तिवारी म्हणाले की, जुलैमध्ये मुंबईमधून या अभियानाला सुरूवात केली जाईल. युवा मोर्चा ‘बुथ कनेक्ट’ अंतर्गत सोशल मिडिया आणि विशेषत: व्हाॅटस्अॅपच्या माध्यमातून तरुणांंचे ग्रुप बनवण्याचे काम करणार आहे.\nदुसरीकडे २०१४ मध्ये पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने चांगलाच धडा घेतला आहे. त्यावेळी युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात युवकांत निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा भाजपने घेतला होता. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या ११ कोटींपेक्षा अधिक मतदारांकडे लक्ष केंद्रीत करणे काँग्रेसला फायद्याचे वाटत आहे. काँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागातील प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना आम्ही माेदी सरकारच्या पूर्ण न झालेल्या आश्वासनांचे सत्य सांगणार आहोत.\nत्यासाठी आम्ही सोशल मिडियाचा आधार घेणार असून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्यावरही भर असेल. मतदारांशी जोडण्यासाठी पक्षाने ग्रीन रूम टीम बनवली आहे. विशेष बाब म्हणजे या टीममध्ये तरुण महिलांची आहे. या टीममध्ये प्रियंकासह एनएसयूआयच्या रुची गुप्ता आणि काँग्रेस सोशल मिडियाचे काम पाहणाऱ्या दिव्य राम्या स्पंदना सक्रिय आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या टीमच्या संपर्कात आहेत. माध्यम प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला आणि शशी थरूरही याच टीमचा हिस्सा आहेत.\n��०१४ मध्ये ३५% तरुणांचे मत भाजपला, काँग्रेसला मात्र १९% मतदान : निवडणूक आणि धोरण विश्लेषण संस्था सीएसडीएसचे संचालक संजय कुमार म्हणाले की, मागील निवडणुकीत नवीन मतदारांच्या पसंतीचा एक नवीन पॅर्टन दिसला. भाजपला एकूण ३१ टक्के मतदान झाले. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण मतदार या पक्षाकडे अधिक झुकले होते. जवळपास ३४ ते ३५% तरुणांनी त्यांना मत दिले. त्याचमुळे मोदींच्या लोकप्रियतेची लाट उसळली होती. काँग्रेसला १९% मतदान झाले. तुलनेत तरुणांचे मत त्यांना तितकेच मिळाले. तरुणांचा पाठिंबा काँग्रेसला जास्त नव्हता; पण तो म्हणावा तितका कमीही नव्हता.\nभाजप -२५ लाख कार्यकर्त्यांशी संवाद\nभाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की,\nकर्नाटकात नमो अॅपद्वारे २५ लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात १३.५ लाख एससी, एसटी, ओबीसी मोर्चातील, तर ४ लाख शेतकरी आणि उर्वरित युवा-महिला मोर्चाचे कार्यकर्ते होते. नवीन मतदारांना जोडण्यास त्यांना सांगितले गेले. कॉलेजबाहेर स्टॉल लावले, परिसंवाद घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय महासचिव रामलाल म्हणाले.\nकाँग्रेस - पर्दाफाश अभियान\nकाँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागाच्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मागील वेळी भाजपने तरुणांच्या मनातले ओळखल्याचा दावा केला होता. आता पर्दाफाश अभियानाद्वारे त्यांच्या आश्वासनपूर्तीबद्दल सांगितले जाईल. कॅम्पस कनेक्टद्वारे पक्ष सरळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. कर्नाटकमध्ये या मॉडेलवर काम झाले.\nपुढील स्लाईडवर वाचा, २१४ देशांतील लोकसंख्या भारतातील यंदाच्या नव्या मतदारांच्या संख्येपेक्षा कमी\nतारक मेहता मालिकेतील परेश यांचे दररोज २३५ वृद्धांना मोफत जेवण पुरवण्याचे अखंड सेवाव्रत\nहात-पाय नाहीत, तरी देतात फुटबाॅल खेळाडूंना प्रशिक्षण; खेळातील याेगदानासाठी ईएसपीएनच्या जिम्मी-V पुरस्काराने (ईएसपीवाय) सम्मानित\nकितीही व्यग्र असा, कुटुंबासाठी पुरेसा वेळ देण्याचा गुण प्रत्येकाकडे असायला हवा : सुंदर पिचाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-07-22T10:02:01Z", "digest": "sha1:4DEL45CQXIXCGCRXWKG2T6QJV3WBEBBJ", "length": 11332, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सत्यपाल सिंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळ���लं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, ��ोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nGround Report : उत्तर प्रदेशातल्या बागपतमधून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मारणार का बाजी\nपश्चिम उत्तर प्रदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासारखा उसाचा प्रदेश आहे. गेल्या निवडणुकीत दिसणारी लाट यावेळी दिसत नाही.\nLok sabha election 2019 महाराष्ट्रातले हे माजी IPS अधिकारी आंध्रच्या राजकारणात\nमहाराष्ट्र Jan 29, 2019\nआज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या\nमहाराष्ट्र Mar 2, 2018\nडार्विनचा सिद्धांत अपूर्ण पण चुकीचा नाही - डॉ. जयंत नारळीकर\nबेधडक : माकड की डार्विन\nमोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी\nमोदींच्या मंत्रिमंडळाची 'नऊ'लाई, हे आहे नवे 9 चेहरे\nमोदींना बदनाम करण्यासाठीच यूपीएने इशरतला दहशतवादी ठरवलं नाही -सिंह\nया देशात गरिबांना न्याय मिळत नाही -सत्यपाल सिंग\nबडे अधिकारी लोकसभेच्या रिंगणात\nभुजबळांना धक्का, MET प्रकरणी कोर्टाची पोलिसांना नोटीस\nमुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/High-Court-has-expressed-this-opinion/", "date_download": "2019-07-22T09:43:31Z", "digest": "sha1:QBILDOEUNP7LPZNHU4J7KO7ZNKLXGFXO", "length": 6195, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नुकसान भरपाई वसूल करून हिंसक आंदोलकांना जरब बसवायला हवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नुकसान भरपाई वसूल करून हिंसक आंदोलकांना जरब बसवायला हवी\nनुकसान भरपाई वसूल करून हिंसक आंदोलकांना जरब बसवायला हवी\nमोर्चा काढून हिसंक आंदोलन करत पोलिसांच्या गाड्या, न्यूज चॅनेलच्या गाड्या जाळण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणार्‍या आंदोलकांना जरब बसायला हवी. राज्य सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून अशा व्यक्तींची जबाबदारी निश्‍चित करत त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करायला हवी. यातूनच अशा आयोजक व आंदोलकांच्या बाबतीत सरकार समाजामध्ये कठोर संदेश पोहोचवू शकेल, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.\nसुमारे साडेपाच वर्षांपूर्वी 11 ऑगस्ट 2012 रोजी आझाद मैदानाबाहेर अत्यंत हिंसक आंदोलन झाले होते. बर्मामधील मुस्लिम बांधवांच्या हत्याकांडाचा निषेध नोंदवण्यासाठी कुर्ला येथील मदिनातुलम फाऊंडेशन या आयोजक संस्थेने शांततापूर्ण निदर्शने करण्याकरिता परवानगी मिळवली होती. मात्र, सभेत काहींनी प्रक्षोभक भाषणे केल्यानंतर एक मोठा जमाव हिंसक झाला होता. त्यात सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करतानाच पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. त्यामुळे जमावावर नियंत्रण मिळवताना पोलिसांना लाठीमार, रबरी काडतुसाच्या फैरींसह हवेत गोळीबारही करावा लागला होता.\nया आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी ए. शैला यांनी चौकशी करून आंदोलनात सहभागी झालेल्या रझा अकादमीचे मोहम्मद सईद शफी अहमद नूरी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली.\nदोन कोटी 74 लाख 33 हजार रुपये सरकारकडे जमा करण्यासाठीही बजावलेल्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T09:58:07Z", "digest": "sha1:W4LQAPNACW5DTYP6WYH457BXMN5E36ML", "length": 6139, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऋतुसंहार - विकिपीडिया", "raw_content": "\n[१]ऋतुसंहार हे संस्कृत लेखक , कवी कालिदासलिखित काव्य आहे.\n३ ऋतुसंहारचे मराठी/हिंदी अनुवादक\nग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत,शिशिर, वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत. [२]प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१) साधी परंतु अनुप्रासयुक्त भाषा हे या काव्याचे वैशिष्ट्य मानले जाते.[३]\nसंवत १८१४ रोजी उपलब्ध मणिराम यांची टीका\nअमरकीर्ति यांची टीका [२]\nडॉ. हरेकृष्ण मेहेर (उडिया)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ जोशी, महादेवशास्त्री. भारतीय संस्कृती कोश खंड १.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ramdas-athawale-speech-in-lok-sabha-narendra-modi-rahul-sonia-gandhi-laugh/", "date_download": "2019-07-22T09:31:29Z", "digest": "sha1:G2ZQOPULBOQCDPNC6WR6M64USWSQX5B2", "length": 15376, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "संसदेत मोदी, सोनिया गांधी आणि राहूल 'या' मुद्यावर 'एकत्र', वाजवल्या एकाच वेळी 'टाळया' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nसंसदेत मोदी, सोनिया गांधी आणि राहूल ‘या’ मुद्यावर ‘एकत्र’, वाजवल्या एकाच वेळी ‘टाळया’\nसंसदेत मोदी, सोनिया गांधी आणि राहूल ‘या’ मुद्यावर ‘एकत्र’, वाजवल्या एकाच वेळी ‘टाळया’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा सुरु झाल्यावर, नव्या सभापतीची निवड देखील करण्यात ���ली, ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर अनेक नेत्यांनी संसदेत भाषण दिले. त्यातील काही नेत्यांच्या भाषणाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील आपल्या वेगळ्या अंदाजात संसदेत भाषण दिले. त्यांनी कविता देखील म्हणल्या आणि असे काही बोलले की संसदेत हस्यकल्लोळ उठला. यात समोर आले ते पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी याच्या सह अनेक सदस्याचा समावेश होता.\nयावेळी संवाद साधताना रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. ते म्हणाले की राहुल गांधीनी बरेच प्रयत्न केले, परंतू लोकशाहीत लोकांना जे वाटते त्यांचे सरकार बनते. जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा मी तुमच्या सोबत होतो, परंतू आता तुमची सत्ता नाही. निवडणूकी आधी काँग्रेसवाले म्हणत होते आमच्यात या, परंतू मी हवा कोणत्या दिशेचे वाहते हे ओळखले आणि हवा मोदीसोबत आहे हे कळाले.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nकेंद्रीय मंत्री म्हणाले, की बिल पास करण्यासाठी विपक्षांची गरज आहे. आमचे सरकार ५ वर्षापर्यंत चालेल. ५ वर्षानंतर देखील पुढील पाच वर्ष चालेल. आणि चालतच राहिलं. आम्ही चांगले काम नाही केले तर तुमचे सरकार येईल, परंतू आम्ही असे होऊ देणार नाही.\nते ओम बिर्लाला म्हणाले, की आपण जास्त हसत नाहीत, परंतू मी तुम्हाला हसवेल. असे असले तरी रामदास आठवले हे लोकसभेचे खासदार नाहीत, परंतू मंत्री असल्याने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख असल्याने त्यांनी लोकसभेत भाषण दिली.\npolicenamapolicenama epaperओम बिर्लापोलीसनामारामदास आठवलेराहुल गांधीसोनिया गांधी\n सख्खे भाऊ पक्के वैरी, सख्ख्या भावाचा बेदम मारहाण करून खून\nनाथाभाऊंची ‘एन्ट्री’ झाल्यानंतर आघाडीचे आमदार म्हणाले, ‘निष्ठावंत’\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला ��ोता पक्षासाठी…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nपत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन…\n… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांत��� घेतल्यानंतर ‘या’…\nभर दिवसा घरात शिरुन महिलेला धमकावून लुबाडले\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.abdindustrial.com/mr/products/car-portable-shower/", "date_download": "2019-07-22T09:55:55Z", "digest": "sha1:5PZO7FNUF7ZAMBQLM46KB2QXAWXZJ4UR", "length": 3394, "nlines": 155, "source_domain": "www.abdindustrial.com", "title": "कार पोर्टेबल शॉवर सर्व सुविधा कारखाने | चीन कार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\n12V डीसी पोर्टेबल कार शॉवर कार चार्जर समर्थित ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kavita-mahajan-writes-about-history-of-women-5955367.html", "date_download": "2019-07-22T09:56:32Z", "digest": "sha1:6U4DN2KX7Q5F5FRZ7622N5QD42LFANDR", "length": 15473, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kavita Mahajan writes about history of women | साक्षर स्त्रियांचे अपवाद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिल\nभारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.\nइ. स. पूर्व सुमारे २०० ते इ. स. १२०० या कालखंडात पहिली तीन-चार शतके मुलींचे उपनयन एक संस्कार म्हणून चालू होते. पण त्यानंतर वेदाध्ययन वगैरे काही होत नसे. इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या पुढे मुलींचा उपनयन संस्कार बंद झाला. त्यामुळे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाकडेही दुर्लक्ष होऊ लागले. दुर्दैवाने मुलींचे विवाहाचे वयही भराभर कमी होऊ लागले. आणि इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून मुलींची लग्ने अकरा-बाराव्या वर्षी होऊ लागली. तेव्हा साहजिकच त्यांचे प्राथमिक शिक्षण बंद झाले.\nकुलीन, संपन्न व सुसंस्कृत घराण्यांमध्ये मात्र मुलींचे वेदाध्ययन बंद पडल्यावरही त्यांना वाङ्मयाचे थोडेसे शिक्षण देत. इसवी सनाच्या पहिल्या दोन-चार शतकांत विवाहकाल बारा-तेरा वर्षांचा होता. तोपर्यंत मुलींना लेखनवाचन वगैरे शिकवून वाङ्मयाचीही ओळख करून देत. या वेळी स्त्रियांपैकी काही प्राकृतांचा विशेष व्यासंग करीत व त्या भाषांत कविताही करीत, हे गाथासप्तशतीवरून दिसून येते. इसवी सनाच्या चौथ्या शतकानंतर जेव्हा संस्कृतचा विशेष अभ्यास होऊ लागला, तेव्हा काही स्त्रियाही संस्कृतमध्ये ग्रंथ लिहू लागल्या. अर्थानुरूप भाषाशैलीबद्दल शीलभट्टारिका नामक कवयित्रीची ख्याती होती. शृंगाररसप्रधान मनोहर कविता करण्याबद्दल गुजरातमधील देवी नावाची कवयित्री प्रसिद्ध होती. वऱ्हाडात विजयांकेने उत्तम काव्याबद्दल कीर्ती मिळवली होती. काही स्त्रिया वैद्यकाचाही अभ्यास करीत. रूसा नामक एका स्त्री वैद्याने स्त्रीरोगावर एक पुस्तक लिहिले होते. ते इतके उपयुक्त होते की, आठव्या शतकात त्याचे अरबी भाषेत भाषांतर करण्यात आले. दुर्दैवाने हे कोणतेच ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाहीत.\nया विदुषी बहुतेक अमात्य, प्रधान, मांडलिक यांसारख्या संपन्न व सुसंस्कृत कुलातील असाव्या. कारण इसवी सनाच्या नवव्या शतकापर्यंत अशा घराण्यात स्त्रियांना उच्च शिक्षण देत असत व शास्त्राभ्यास आणि काव्य करण्याची त्यांच्या अंगी पात्रता असे, असे काव्यमीमांसेवरून कळते. संस्कृत नाटकांतील नायिकांवरून तेच अनुमान निघते. संपन्न कुलातील मुलींना संगीत, चित्रकला, गृहसजावट वगैरे ललित कलांचेही शिक्षण देत, असे संस्कृत नाटके व कामसूत्र यांवरून दिसते.\nइसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकाच्या सुमारास जेव्हा मुलींची लग्ने नवव्या-दहाव्या वर्षी होऊ लागली, तेव्हा बऱ्याचशा मुली अशिक्षित राहू लागल्या.\nमुसलमानी अंमलामध्ये साक्षरतेचे हे प्रमाण भराभर कमी होऊ लागले. राज्यक्रांतीमुळे बहुतेक संपन्न व सुसंस्कृत कुलांची वाताहात झाली. काही हिंदू कुले संपन्न झाली; पण ती बहुतेक मुळात हीन संस्कृतीची असल्यामुळे मुलींना शिक्षण देण्याकरिता खासगी शिक्षक ठेवण्याची प्रथा त्यांच्यांत निर्माणच झाली नाही. मुलींच्या शिक्षणासाठी सार्वजनिक शाळा नव्हत्याच, त्यामुळे मुसलमानी अंमलात बहुतेक स्त्रिया निरक्षरच राहिल्या. राजपूत राजघराण्यात राजकुमारींना शिक्षण देत असत. जैन विधवांनाही १९व्या शतकाच्या प्रारंभी मठात धर्मग्रंथ वाचता येण्याइतके शिक्षण देत. पण ही उदाहरणे अपवादात्मक आहेत.\nमध्ययुगाच्या शेवटी शेकडा दहापेक्षा जास्त स्त्रिया साक्षर नव्हत्या; तरीही सामान्य स्त्रीसमाज असंस्कृत होता, असे म्हणता येणार नाही. या वेळी पुराणांच्या माध्यमातून हिंदूंच्या संस्कृतीचे ज्ञान लोकांना त्यांच्या भाषेतून देण्याची प्रथा दृढमूल झाली होती. त्यामुळे धर्म, नीती, तत्त्वज्ञान व प्राचीन संस्कृती यांचे ज्ञान निरक्षर लोकांनाही मिळत असे. निरक्षर असूनही हिंदू स्त्रियांनी हिंदू संस्कृतीचे जे संरक्षण केले आहे, त्याचे बरेचसे श्रेय पुराणश्रवण, पौराणिक धर्माचे पालन व मध्ययुगातील संतकवींच्या लोकभाषांतील वचनांचे पठण यांनाच आहे.\nमध्ययुगात क्षात्र घराण्यातील व राजकुलातील स्त्रियांना राज्यकारभाराचे व लष्करी कवायतीचे शिक्षण देत असत. मस्सग लोकांचा राजा अलेक्झांडरशी झालेल्या लढाईत जेव्हा पडला, तेव्हा त्याच्या विधवा राणीने राजधानीच्या बचावाचे व राज्यकारभाराचे काम आपल्याकडे घेतले. सातवाहन घराण्यातील नयनिका राणी व वाकाटक वंशातील प्रभावती गुप्ता राणी या दोघीही आपल्या पतीच्या पश्चात् मुलांच्या अज्ञानावस्थेत आपल्या राज्यांचा कारभार पहात होत्या. काश्मीरमध्ये सुगंधा व दिद्दा या दोन राज्यकर्त्या राण्या होऊन गेल्या. चालुक्यांच्या राजवटीत तर राजघराण्यातील पुष्कळ स्त्रियांकडे राज्यकारभारातील जबाबदारीची कामे सोपवीत असत. विजयभट्टारिका, अक्कादेवी, मइलादेवी, कुंकुमदेवी व लक्ष्मीदेवी या चालुक्य राजघराण्यातील स्त्रिया इसवी सनाच्या सातव्या व अकराव्या शतकात नगराधिकारी किंवा प्रांताधिकारी म्हणून काम करीत होत्या. घोड्यावर बसणे, तलवार व भाला चालवणे, पोहणे, इ. गोष्टी त्यांना येत असत. आपल्या गावाचे रक्षण करता करता धारातीर्थी पडलेल्या स्त्रियांच्या स्मरणार्थ कोरलेले काही लेख सापडले आहेत. मराठा व राजपूत स्त्रियांनाही मध्ययुगात लष्करी शिक्षण देत असत.\n- कविता महाजन, वसई\nजिस्म तनहा और जाँ तनहा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bharatgad-Trek-Sindhudurg-District.html", "date_download": "2019-07-22T10:06:42Z", "digest": "sha1:JN4QEPA74CG2E4CJIFQUZT4FDHLRPS5L", "length": 10327, "nlines": 32, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bharatgad, Sindhudurg District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभरतगड (Bharatgad) किल्ल्याची ऊंची : 225\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nमालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या दक्षिण व उत्तर काठावर भरतगड व भगवंतगड हे दोन किल्ले उभे आहेत. ५ ते ६ एकरवर पसरलेला भरतगड मसुरे गावातील टेकडीवर उभा आहे. गडावर जाण्यासाठी चिरेबंदी पायर्‍या बांधून काढलेल्या आहेत. भरतगडावर खाजगी मालकीची आमराइ असल्यामुळे गड साफ ठेवला गेला आहे. भरतगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असून दोनही भागातील अवशेष सुस्थितीत आहेत.\nमसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७० मध्ये शिवरायांनी पहाणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंत व कोल्हापूरचे वावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहिर खोदायला सुरुवात केली २२८ फूट खोल खोदल्यावर विहीरीला पाणी लागले. त्यानंतर १७०१ साली किल्ला बांधून झाला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर फोंड सावंत पेशव्यांच्या बाजूने उभे राहीले त्यामुळे चिडून तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर १७४८ साली हल्ला केला व गड जिंकून घेतला. पण लवकरच सावंतांनी गड परत ताब्यात घेतला. सन १७८७ मध्ये करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकला पण नंतर त्याचा ताबा सावंतांकडेच दिला. १८१८ मध्ये कॅप्टन हर्चिसनच्या नेत्वृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकला, त्यावेळी त्याला गडावरील विहिर कोरडी आढळली. गडावर झालेल्या तोफांच्या मार्‍यामुळे विहीरीच्या तळाला तडे जाऊन विहीरीतील पाणी नाहीसे झाले. त्यामुळे गडावर पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात होत्या.\nचिरेबंदी पायर्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचायला ५ मिनीटे लागतात. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण बाजुचे बुरुज, तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली २० फूट खोल व १० फूट रुंद खंदक आहे; दाट झाडीमुळे तो ��ाकला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या हाताला तटबंदी ठेवून दक्षिणेकडे चालत गेल्यास तटबंदी व बुरुज लागतात. दक्षिणेकडे तटबंदी जवळ एक खोल खड्डा आहे, ते पावसाचे पांणी साठवण्यासाठी खोदलेले\"साचपाण्याचे तळे\" असावे. तटबंदीच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालून उत्तर टोकाला यावे. गडाच्यामध्ये उंचावर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज व १० फूट ऊंच तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर देवड्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर चढण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला महापूरूषाचे छोटे देऊळ आहे. देवळामागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. त्याच्या उजव्या हाताला दारु कोठार, धान्य कोठार यांचे अवशेष आहेत. दक्षिणे कडील बुरुजात चोर दरवाजा आहे. या दरवाज्याने बाहेर आल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो.\nभरतगड मसुरे गावात आहे. मालवण - मसूरे अंतर १६ किमी असून, मसूर्‍याला जाण्यासाठी बसेस व रिक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मसुरे गावातील तलाठी ऑफिस समोरुन व मशिदीच्या बाजूने जाणारी चिरेबंदी पायर्‍यांची वाट आपल्याला ५ मिनीटात गडावर घेऊन जाते.\nगडावर रहाण्याची सोय नाही , पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही, जेवणाची सोय मसूरे गावात व मालवणमध्ये होऊ शकते.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\n१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात\n२) भगवंतगड, सर्जेकोट किल्ला, सिंधुदूर्ग व राजकोट या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T10:54:31Z", "digest": "sha1:JJYNPEXQDY5X4ZRKATBK3WBQU3UJV2QK", "length": 3494, "nlines": 95, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर अमेरिकेंतले देस - विकिपीडिया", "raw_content": "\n\"उत्तर अमेरिकेंतले देस\" ह्या वर्गातलीं पानां\nह्या वर्गांत सकलय दिल्लीं 26 पानां आसात, वट्ट पानां 26\nसेंट किट्स आणि नेव्हिस\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स\ntitle=वर्ग:उत्तर_अमेरिकेंतले_देस&oldid=175095\" चे कडल्यान परतून मेळयलें\n���्या पानांत निमाणो बदल,30 डिसेंबर 2018 वेर 12:47 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}